Wednesday, 14 September 2022

वसतिगृह

 विद्यार्थ्यांची वसतिगृहाबाबत गैरसोय होणार नाही असे नियोजन करावे

- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबईतील शासकीय वसतीगृहमहाविद्यालयांचा उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी घेतला आढावा

           

            मुंबईदि. 13 : विद्यार्थ्यांना वेळेत  वसतिगृह प्रवेश न मिळाल्यास त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे वसतिगृहाच्या देखभालनूतनीकरणदुरुस्ती अशा प्रशासकीय अडचणीमुळे विद्यार्थी वसतिगृह प्रवेशापासून वंचित रहाणार याची खबरदारी घेऊन वसतिगृहाच्या अडचणी तातडीने दूर करण्यासाठी कालबद्ध पद्धतीने नियोजन करावेअशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.

             आज मंत्रालयात मुंबईतील शासकीय वसतीगृह महाविद्यालयसंस्थाबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगीमुंबई विभागाच्या सहसंचालक श्रीमती डॉ. सोनाली रोडेसंबंधित अधिकारी उपस्थित होते.

            विद्यार्थ्यांची वसतीगृहाबाबतची वाढती मागणी लक्षात घेऊन वस्तीगृहाचे कालबद्ध पद्धतीने नियोजन केले पाहिजे. ज्या जुन्या इमारती आहेत, त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे. तसेच काही तांत्रिक अडचणी असतील तर त्या वेळेत दूर करून अधिकाधिक विद्यार्थ्यांना वसतिगृह प्रवेश कसा मिळेल आणि वसतिगृहाची संख्या कशी वाढवता येईल याचे नियोजन करावे, असेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

            या बैठकीत सावित्रीदेवी फुले महिला छात्रालयतेलंग मेमोरियल मुलींचे वस्तीग्रहमातोश्री शासकीय मुलांचे वसतिगृह,कलिना कॅम्पस ग्रंथालय इमारत याबाबत आढावा घेण्यात आला. याठिकाणी जाऊन पाहणी करून नेमक्या काय अडचणी आहेत याचा आढावा घेण्यात येईल, असेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

000


या जगण्यावर


 

वळवळ ती जिव्हा

 खासकरून सर्व ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी 🌷🌷🌷


माझ्या मित्राच्या मुलाचा संदेश ज्याचा मुलगा स्वत: डॉक्टर आहे


 🙏

 वयाच्या 50 व्या वर्षानंतर

 आपण अनुभवू शकतो

 अनेक प्रकारचे आजार.🤔


परंतु ज्याची मला सर्वात जास्त काळजी आहे तो म्हणजे अल्झायमर. कारण ज्यांना होईल त्यांना स्वता:चा सांभाळ करता येणार नाही आणि त्यामुळे कुटुंबातील सदस्यांना पण खूप असुविधेला तोंड द्यायला लागेल....


 एक दिवस, माझा मुलाने मला सांगितले

 की त्याच्या एका डॉक्टर मित्राने

 त्याला जिभेचा एक व्यायाम शिकवला आहे.


अल्झाइमर न होण्यासाठी हा जिभेचा व्यायाम अत्यंत प्रभावी आहे तसेच या व्यायामाचे इतरही फायदे आहेत, जसे...


 * 1 * शरीराचे वजन संतुलित ठेवणे

 * 2 * रक्तदाब संतुलित ठेवणे

 * 3 * मेंदूत रक्त गोठण्याची शक्यता कमी करणे

 * 4 * दमा कमी करणे

 * 5 * जवळची दृष्टी चांगली करणे

 * 6 * कान गुंजने कमी करणे

 * 7 * घसा कमी खराब होणे  

 * 8 * खांदा / मान यांचा संसर्ग कमी होणे

 * 9 *  झोप चांगली लागणे


 व्यायाम अगदी सोपा आणि करण्यास सुलभ आणि सोप्पा आहे....


दररोज सकाळी, खाली दिल्या प्रमाणे व्यायाम करावा:

 

* आपली जीभ बाहेर काढा आणि 10 वेळा डावीकडे आणि उजवीकडे हलवा *


 मी दररोज हा व्यायाम करण्यास प्रारंभ केल्यापासून, माझ्या स्मरणशक्तीमधे सुधारणा झाली.


माझे डोके हलके आणि मला ताजेतवाने वाटायला लागले आणि इतर सुधारणाही जाणवायला लागल्या जसे की


    1 जवळचे नीट दिसायला लागले

    २ शरीराचे संतुलन राहायला लागले

    3. तब्येत व्यवस्थित राहणे

    4. चांगले पचन

    5. सर्दी खोकला कमी होणे


 मी अधिक सामर्थ्यवान आणि चपळ झालो.


 टिप


जिभेच्या व्यायामामुळे अल्झायमर नियंत्रित आणि प्रतिबंधित होण्यास मदत होते.


वैद्यकीय संशोधनात असे आढळले आहे की जिभेचा मोठ्या मेंदूशी संबंध आहे. जेव्हा आपण वृद्ध होतो आणि प्रतिकार शक्ती कमी होते, तेव्हा प्रथम चिन्ह दिसून येते की आपली जीभ ताठर होते आणि बर्‍याचदा आपण जीभ चावतो.


जिभेचा वारंवार व्यायाम मेंदूला उत्तेजित करेल,

आपले विचार संकुचित होण्यापासून कमी करण्यात आणि अशा प्रकारे एक स्वस्थ शरीर मिळविण्यात मदत करेल.


👱‍♂👱‍♂👱‍♂👨‍🔬 ज्येष्ठ मित्रानो 👱‍♂👱‍♂👱‍♂👨‍🔬🙏

"हा संदेश प्राप्त करणार्‍या प्रत्येक व्यक्तीस हे दहा लोकांकडे पाठविण्यासाठी प्रोत्साहित करतो , किमान एक जीव अल्झायमर होण्यापासून वाचेल ... मी माझा वाटा उचलला आहे, आशा आहे की आपण सुद्धा आपला वाटा उचलून इतरांपर्यंत हा मेसेज पोहोचवण्यासाठी मदत करू शकाल. धन्यवाद!

Pan card गुंतवणूकदार सूचना.

: प्रत्येकाने आपले दावे दाखल करावेत. अथवा खालील प्रमाणे 

:लोकजाग्रुती सामाजिक संस्था 

निघोज ता पारनेर जि . अ नगर 

9823585880,9850096123 यांचेशी संपर्क साधावा. आज आलेल्या नोटीस बाबत रितसर माहिती आपणास कळवली जाईल , तो पर्यंत आपल्या कडील कागद पत्रा ची झेरॉक्स प्रती व ओरिजनल पेपर तयार ठेवा

[: 1) *Pan card Xerox* (with self attasted)

2) *Addhard card* (with self attested)

3) *Certificate Xerox* (if available give acknowledgement slip also)

4) *Bank passbook Xerox* (with clear picture & IFSC code)

5) There months bank statement (privious there month of certificate maturity date)

Make it two copies (two set)

: पॅन कार्ड क्लब  कंपनीतील  गुंतवणूकदारांसाठी महत्वाची घोषणा ....!

राष्ट्रीय कंपनी कायदा प्राधिकरण

 ( NCLT) यांनी पॅन कार्ड क्लब या

खाजगी गुंतवणुकदार कंपनी बाबत

नादारी निर्णय प्रक्रीयेचा आदेश  नुकताच दिला आहे .  या कंपनीत 

आर्थिक गुंतवणूकदार

 ( पैसे गुंतवणूक केले  आहेत ) यांनी दि . २३ सप्टेंबर २०२२ पर्यंत डिलाईट इंडीया इन्सॉल्व्हन्सी प्रोफेशनल्स

 एल एल पी , २७ वा मजला, टॉवर ३

वन इंटरनॅशल सेन्टर , सेनापती बापट मार्ग , एल्फिन्स्टन ( प )

 मुंबई ४०० ० १३ या पत्यावर किंवा 

मेल - inpclip@deloittee.com

यावर  पत्यावर आपल्या कडील कंपनीत गुंतवणुक केल्याचे पुरावे सादर करावेत . व  रकमेची मागणी करावी .   गुंतवणुकीची पडताळणी करून रक्कम पुन्हा मिळण्याची खात्री 

आहे . तरी सोबत लोकसत्ता वर्तमान पत्रातील दि . १२ सप्टेबर २०२ २ रोजीची जाहीर घोषणा पाठवत आहोत . 

आपल्या पारनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात या कंपणीत गुंतवणुकदार आहेत . हि कंपणी गेल्या काही वर्षांपासून बंद असल्याने अनेकांचे

पैसे अडकले आहेत . आता भारत सरकारने  या कंपणीची दिवाळखोरी जाहीर करून ताबा घेतला आहे . व त्यातुन गुंतवणुकीच्या तुलनेत योग्य  रक्कम परतावा मिळेल अशी खात्री निर्माण झाली आहे . तसेच लोकजागृती सामाजिक संस्थेकडेही याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या .

सदर माहीती लोकजागृती सामाजिक संस्था निघोज ता पारनेर जि . अ .नगर 

यांचेतर्फे सोशल मिडीयावर  जनहितार्थ प्रसिध्द करत आहोत .

आपला विश्वासु

- अध्यक्ष 

लोकजाग्रुती सामाजिक संस्था 

निघोज ता पारनेर जि . अ नगर 

9823585880,9850096123

सोबत - 

लोकसत्ता वर्तमानपत्रातील 

दि . १२ / ०९ / २०२२ च्या 

पान ५ वरील जाहीर घोषणा .

आली आली आली

 


मधुमेह उपचार

 *🟢🟢🔴अतिशय महत्वाचे*_🟢🟢🔴

नमस्कार मंडळी...

मी  भगवान कांबळे.कोल्हापुर महानगर पालिकामधे कामगार आहे. *एका पायात जयपूर फूट* आहे.हो..म्हणजे अपंगच आहे.मला शुगरमुळे दुसऱ्या पायाला जखम झाली होती.जखम काही केल्या बरी होत नव्हती. *शेवटी डॉक्टरनी पाय कापयला सांगितला..म्हणजे मी आता दोन्हीही पायानी अपंग होणार होतो*.अशा वाईट अवस्थेत असताना मला *मोबाइलवर आलेली वैद्य दत्तात्रय कदम यांची पोस्ट* वाचली आणि फक्त एक वेळ दाखवून येवू म्हणून माझे सर्व  रिपोर्ट घेऊन आलो.आणि माझे आयुष्यच बदलून गेले. *कदम औषधांमुळे माझा सडलेला पाय तिसऱ्या दिवसापासून चांगला होवू लागला*.जखम वाळू लागली.आज माझ्या पायाची जखम पूर्णपणे बरी झाली आहे. *हा लेखन प्रपंच इतक्यासाठीच कि कोणीहि  आपले शारिरीक अवयव गमवु नये*.अपंगत्व काय असते हे मी अनुभवत आलो आहे.

*जर शुगरमुळे कोणताही अवयव कापावा लागत असेल तर थोडं थांबा* कृपया असॆ आपले अवयव कापू नका  आपले शरीर अनमोल आहे.एकवेळ कदम उपचार केंद्रात जावुन या.

 इथे आलेले पेशंटच तुम्हाला सांगतिल कि तुम्ही योग्य ठिकाणी आलाय.माझ्यासारख्या हजारो पेशंटांचे *सडलेले,कुजलेले.शुगरमुळे झालेल्या कसल्याही जखमा त्यानी बऱ्या केल्या आहेत , त्यामुळे कोणाला हि आपले अवयव गमवावे लागू नयेत म्हणून हा msg.शक्य तेवढ्या लोकांपर्यंत पोहचवा*.आपल्या एका share मुळे एखादा अपंग होण्यापासुन वाचू शकतो.


_पत्ता:-_

*वैद्य दत्तात्रय कदम*

*कदम उपचार केंद्र*

*Bank  of India शेजारी*

*मूरगुड. ता.कागल जि.कोल्हापूर*

Mob. *91 30 20 5858*/ *99 22 20 4189*

www.woundskadamupchar.com

_उपचार केंद्रची वेळ:-_

*मंगळवार, शुक्रवार, शनिवार*

 

टीप: जेवढे तुमच्याकडे Whatsapp ग्रुप असतील तिथ पर्यंत पाठवा जेणेकरून एखाद्याचे अपंगत्व वाचेल (टळेल)

 Bahot imp.hai, please padiye

बाप डोक्याला ताप?

 *"साठीच्या व्यथा, पिंजऱ्यातील बाप"_ मित्रांनो,🙏, प्रत्येक बापाची थोड्याफार फरकाने बहुतेक घरात हीच परिस्थिती असते !👇*

*******************************

बहुतेक सगळेच बापांना नेहमीच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले जातात, आणि त्यांच्यावर विविध कलमांखाली आरोप ठेवले जातात. 

घरोघरचे आरोप त्याच त्या स्वरुपाचे असतात, आणि बहुतेक बापांना हे समजतच नाही की ,आपण तर अनेक गोष्टी ज्यांच्या कल्याणासाठी आणि हितासाठी  करताना आयुष्यभर स्वत:लाच शिक्षा देत आलो, त्यांनीच का बरं आपल्यावर आरोप पत्र ठेवावं ?🤔,

 वाढलेल्या वयात, मानसिक ताण सहन होत नसतानाही का त्या आरोपांसाठी होणार्‍या उलट तपासणीला सामोरं जावं.😴

*तुम्ही आमच्यासाठी काय करुन ठेवले ?


हा एक सर्वसाधारण आरोप असतो आणि तो सगळ्याच बापांच्या विरुध्द केला जातो. काय केलं याची यादी जर एखादा बाप चुकूनमाकून द्यायला लागलाच तर, ”त्यात वेगळं काय केलंत तुम्ही, ते तर सगळेच बाप करतात,” असं टोकलं जातं आणि सगळी सफाई देण्यापूर्वीच संपवलेली असते.


*तुम्ही आम्हाला प्रोत्साहनच दिलं नाही*

असा आणखी एक आरोप असतो. प्रोत्साहन द्यायचं म्हणजे काय करायचं? मुलाने जसा परफॉरमन्स दाखवला असेल त्यानुसार त्याने आपलं करीयर निवडलेलं असतं.

अगदी इंजिनियर जरी झाला तरी मुलगा असा आरोप करतो. त्यावेळी विचारच करत नाही की बापाने इंजिनियरिंगची फी भरताना किती ओढाताण करुन घेतली होती.


 *तुम्हाला दूरदृष्टीच नाही.* 

ज्यावेळी घरं स्वस्त होती, तेंव्हा चार खोल्या आणि कार पार्कींग असलेला ब्लॉक घ्यायला काय हरकत होती, अशा प्रकारचा आणखी एक आरोप असतो. 

तीन खोल्या घेताना अधिकचे पैसे भरण्यासाठी बापाने काढलेलं कर्ज फेडण्यासाठी आणखी एक पार्टटाईम नोकरी केलेली असते हे मुलगाही विसरतो आणि त्याची आई पण. 


माझा एक मित्र आहे. वकिली करतो. वकिली ठीक सुरु आहे. त्याने लग्न केलं त्यावेळी त्याची बायको बी कॉमच्या शेवटच्या वर्षाला नापास झाली होती. आपल्याला कुठे बायकोला नोकरीला लावायचंय असं म्हणत त्याने ती पसंत केली. दिसायला चारचौघींसारखीच होती. त्याने लग्नानंतर तिची इच्छा नसतानाही, तिला "बी.कॉम". करायला प्रोत्साहन दिलं. पुढे ती "एम कॉम" ही झाल्यावर एका कॉलेजात प्राध्यापक. म्हणून रूजू झाली.तुम्हाला माहितच आहे प्राध्यापकांना पगार किती आहे तो?  तिला भरपूर पगार मिळायला लागला. लग्नानंतर, वीस वर्षांनी तिला जाणवायला लागलं की आपण एक वकील पसंत केला,खरं तर ही चूकच झाली. याच्यापेक्षा चांगलं स्थळ शोधायला हवं होतं. याचं कारण आता तिचं क्षितीज रुंदावलं होतं, हाती भरपूर पगार येत होता.समाजात एक वेगळा स्टेटस् ,दर्जा निर्माण झाला होता, राहणीमान उंचावले होते,काॅलेजात व बाहेर मॅडम म्हणून संबोधले जाऊ लागले,

आता ती हा विचार मात्र करत नाही की , तिला शिकायला नवर्‍यानेच प्रवृत्त केलं, मदत केली, नोकरी मिळवण्यासाठी ओळखीचा वापर केला. आज तिलाच आपला नवरा आपल्याला मॅच नाही, शोभत नाही 🤔, असं वाटायला लागलं. अजूनही दोघे एकत्रच आहेत आणि संसारही सुरु आहे. पण तिने कुठे तरी कुणाकडे तरी चुकून बोललेलं याच्या कानावर आल्यामुळे मात्र हा आतल्या आत खचून मात्र गेला आहे.


*मुलगा ज्यावेळी बापावर आरोपपत्र ठेवतो , त्यावेळी अनेक वेळा मुलाची आई आणि बापाची सहचारिणी, बापाविरोधात साक्षिदार बनलेली पाहायला मिळते. ”तो काय चुकीचं बोलतो आहे?” हे एक वाक्य बापाच्या आयुष्यावर ’नापास’ किंवा ’पराभूत’ असा शिक्का मारायला पुरेसं असतं.* 

*_माझ्या एका मित्राच्या मुलीने मुलगा पाहिला आणि मला याच्याशीच लग्न करायचंय असा हट्ट केला._* 

*_बापाने सांगून पाहिलं, पण मुलगी हट्टाला पेटली आहे, बापाला काय कळतंय? ही समज आल्याने, शेवटी आणखी विरोध केला तर मुलगी विचित्र काही करेल, असं वाटून त्याने परवानगी दिली._*

*_त्या मुलाला राहायला घर नसल्याने बापाने आपला एक ब्लॉक त्याला दिला, संसार उभा करुन दिला. पुढे पाच वर्षात त्या दोघांचं बिनसलं आणि त्याची परिणती घटस्फोटात झाली. मुलगी घरी आली._* 

*_बाप आतल्या आत रडत होता. त्यावेळी मुलगी, आणि तिची आई, त्याला जाब विचारत होती, ”मला एक कळत नव्हतं, तुम्ही तर कडाडून विरोध करायचा होतात ना._*

*_तुम्ही बेसुमार लाडे लाडे जावई म्हणून त्याच्या नावावर घर करुन दिलंत. तुम्ही जर विरोध केला असता, तर माझं लग्न त्या विचित्र स्वभावाच्या मुलाशी झालं नसतं आणि आज ही वेळ आली नसती,😪


*_त्याला त्याच्या बायकोनेही नेहमीप्रमाणेच मुलीची री ओढली होती याचं दु:ख अधिकच होत होतं.😔😌😪😴_* 


*_तुम्ही हे करायला हवं होतं, ते करायला नको होतं अशा अनेक गोष्टींचे अध्याय रोजच वाचले जातात._* 


*_विशेषत: ,बाप निवृत्त झाल्यावर आणि मुलगा कमवायला लागल्यावर अशा आरोपांची संख्या आणि फ्रिक्वेन्सी वाढतीच असते. अनेकांना समजत नाही की, आपण. सेवेत असताना ,एक हुशार गुणवंत कर्मचारी, प्रामाणिक, कष्टाळू माणूस,अशा उपाध्या मिळवलेले, निवॄत्ती नंतर खरंच आपण इतके कसे टाकाऊ बनलो.🤔😴_*


 *_जे आपलं कर्तव्य आहे असं समजत होतो आणि जे करण्यासाठी आपण आपल्यावरच अन्याय करत होतो, ते आपले गुन्हे कसे बनले. याचं सगळ्यात महत्वाचं आणि एकमेव कारण म्हणजे आता_*


 *_बापावरचं अवलंबित्व  संपलेलं असतं, मुलांचं आणि बायकोचंही. आता तिला, तिचा मुलगा आधार द्यायला सिध्द झालेला असतो. बापाकडे जरी निवृत्ती वेतन असले, थोडीफार शिल्लक असली तरी जर त्यावाचून कुणाचं अडणार नसेल तर बापाची ही अवस्था ठरलेलीच आहे._*


*_आता बापांनी आपण चुकीच्या लोकांसाठी, चुकीच्या कारणांसाठी आपलं आयुष्य वापरलं आहे असा पश्चात्ताप करायचा नाही. हाल सोसताना, कष्ट करताना, त्याग करताना आपल्याला "कर्तव्यपूर्तीचा आनंद" मिळत होता ना, तो आठवायचा._* 


*_जग राहाटी अशीच असणार आहे. प्रत्येक बापाला आरोपीच्या पिंजर्‍यात उभं रहायला लागणारच आहे. आता असे आरोप झाले तर लगेच कबुली जबाब द्यायचा, आणि पुढचा वाद टाळायचा._* 


*_मित्रांनो, ज्यांच्यासाठी त्याग केला, कष्ट सोसले त्यांच्याशी वाद घालायचे प्रसंग टाळणे तर आपल्या हाती आहे नां..🤔_* 


*_एका त्रयस्थ भूमिकेतून या आरोपांकडे पाहायचं,आणि बोध घेत पुढचं आयुष्य आपल्याच धुंदीत , मस्तीत व्यतीत करायचं.👍✌️😁😀, सकाळ  संध्याकाळ मित्रांसमवेत व्यतित करायचे , त्यांचेशी समक्ष तर कधी फोन वर गप्पा गोष्टी करायच्या, छोट्या मोठ्या सहलीचा आनंद लुटण्याचा प्रयत्न केला पाहिजे, पुस्तके वाचायची, टीव्ही मोबाईल वर वेळ घालवायचा, आपले छंद जोपासले पाहिजेत, नातेवाईकांच्या सुख दुःखात सहभागी व्हायचा प्रयत्न करायचा, नोकरीत असताना हे राहून गेले होते. हाच शहाणपणा आहे. 

मित्रांनो, 

शेवटी आपल्या नजरे समोर एक वाक्य दिसेल असे लिहून ठेवायचे आहे , "चलो,ये भी दिन जायेंगे ", "ये तो होना ही था ,"👍✌️_*माझ्या सर्व जेष्ठ नागरिक मित्रांनो, 🙏 आपल्याला हे पिंजऱ्यातील जिवन तितकेच आनंदात जगायचं आहे. 

जमेल  मित्रांनो,👍✌️

🙏🏻🙏🏻

Featured post

Lakshvedhi