Thursday, 28 October 2021

 .बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कारप्राप्त पुरस्कारर्थींच्या

मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेणार

- सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे

 

            मुंबईदि. 28 : डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त पुरस्कारार्थींना एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून मोफत प्रवास करण्याबाबतचा प्रस्ताव गृह विभागास लवकरच  सादर करण्यात येईल तसेच पुरस्कारार्थींच्या सर्व मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

                मंत्रालयातील दालनात राज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मित्र संघाच्या विविध मागण्यासंदर्भात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीला सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे,राज्य परिवहन महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या विभाग नियंत्रक यामिनी जोशी यासह राज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मित्र संघाचे अध्यक्ष नरोत्तम चव्हाणप्रभाकर फुलसुंदरयोगेश वागदेविलास वंशिकशंकर खुळे तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

                सामाजिक न्याय मंत्री  धनंजय मुंडे  म्हणालेडॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त पुरस्कारार्थींच्या मागण्यांबाबत सकारात्मक असून पुरस्कारार्थींनी राज्य परिवहन महामंडळाच्या सर्वसाधारणनिमआराम व आराम गाडयातून तसेच भाडे तत्वावर असलेल्या बसेसमधून मोफत प्रवासास मान्यता देण्याबाबत गृह विभागाला दिवाळीच्या आधी प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. तसेच मानधनाबाबतीत वित्त विभागाला माहिती सादर करून याबाबतीतही सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

*****






 

 पितळीच्या वाटीला कितीही घासा

ती सोन्याची होत नाही.


हे वाक्य कुणीतरी ब्युटी पार्लरच्या बोर्डखाली लिहून

पळून गेलं राव! 


दिवाळी आधीच फटाक्याला सुरुवात!

😳😳🤪😝🤪😱😱🤪😱🤪🤪😝😝🤪🤪😝😝🤪🤪😝🤪😝

 *धातूंचीभांडी आणि आपले आरोग्य यांचा संबंध.....*


*सोन्याची भांडी*

सोने हा एक उष्ण धातू आहे. सोन्यापासून बनवलेल्या भांड्यात जेवण तयार केल्याने आणि जेवल्याने शरीराचे आंतरिक आणि बाह्य दोन्ही हिस्से कठोर, बलवान, ताकदवान आणि मजबूत बनतात आणि त्याच्या सोबतच सोने डोळ्यांची दृष्टी सतेज करते.


*चांदीची भांडी*

चांदी हा एक शीतल धातू आहे, जी शरीराला आंतरिक थंडावा देते. शरीर शांत ठेवते. चांदीच्या भांड्यात जेवण तयार केल्याने आणि जेवल्याने मेंदू तल्लख होतो, डोळ्यांचे आरोग्य वाढते, दृष्टी वाढते आणि याशिवाय पित्तदोष, कफ आणि वायुदोष नियंत्रित राहतो.


*कांस्यची भांडी*

कांस्याच्या भांड्यात जेवल्याने बुद्धी तल्लख होते, रक्त शुद्ध होते, रक्तपित्त शांत राहते आणि भूक वाढते. परंतु कांस्याच्या भांड्यात आंबट वस्तू वाढू किंवा ठेवू नयेत, कारण आंबट वस्तू या धातूच्या संपर्कात येताच हा धातू कळकतो (धातूची आंबट पदार्थांशी रासायनिक क्रिया होते) आणि विषारी होतो ज्यापासून शरीराला नुकसान पोचते. कांस्याच्या भांड्यात जेवण बनवल्याने ९७% पोषकतत्वं मिळतात व केवळ ३% पोषकतत्वंच नष्ट होतात.


*तांब्याची भांडी*

तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्याने व्यक्ती रोगमुक्त होते, रक्त शुद्ध होते, स्मरणशक्ती तीव्र होते, लिव्हर संबंधी तक्रारी नाहीशा होतात, तांब्याचे पाणी शरीरातील विषारी घटक काढून टाकतात, म्हणूनच या भांड्यात ठेवलेले पाणी आरोग्यासाठी उत्तम असते. मात्र तांब्याच्या भांड्यातून दूध पिऊ नये, ते शरीराला नुकसानकारक असते.


*पितळेची भांडी*

पितळेच्या भांड्यात जेवण तयार केल्याने आणि जेवल्याने कृमी रोग, कफ आणि वायुरोग नाहीसा होतो. पितळेच्या भांड्यात जेवण बनवल्याने ९३% पोषकतत्वं मिळतात आणि केवळ ७% पोषकतत्वंच नष्ट होतात. मात्र पितळेच्या भांड्यांना कल्हई अवश्य करावी.


*लोखंडाची भांडी*

लोखंडाच्या भांड्यात बनवलेले भोजन खाल्ल्याने शरीराची शक्ती वाढते, लोहतत्त्व शरीरात आवश्यक पोषण तत्त्व वाढवते. लोखंड अनेक रोगांना नाहीसे करते, पंडूरोग नाहीसा करते, शरीरात सूज आणि पिवळेपणा येऊ देत नाही, कामला रोगाला नाहीसे करते, आणि कावीळ दूर ठेवते. परंतु लोखंडाच्या भांड्यात जेवू नये कारण त्यामुळे बुद्धी कमी होते आणि मेंदूचा ऱ्हास होतो. लोखंडाच्या भांड्यातून दुध पिणे चांगले असते.


*स्टीलची भांडी*

स्टीलची भांडी कोणतेही नुकसान पोचवत नाहीत कारण गरम किंवा आम्ल, कशाशीही यांची रासायनिक क्रिया होत नाही. त्यामुळे कोणतेही नुकसान होत नाही. स्टीलच्या भांड्यात जेवण बनवल्याने आणि जेवल्याने श्सारीराला कोणताही फायदा होत नाही, तसेच नुकसान देखील होत नाही.


*एल्युमिनिअमची भांडी*

एल्युमिनिअम हे बॉक्साईट पासून बनलेले असते. त्याच्या भांड्यात बनवलेले खाल्ल्याने शरीराला केवळ नुकसानच पोचते. हा धातू लोह आणि कॅल्शियम शोषून घेतो त्यामुळे त्यापासून बनलेले भांडे वापरता कामा नये. त्यामुळे हाडे कमकुवत होतात, मानसिक आजार होतात, लिव्हर आणि नर्व्हस सिस्टीम ला नुकसान पोचते. याच्या सोबतच किडनी निकामी होणे, क्षयरोग, अस्थमा, मधुमेह यांसारखे गंभीर आजार होतात. एल्युमिनिअमच्या कुकर मध्ये जेवण शिजवल्याने ८७% पोषण तत्त्व नष्ट होतात.


*मातीची भांडी*

मातीच्या भांड्यात जेवण शिजवल्याने अशी पोषक तत्त्वे मिळतात ज्यामुळे प्रत्येक आजार आपल्यापासून दूर राहतात. ही गोष्ट आता आधुनिक विज्ञानाने देखील मान्य केली आहे की मातीच्या भांड्यात जेवण केल्याने शरीरातील अनेक प्रकारचे आजार बरे होतात. आयुर्वेदानुसार जर भोजन पौष्टिक आणि स्वादिष्ट बनवायचे असेल तर ते हळू हळू शिजवले पाहिजे. मातीच्या भांड्यात जेवण तयार होण्यासाठी वेळ थोडा जास्त लागतो, परंतु आरोग्याला त्यापासून पूर्ण लाभ होतो. दुध आणि दुग्धजन्य पदार्थांसाठी मातीची भांडी सर्वांत जास्त उपयुक्त आहेत. मातीच्या भांड्यात जेवण तयार केल्याने १००% पोषण तत्त्व मिळतात. आणि जर मातीच्या भांड्यात जेवले तर त्याचा वेगळा स्वाद देखील मिळतो.


*सुनील इनामदार*

Student shaw nice think by art

 *नोकरी न करणारी आई काहीच काम करत नाही असे टोमणे मारणाऱ्या वडिलांना आईच्या रोजच्या कामांची चित्ररूप यादी केरळच्या ९वीत शिकणाऱ्या मुलाने दिली. हे चित्र शिक्षकांनी राज्य सरकारला पाठवलं. तिथून केंद्रात व २०-२१ च्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या मुखपृष्ठावर ह्या चित्राला स्थान मिळालं.*


 *” सासरा असावा तर नवाब मलिक सारखा... २०० कि गांजा पकडला तरी जावयाच्या बाजुने खंबीर उभा आहे...!!!*

*नाहीतर आमचा सासरा ...*

*खिश्यात गायछाप सापडली ..दोन महिने झाले अजुन पण राम राम घालंना ....* 

*असं कुठं असतंय व्हय ...!!*

#काढ पुडी मळ चुना संघटना!

😅😅🤣🤣😂😂😉🤪😜

Suvichar

                       *सुप्रभात*   

*बहुत फर्क होता है..*

         *किसी को 'जानने' और 'समझने' में....*

*जानता वो है जो 'साथ' होता हैं....*

       *समझता वो है जो 'पास' होता हैं.....*




            🙏🏻🙏🙏

Featured post

Lakshvedhi