Friday, 6 August 2021

 विविध कलाप्रकारांना हक्काचे व्यासपीठ मिळणार!

महाराष्ट्रात जागतिक दर्जाचे सिनेमा आणि करमणूक केंद्र उभारण्यासाठी पुढाकार घेणार

- सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख

मराठी पटकथा लेखन शिबिरात सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचा सहभाग

            मुंबईदि. 6 : मुंबई ही देशाची आर्थिक आणि सांस्कृतिक राजधानी असून आज मुंबईत सिनेमानाटकजाहिरातीमालिकाॲनिमेशनलोककला या सर्व कला प्रकारांमध्ये दररोज वेगवेगळे प्रयोग होत असतात. या सर्व कलांना एक हक्काचे व्यासपीठ मिळावे आणि आपली कलाकृती सादर करण्याची संधी मिळावी याकरिता या नवनिर्मिती करणाऱ्यांना सहाय्य करण्यासाठी महाराष्ट्रात जागतिक दर्जाचे सिनेमा आणि करमणूक केंद्र (इनक्युबेशन सेंटर)उभारण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग पुढाकार घेणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

            महाराष्ट्र चित्रपटरंगभूमी, सांस्कृतिक विकास महामंडळ आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ यांच्यामार्फत मराठी पटकथा लेखन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये ऑनलाईन पध्दतीने सहभागी होताना सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. देशमुख यांनी करमणूक क्षेत्राला उभारी देण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. ऑनलाईन आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामध्ये अभिनेते सुबोध भावेआदिनाथ कोठारे यांच्यासह या शिबिरासाठी तज्ज्ञ प्रशिक्षक निवडण्यात आलेले लेखक आणि दिग्दर्शक गिरिष जोशीनिर्माते उमेश कुलकर्णीलेखिका केतकी पंडित उपस्थित होते.

            या शिबिरामध्ये बोलताना श्री. देशमुख म्हणालेमहाराष्ट्रात कलाकारांमध्ये असलेली प्रतिभा लोकांसमोर यावी यासाठीच करमणूक इन्क्युबेशन केंद्र महत्वपूर्ण ठरणार आहे. सिनेमा बनविण्यासाठी आधी कथा आणि नंतर पटकथा तितकीच ताकदीची लागते आणि त्यामुळे हे शिबिर नवीन पटकथा लेखकांना महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास वाटतो. दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या माध्यमातून पटकथा लेखनासाठी  विशेष शिबिर घेण्यात आले याचा आनंद असून नवीन पटकथा लेखकांना हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे.

करमणूक क्षेत्राला उद्योगाचा दर्जा मिळावा यासाठी शासनाचे प्रयत्न

            मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वत: एक चांगले छायाचित्रकार असून त्यांची कला सर्वश्रुत आहे. महाराष्ट्रातील कलाकारांविषयी तसेच नाटकसिनेमासाहित्यलोककला हे सर्व त्यांच्या ह्दयाजवळ असल्यानेच या क्षेत्रातील कलाकारांना उभारी देण्यासाठी राज्य शासनाने राज्यातील 56 हजार कलाकारांना प्रत्येकी 5 हजार रुपयांप्रमाणे आर्थिक मदत देण्यात येणार आहे. तर लवकरच या क्षेत्राला उद्योगाचा दर्जा मिळावा म्हणूनही शासन  प्रयत्नशील असल्याचे श्री.देशमुख यांनी यावेळी सांगितले.

            मराठी पटकथा लेखन शिबिरासाठी ऑनलाईन पध्दतीने एकूण 38 इच्छुक उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले होते. ऑनलाईन प्राप्त झालेल्या मराठी पटकथांचे तज्ञ समितीमार्फत मुल्यांकन करण्यात आले. अभिनेते आणि लेखक रविंद्र जाधवलेखक आणि दिग्दर्शक अक्षय इंदीकरलेखक संजय पवारछायाचित्रकार महेश लिमये,दिग्दर्शक मंगेश जोशीलेखक आणि दिग्दर्शक निखिल महाजन अशी तज्ज्ञ समिती निवडण्यात आली होती. या समितीने 6 पटकथांची निवड केली आण या पटकथा लिहिणाऱ्या लेखकांना या शिबिरामध्ये मार्गदर्शन करण्यात आले.

            मराठी पटकथा लेखन शिबिर हे तीन सत्रात आयोजित करण्यात आले असून 2 ते 8 ऑगस्ट या काळात पहिले सत्र20 ते 24 सप्टेंबर 2021 या काळात दुसरे सत्र तर  25 ते 29 ऑक्टोबर 2021 या काळात तिसरे सत्र होणार आहे.

००००


 

पॅरामेडिकल विषयक प्रशिक्षणासाठी संपर्क साधण्याचे आवाहन

 

            मुंबईदि. 6 : कोविड-19 प्रादुर्भावामुळे आरोग्य व वैद्यकीय सेवा क्षेत्रात विशेषत: पॅरामेडिकल व हेल्थकेअर विषयक आवश्यक कुशल मनुष्यबळ वाढविण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम अंमलबजावणी सुरू केली आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात भाग घेऊ इच्छिणाऱ्या मुंबई उपनगर जिल्ह्यातील उमेदवारांनी संपर्क साधावाअसे आवाहन मुंबई उपनगर जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांनी केले आहे.

            या योजनेत 18 ते 45 वर्ष वयोगटातील युवा- युवतींना जिल्ह्यातील प्रसिद्ध शासकीय व नामांकित खाजगी रुग्णालयामध्ये या क्षेत्रातील निवडक अभ्यासक्रमामध्ये विना शुल्क प्रशिक्षण देवून प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यात येत आहे. प्रवेश घेण्याकरीता इच्छुक असल्यास https://docs.google.com/forms/d/e/1FAlpQLSfXlE-35EmeZdNCQvmuCLgcc3Qqn89ULU7lY6YSfakEBJHrXA/viewform?usp=sf_link आपली या संकेतस्‍थळावर नोंदणी करावी. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य राहील. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारीमुंबई उपनगर यांचे कार्यालयप्रशासकीय इमारत1 ला टप्पा2 रा मजलाआर.सी. मार्गचेंबूर-71 येथे संपर्क साधावा. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. 022-25232308/97029620255 wcdmumupanagar@rediffmail.com वर संपर्क साधावाअसे आवाहन मुंबई उपनगरच्या जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

००००

 देशपांडे साहेब रोज एका बार मध्ये जातात आणि तीन ग्लास बिअर मागवतात.

🍺🍺🍺

आणि त्या तीनही ग्लास मधून एक एक सिप घेत संपवत असत.

🍺🍺🍺

एक दिवस वेटरला राहवले नाही म्हणून त्यानी विचारले की 🤔🤔🤔

साहेब तुम्ही एका ग्लास मधून सुद्धा पिऊ शकता तीन ग्लास कशाला?


देशपांडे साहेब उदास होऊन सांगतात 😞😞😞

अरे आम्ही लहानपणापासूनचे तीन मित्र आहेत आणि आम्ही एकत्र बसायचो परंतु आता ते परदेशात आहेत ✈️✈️म्हणून त्यांचे दोन ग्लास सुद्धा मीच पितो म्हणजे ते जवळ असल्यासारखे वाटते.


काही महिन्यानंतर एक दिवस देशपांडे साहेबांनी दोन ग्लास मागवले आणि प्यायला सुरुवात केली.

वेटरला वाटलं ह्यांचा एक मित्र गेला वाटतं. त्यानी विचारले 😳

साहेब तुमच्या एका मित्राला काही झाले का?


देशपांडे: नाही रे मक्या आणी चंद्या एकदम व्यवस्थित आहेत.🍺🍺


"मी श्रावणात घेत नाही" 


😂😂😂🤣🤣🤣

*ह्याला म्हणतात खरी मैत्री*

😂😂😂😂😂😂

 http://lakshvedhimm.blogspot.com/p/lakshvedhimmblogspotcom.html?m=1

 06/08, 09:44] Baby: दक्षिण आफ्रिकेचा जगप्रसिद्ध २७ वर्षाचा फुटबॉल खेळाडू सादिओ माने सेनेगल याची भारतीय चलनानुसार पाहायला गेले तर एका आठवड्याची कमाई १ करोड ४० लाख रूपये आहे. ह्या खेळाडूला अनेक वेळा लोकांनी त्याला हातात तुटलेल्या फोनसह पाहिलेले आहे. 

एक मुलाखती दरम्यान शेवटी मुलाखत घेणा-याने त्याला डिवचलेच की, तुमचा फोन तुटला आहे, तर त्यांनी सहजपणे पत्रकाराला उत्तर दिले की, "मी ठीक करून घेईल" 

परंतु पत्रकाराचे ह्या उत्तराने समाधान झाले नाही म्हणून त्याने सेनेगलला दुसरा प्रश्न विचारला की, तुम्ही नवीन फोन का घेत नाही?? त्यावर सेनेगल बोलले की, असे हजार फोन मी घेवू शकतो, १० फेरारी घेवू शकतो. २ जेट विमान खरेदी करू शकतो. डायमंडची घड्याळे खरेदी करू शकतो. 

परंतु ह्या सर्वांची मला गरज काय आहे ?? 

मी गरीब घरातूनच आलेलो आहे. गरीबी अत्यंत जवळून पाहिलेली आहे. अठरा विश्व दारिद्र्य असल्यामुळे मी शिक्षण घेऊ शकलो नाही. परंतु शिक्षणापासून कोणी वंचित राहू नये म्हणून मी शाळा, कॉलेजेस बांधले आहेत. माझ्या जवळ चांगले बुट नव्हते, तेव्हा मी विना शुज खेळत होतो. अंगावर घालण्यासाठी चांगली कपडे नव्हती. एक वेळच्या जेवणाची चिंता आईच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. पाणी पिऊन आम्ही झोपायचो. आणि आज सर्व काही मला मिळत आहे तर त्याचा देखावा करण्याऐवजी मी माझी संपत्ती माझ्या लोकांसाठी खर्च करतो ज्यामुळे मला त्यांच्या चेह-यावरील आनंद पाहून मानसिक समाधान झोपायचो


सेनेगल तुला सलाम...!


साभार - (प्राजक्ता जोशी)

 [06/08, 09:44] Baby: दक्षिण आफ्रिकेचा जगप्रसिद्ध २७ वर्षाचा फुटबॉल खेळाडू सादिओ माने सेनेगल याची भारतीय चलनानुसार पाहायला गेले तर एका आठवड्याची कमाई १ करोड ४० लाख रूपये आहे. ह्या खेळाडूला अनेक वेळा लोकांनी त्याला हातात तुटलेल्या फोनसह पाहिलेले आहे. 

एक मुलाखती दरम्यान शेवटी मुलाखत घेणा-याने त्याला डिवचलेच की, तुमचा फोन तुटला आहे, तर त्यांनी सहजपणे पत्रकाराला उत्तर दिले की, "मी ठीक करून घेईल" 

परंतु पत्रकाराचे ह्या उत्तराने समाधान झाले नाही म्हणून त्याने सेनेगलला दुसरा प्रश्न विचारला की, तुम्ही नवीन फोन का घेत नाही?? त्यावर सेनेगल बोलले की, असे हजार फोन मी घेवू शकतो, १० फेरारी घेवू शकतो. २ जेट विमान खरेदी करू शकतो. डायमंडची घड्याळे खरेदी करू शकतो. 

परंतु ह्या सर्वांची मला गरज काय आहे ?? 

मी गरीब घरातूनच आलेलो आहे. गरीबी अत्यंत जवळून पाहिलेली आहे. अठरा विश्व दारिद्र्य असल्यामुळे मी शिक्षण घेऊ शकलो नाही. परंतु शिक्षणापासून कोणी वंचित राहू नये म्हणून मी शाळा, कॉलेजेस बांधले आहेत. माझ्या जवळ चांगले बुट नव्हते, तेव्हा मी विना शुज खेळत होतो. अंगावर घालण्यासाठी चांगली कपडे नव्हती. एक वेळच्या जेवणाची चिंता आईच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. पाणी पिऊन आम्ही झोपायचो. आणि आज सर्व काही मला मिळत आहे तर त्याचा देखावा करण्याऐवजी मी माझी संपत्ती माझ्या लोकांसाठी खर्च करतो ज्यामुळे मला त्यांच्या चेह-यावरील आनंद पाहून मानसिक समाधान झोपायचो


सेनेगल तुला सलाम...!


साभार - (प्राजक्ता जोशी)

[06/08, 09:44] Baby: Main aur mere senior Sherry Sir Daaru pee ke Gaadi mein jaa rahe the....


Tabhi Main chillaya,

"Sir... Deewar...  saamne dekho deewar hai.... Deewar... Dewaar Sir dekhooo..." 

And

Dhadaaaaam!!!


We hit the wall...


The next day in Military Hospital I asked Sherry Sir...


"Sirji...

main chilla chilla ke bol raha tha Deewar hai Deewar hai... suna kyu nhi aapne??"🥺


Sherry Sir answered, "Sun ke kya karta Bewde... Gaadi to tu chala raha tha...!!


🥶

[06/08, 09:47] Baby: अध्यात्म at its best!

👇 Don't miss👌


 *महाभारतात संजय शेवटी प्रत्यक्ष कुरुक्षेत्रावर पोहोचला, तेच कुरुक्षेत्र, जेथे महाभारतातील निर्णायक युद्ध संपले होते; आपल्याला प्राप्त झालेल्या दिव्यदृष्टीने ज्याचे वर्णन त्याने धृतराष्ट्राला केले होते. प्रचंड विध्वंस झालेल्या त्या रणभूमीवर त्याला एकदा यावंच लागणार होतं.*


‘का झाले हे युद्ध ? हे खरंच अटळ नव्हते का ? एवढा प्रचंड नरसंहार एवढ्या कमी दिवसांत का केला गेला ?


मी जे पाहत होतो ते खरंच घडलंय का ?'


याची शहानिशा करायला त्याला युद्धभूमीवर येणं भाग होतं.


त्याने चहूदिशांना पहिले, 'खरंच एवढं मोठं युद्ध झालं? हीच ती रणभूमी ज्यावर रक्तामांसाचा खच पडला होता ? फक्त अठरा दिवसांत भरतखंडातील ८० टक्के पुरुष वंश नामशेष? हीच ती भूमी जिथे भगवान श्रीकृष्ण अर्जुनासह उभे ठाकले होते?'


“यामागील सत्य तुला कधीच समजणार नाही,” एक वृद्ध कंपित आवाज ऐकू आला. संजयाने वळून पाहिले तो धुळीच्या लोटातून भगव्या कपड्या तील एक वृद्ध योगी प्रकट झाला!


"मला माहित आहे, तू इथे का आला आहेस, परंतु हे युद्ध कळण्यासाठी खरं युद्ध कोणाशी असतं ते तुला समजून घ्यावे लागेल!" 


वृद्ध योगी गूढपणे म्हणाला,


 "काय आहे खऱ्या युद्धाचा अर्थ?" 


संजयाने तात्काळ विचारता झाला. त्याच्या लक्षात आले कि तो एका महान, ज्ञानी माणसाच्या सहवासात आहे.


"महाभारत ही एक अतिभव्य, अभूतपूर्व वस्तुस्थिती असेलही, पण त्यामागे एक तत्वज्ञान आहेच आहे."


वृद्ध योग्याच्या उद्गारांनी संजय अधिक प्रश्न विचारायला प्रवृत्त झाला.

"महाराज, आपण मला सांगू शकाल का काय आहे हे तत्वज्ञान?"

"नक्कीच, ऐक तर," 

वृद्ध योग्याने सांगायला सुरुवात केली.


"पाच पांडव म्हणजे आपली पंचेंद्रिये, 'नयन जे पाहतात, नाक ज्याने वास येतो, जीभ जी चव घेते, कान जे ऐकतात व त्वचा जी स्पर्श जाणते. आणि आता सांग बरं कौरव म्हणजे काय?" वृद्ध योग्याने डोळे किलकिले करत विचारले.


संजयाने  मानेने नकार दर्शवला.


"कौरव हे शेकडो विकार व दुर्गुण आहेत जे तुमच्या पंचेंद्रियांवर रोज हल्ला करत असतात, पण तुम्ही त्यांचा  प्रतिकार करू शकता, कसा माहित आहे?"


संजयाने पुन्हा नकारार्थी मान हलवली.


"तेंव्हाच जेंव्हा भगवान श्रीकृष्ण तुमचा रथ हाकत असतात!"  


वृद्ध योग्याच्या डोळे लकाकले आणि संजय या रूपकाने अवाक झाला!


"भगवान श्रीकृष्ण म्हणजे दुसरं कोणी नाही तर हा आहे तुमचा आतील आवाज, तुमचा आत्मा, तुमचा मार्गदर्शक आणि जर तुम्ही स्वतःला त्याचा हाती सोपवलं तर तुम्हाला काहीही काळजी करायचे कारण नाही."


संजय बावचळून गेला पण त्याने लगेच प्रतिप्रश्न केला, "महाराज, जर कौरव हे दुर्गुण वा विकारांचे प्रतीक आहेत तर मग द्रोणाचार्य आणि भीष्म हे कौरवांच्या बाजूने का बरं लढत होते?"


वृद्ध योग्याने दुःखी स्वरात सांगितले, 


"याचा अर्थ हाच की जसे तुमचे वय वाढते तसा तुमचा वडील माणसांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. 


तुमच्यापेक्षा वडील माणसं, जी लहानपणी तुम्हाला परिपूर्ण वाटत असतात ती परिपूर्ण असतीलच असे नाही, ते काही बाबतीत कमकुवत असू शकतात. आणि एक दिवस तुम्हाला निर्णय घ्यावा लागतो की ती तुमच्या हिताची आहेत का नाहीत.? आणि मग एके दिवशी तुम्हाला लक्षात येते की तुम्हाला स्वतःच्या अस्तित्वासाठी त्यांच्याबरोबर झगडावे लागणार आहे!


मोठं होण्यातला हा सर्वात कठीण व अपरिहार्य भाग आहे आणि म्हणूनच भगवद्गीता अतिशय महत्वाची आहे."


संजय पूर्णत: लीन झाला, ज्ञानाच्या या पैलूने, पण लगेच हळुवार स्वरात विचारता झाला, "मग कर्णाबद्दल काय?"


"वा!" 


वृद्ध योगी उद्गारला, "वा! अप्रतिम प्रश्न, शेवटी राखून ठेवलास तर!"


"कर्ण आहे तुमच्या पंचेद्रियांचाच बांधव, तो आहे आसक्ती, तो तुमचाच एक भाग आहे पण वावरतो मात्र तुमच्या दुर्गुणी विकारांसह. त्याला कळत असतं की आपण चुकतोय, परंतु सबबी सांगत रहातो  सर्वकाळ विकारांची सोबत करण्यासाठी..!'


संजयनं सहमतीदर्शक स्मितहास्य करत नजर खाली झुकवली, डोक्यात हजारो विचारांचा कल्लोळ उठला होता.


पुन्हा एकदा वाऱ्याची वावटळ उठली. थोड्या वेळाने स्वतःला सावरत त्याने वर पहिले तर तो वृद्ध योगी अंतर्धान पावला होता, जीवनाचे तत्वज्ञान थोडक्या शब्दांत मांडून...!


सर्वांसोबत मनापासून शेयर करावे वाटले. 🙏🏻🌸

कॉपी पेस्ट

 *कृपया या पोस्ट कडे दुर्लक्ष करू नका 🙏*

      

 *कॉकटेल अॅन्टीबॉडी*


 कोविडचे

 पेशंट एका दिवसात हाॅस्पिटलमधून घरी....कोविडमुळे जीव जाण्याची भिती आता संपली.

*काॅकटेल अॅन्टीबाॅडी* घ्या आणि एका दिवसात कोविडला पळवून लावा.

आता सर्व ठिकाणी *काॅकटेल अॅन्टीबाॅडी* चे उपचार सुरू झालेत.

कोविड रूग्ण धडाधड बरे होताहेत.

अतिशय आनंदाची बातमी आहे ही.

आपल्या सारख्या सामान्यजनांसाठी जवळपास सर्वत्र ही ट्रिटमेंट उपलब्ध होत आहे.

 भारतात *सिप्ला* या कंपनीने *काॅकटेल अॅन्टीबाॅडी* चे दणक्यात उत्पादन सुरू केलंय.

*काॅकटेल अॅन्टीबाॅडी* सलाईनद्वारे घेतलं की चोवीस तासात पेशंट घरी.प्रयोगशाळेत तयार केलेले हे कृत्रिम *काॅकटेल अॅन्टीबाॅडी* चे औषध कोविड विषाणूवर हल्ला करून एका दिवसात त्यांना नष्ट करते

पुणे येथील *डाॅ.गौतम छाजेड* व त्यांच्या पत्नी *डाॅ.मनिषाताई छाजेड* या सेवाभावी दांपत्याने

या *काॅकटेल अॅन्टीबाॅडी* थेरपीची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी चंग बांधला आहे.

आज सकाळ ने पहिल्या पानावर ही आनंदवार्ता आपल्या वाचकांसाठी प्रसिध्द केली आहे.

या दांपत्याने कोविड प्रकोपात मोठे काम केले. 

जवळपास ३६ हजार कोविड रूग्णांवर टेलीमेडीसीनद्वारे उपचार केले. 

त्यांचा डाटा संकलित करून विश्लेषण केले.

पुण्यातील सुमारे दिडशे नामांकीत डाॅक्टर त्यांच्या मेडिको हेल्पलाईन सोबत जोडले गेलेत.

रूग्णालयात बेड उपलब्ध करून देण्यापासून ते आणीबाणीच्या प्रसंगी घरपोच औषधे पुरविण्या पर्यंत च्या सर्व वैद्यकीय सेवा या दांपत्याने गरजूंना मोफत पुरविल्या.

कोविडच्या दोन्ही लाटेत हे दोघेही अहोरात्र कार्यरत होते.

आता तर त्यांनी राज्यातील सर्व आजारांसाठी आपली हेल्पलाईन विस्तारीत केलीय.

विविध संघटना, संस्थांच्या वतीने त्यांचे सत्कार झाले.

राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांनी त्यांच्या कार्याची दखल घेतली. 




जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा ही नम्र विनंती 🙏

------------------------

अधिक माहितीसाठी: 


डाॅ.गौतम छाजेड ९३७३३१२६६७

डाॅ.मनिषाताई गौतम छाजेड - ९८२२३२२६०८

--------------------------

 ❄️ *कर्म*❄️


श्रीकृष्णाने कंसाला मारल्यावर, वासुदेव व देवकी, अर्थात त्याचे आई आणि वडील, यांना तुरूंगात सोडवण्यास आला. 


देवकी माताने उत्सुकतेने विचारले, “बाळा, तु स्वःतच देव आहे, आणि तुझ्याजवळ तर दैवी शक्ती सुद्धा आहेत; मग, तु कंसाला मारण्यास आणि आम्हाला सोडवण्यासाठी चौदा वर्षाची वाट का बघितलीस?”


श्रीकृष्ण गंभीर होऊन म्हणाला, “आदरणीय माते, क्षमा कर. पण मागच्या जन्मी तु मला चौदा वर्ष वनवासासाठी जंगलात का पाठवले होतेस?”


देवकी खुप आश्चर्यचकीत झाली आणि तिने नाकारत म्हणाली, “कृष्णा, हे कस अशक्य आहे? हे तु कशावरून म्हणतोस?”

श्रीकृष्णाने शांततेने उत्तर दिले, “माते, तुला मागच्या जन्माबद्दल काही आठवणार नाही. मागच्या जन्मी तु कैकयी होतीस आणि पिता दशरथ होते.”


देवकी खुप आश्चर्यचकीत झाली आणि तिने कुतुहलाने विचारले, “मग, आता कौसल्या कोण आहे?”


श्रीकृष्णाने उत्तर दिले, “माता यशोदा. मागच्या जन्मी जे चौदा वर्षाचे मातृप्रेमाला ती वंचीत राहिली, ते तिला ह्या जन्मी मिळाले”


कर्माचे फळ सर्वांनांच भोगावे लागतात, अगदी देवांची सुद्धा ह्यातून सुटका झालेली नाही. 


आपल्या कर्मावर सतत लक्ष ठेवा.

स्वार्थ सोडुन, सर्व धर्माची, देशाची, समाजाची आणि कुटुंबांची सेवा करत रहा.

Featured post

Lakshvedhi