प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये शालेय स्तरापासून कौशल्य शिक्षणाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. भविष्यात कौशल्याचे महत्त्व अधिक वाढणार असून, राज्याच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक युवक-युवतीपर्यंत, विशेषतः आदिवासी व दुर्गम भागातील तरुणांपर्यंत आधुनिक कौशल्य प्रशिक्षण पोहोचविणे ही काळाची गरज आहे. भारतीय युवकांनी आपल्या गुणवत्ता, प्रामाणिकपणा आणि मेहनतीच्या बळावर जगभरात विश्वास संपादन केला आहे. त्यामुळे त्यांना देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील संधींसाठी सक्षम बनविण्याच्या दिशेने शासन उद्योग, प्रशिक्षण संस्था आणि विविध भागीदारांच्या सहकार्याने सातत्याने कार्यरत आहे. महाराष्ट्राला अधिक कौशल्यसंपन्न राज्य बनविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे योगदान द्यावे."
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...
No comments:
Post a Comment