Tuesday, 30 June 2026

आपत्तीच्या काळात सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे

 आपत्तीच्या काळात सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे

- संचालक गोविंद अहंकारी

संचालक गोविंद अहंकारी म्हणाले की, कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यानंतर खुलासे करण्याची वेळ येऊ न देता संबंधित विभागांनी स्वतःहून तत्काळ, अचूक आणि पारदर्शक माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी. त्यामुळे जनतेची गैरसोय टळेल, अफवांना आळा बसेल आणि शासनाविषयीचा अनावश्यक रोषही कमी होईल. दरवर्षी पावसाळ्यात विविध प्रकारच्या आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण होतात.


 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi