Sunday, 24 May 2026

गृहनिर्माण क्षेत्रात मोठे बदल

 गृहनिर्माण क्षेत्रात मोठे बदल

मुंबईत १२ लाख आणि एमएमआरमध्ये २० लाख घरांची गरज लक्षात घेऊन सरकारने १७ वर्षांनंतर नवीन गृहनिर्माण धोरण लागू केले आहे.

माय होम माय राईट या संकल्पनेतून २०३० पर्यंत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटांसाठी ३५ लाख घरे उभारण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi