Saturday, 14 March 2026

महाराष्ट्रातील ९१ लाख शेतकऱ्यांना ₹१,८३७ कोटी

 महाराष्ट्रातील ९१ लाख शेतकऱ्यांना ₹१,८३७ कोटी

राज्यातील सुमारे ९१ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण ₹१,८३७ कोटींची रक्कम थेट जमा होणार असून या निधीमुळे शेतकऱ्यांना बियाणेखतेऔषधे तसेच इतर शेतीच्या आवश्यक खर्चांसाठी वेळेवर आर्थिक मदत उपलब्ध होईल. शेतीच्या उत्पादनक्षमतेत वाढ होण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे आर्थिक बळकटीकरण करण्यासाठी ही योजना अत्यंत महत्वाची ठरत आहे. थेट लाभ हस्तांतरणाच्या ई- वितरण पद्धतीमुळे (डीबीटीमाध्यमातून ही मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi