Monday, 23 March 2026

सध्या अस्तित्वात असलेल्या धोरणानुसार कर्मचारी सेवानिवृत्त

 सध्या अस्तित्वात असलेल्या धोरणानुसार कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर घरे परत करणे अपेक्षित असते. मात्ररहिवाशांकडून मालकी हक्काची मागणी तसेच स्थलांतर (ट्रांझिट कॅम्प) नाकारण्याची भूमिका यामुळे अनेक प्रकल्प रखडले आहेत. राजेंद्रनगर येथील पुनर्विकासाचे निविदाही याच कारणांमुळे रद्द झाली होतीअसेही त्यांनी यावेळी नमूद केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi