Saturday, 14 March 2026

महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, गुंतवणूक आणि सेवा धोरण २०२५ अंतर्गत २०३०

 पणन मंत्री रावल यांनी सांगितले कीमहाराष्ट्र शासनाच्या उद्योगगुंतवणूक आणि सेवा धोरण २०२५ अंतर्गत २०३० पर्यंत राज्याला भारताचे पहिले ट्रिलियन डॉलर उपराष्ट्रीय अर्थतंत्र बनवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या धोरणाद्वारे ७० लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक आकर्षित करणे आणि सुमारे ५० लाख रोजगार निर्माण करणे हे लक्ष्य आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi