Monday, 16 March 2026

शाश्वत शेतीसाठी कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संशोधनाची आवश्यकता

 शाश्वत शेतीसाठी कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संशोधनाची आवश्यकता

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेमागील दहा वर्षांत शेती क्षेत्रात मूलगामी बदल करण्याचे काम शासनाने केले आहे. पायाभूत सुविधांमध्ये शाश्वत बदल करून कृषी क्षेत्रात गुंतवणूक वाढविता येईल. पावसाचा पडणारा थेंब अन् थेंब साठविला पाहिजेयासाठी शासनाने जलयुक्त शिवार योजना आणलीज्यामुळे महाराष्ट्रात भूजल  पातळी वाढली. 'मागेल त्याला शेततळेयोजनेच्या अंमलबजावणीत अहिल्यानगर जिल्हा अग्रेसर राहिला आहे. शेतकऱ्यांना पाणी सुरक्षेबरोबर वीज सुरक्षेसाठी मुख्यमंत्री सौर कृषी योजना सुरू करण्यात आली आहे. या वर्षाच्या अखेरीस शासन 14 हजार मेगावॉट वीज निर्माण करणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिवसा 12 तास मोफत वीज मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi