Monday, 30 March 2026

150 दिवसांच्या ई- गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विभागांचा गौरव

 प्रशासकीय कामात पारदर्शकताकालमर्यादा आणि विश्वासार्हतेच्या

 त्रिसूत्रीवर सर्व विभागांनी काम करावे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

150 दिवसांच्या ई- गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विभागांचा गौरव

 

मुंबईदि. 28:  राज्यातील नागरिकांना सर्व शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ एकाच माध्यमातून मिळण्यासाठी आणि विकसित महाराष्ट्राचे ध्येय साध्य करताना प्रशासकीय कामात पारदर्शकताकालमर्यादा आणि विश्वासार्हता या त्रिसुत्रीच्या आधारावर सर्व विभागांनी काम करावेअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi