Monday, 9 February 2026

केवळ उद्योग उभारणे पुरेसे नाही, तर ते पर्यावरणपूरक असणे आवश्यक

 केवळ उद्योग उभारणे पुरेसे नाहीतर ते पर्यावरणपूरक असणे आवश्यक आहे. या प्रकल्पात 'सस्टेनेबल कास्टिंगव 'रिसायकलिंग'वर भर देण्यात आला असूनराज्यात 'उद्योग व पर्यावरणहातात हात घालून पुढे जातीलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उद्योजकांनी राज्याचे दूत म्हणून काम करावेअसे आवाहन करत श्री. फडणवीस यांनी उद्योगांना सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. ते म्हणालेउद्योगांसाठी वीज दर पुढील पाच वर्षे स्थिर राहतील किंवा कमी होतीलयासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेचऔद्योगिक वसाहतींमध्ये गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. उद्योजकांना त्रास देणाऱ्या प्रवृत्तींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहेतअसेही मुख्यमंत्री म्हणाले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi