Tuesday, 24 February 2026

भारताला जागतिक कृषी नवकल्पनांच्या केंद्रस्थानी नेण्याचा निर्धार

 महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. राज्याने कृषी क्षेत्रात ‘एआय’चा सार्वजनिक हितासाठी वापर करून भारताला जागतिक कृषी नवकल्पनांच्या केंद्रस्थानी नेण्याचा निर्धार केला आहे. या परिषदेत १० मुख्य सत्रे१३ समांतर सत्रे आणि विविध देशांतील ११६ तज्ज्ञ सहभागी झाले. प्रमुख बहुपक्षीय विकास संस्थादेखील सहभागी झाल्या. परिषदेत काही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सामंजस्य करार झाले असल्याचे ग्लोबल एआय व डिजिटल परिवर्तन धोरणतज्ज्ञ विकास कानुंगो यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi