महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. राज्याने कृषी क्षेत्रात ‘एआय’चा सार्वजनिक हितासाठी वापर करून भारताला जागतिक कृषी नवकल्पनांच्या केंद्रस्थानी नेण्याचा निर्धार केला आहे. या परिषदेत १० मुख्य सत्रे, १३ समांतर सत्रे आणि विविध देशांतील ११६ तज्ज्ञ सहभागी झाले. प्रमुख बहुपक्षीय विकास संस्थादेखील सहभागी झाल्या. परिषदेत काही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सामंजस्य करार झाले असल्याचे ग्लोबल एआय व डिजिटल परिवर्तन धोरणतज्ज्ञ विकास कानुंगो यांनी सांगितले.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...
No comments:
Post a Comment