१५ व १६ डिसेंबर रोजी कांदळवन वडाळा परिसरात गृह विभागाच्या संयुक्त कारवाईचे नियोजन करण्यात आले आहे. संशयित वस्त्यांमध्ये कॉम्बिंग ऑपरेशन राबवले जाईल आणि किंवा बांगलादेशी नागरिक बेकायदेशीररीत्या वास्तव्यास आढळल्यास त्यांच्यावर कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येईल, असेही राज्यमंत्री कदम यांनी स्पष्ट केले.
मुंबई, ठाणे व पालघर या संपूर्ण कांदळवन वडाळा कार्यक्षेत्रात आवश्यक त्या ठिकाणी अशीच कारवाई करण्यात येणार असून, २०१२ नंतर नवीन अतिक्रमण होऊ नये यासाठी ठोस पावले उचलली जातील, असा शासनाचा निर्धार त्यांनी यावेळी सांगितले.
0000
No comments:
Post a Comment