Sunday, 5 October 2025

कोणत्याही समाजावर अन्याय होऊ नये, हीच शासनाची भूमिका

 

कोणत्याही समाजावर अन्याय होऊ नयेहीच शासनाची भूमिका

- उपमुख्यमंत्री अजित पवार

            उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीकोणत्याही समाजावर अन्याय होऊ नयेहीच शासनाची भूमिका असल्याचे स्पष्ट करीत म्हटले कीअनुसूचित जातीअनुसूचित जमाती हा समाज अजूनही सामाजिकदृष्ट्या वंचित आहे. त्यामुळे त्यांच्या प्रगतीसाठी केंद्र आणि राज्य शासन विविध योजना राबवत आहे. त्याचबरोबर इतर प्रवर्गांनाही समान संधी मिळावीयासाठी शासन कटिबद्ध आहे. राज्य शासन महाज्योती आणि इतर संस्थांना आवश्यक निधीची तरतूद वेळोवेळी करते.

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi