महिला सक्षमीकरण आणि मानसिक आरोग्य संवर्धनासाठी एकूण ६५ लाखांहून अधिक नागरिकांना समुपदेशनाद्वारे मार्गदर्शन देण्यात आले. ही सत्रे शाळांमध्येही आयोजित करण्यात आली, ज्यातून विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य जागरूकता निर्माण झाली.
• याशिवाय, आयुष्मान भारत (पीएमजेएवाय/ वय वंदना) अंतर्गत ७.२ लाख लाभार्थ्यांना आरोग्य कार्ड तर १५.१ लाख नागरिकांना आभा कार्डांचे वितरण करण्यात आले.
• रक्तदानासाठी १,९६९ शिबिरांमध्ये ५१,३३९ रक्त युनिट्स संकलित करण्यात आले. तसेच ४,७६५ नागरिकांनी अवयवदानाची शपथ घेतली. आरोग्य जनजागृतीतील हे एक मोठे पाऊल ठरले असून महाराष्ट्र हे याबाबतील प्रथम स्थानी आहे.
No comments:
Post a Comment