Thursday, 23 October 2025

कौशल्यप्राप्त व्यक्ती निर्मितीसाठी योगदान

 कौशल्य शिक्षण देशाच्या उभारणीसाठी महत्त्वाचे असून कौशल्यप्राप्त व्यक्ती निर्मितीसाठी योगदान देतो. निर्मितीच माणसाचे महत्त्वाचे लक्षण असून निर्मितीत व्यग्र व्यक्तीच समाजाला दिशा देऊ शकतेअसे नमूद करून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणालेआजच्या युगात केवळ ज्ञान उपयुक्त नसून  त्याचे उपयोजन करण्याची कला अवगत असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे शिकलेल्या बाबींना जीवनात कसे आणावे हे विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविणे हेच आजच्या शिक्षणाचे उद्दिष्ट असायला हवे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi