निविदांमध्ये गैरव्यवहार नाही
जालना असो, मिरा-भाईंदर, नवी मुंबई महानगरपालिका किंवा इतर कुठल्याही महानगरपालिका असो तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता तीन लाख रुपयांपेक्षा जास्त असलेल्या कामांसाठी ही निविदा प्रणाली अवलंबली जाते.
कुठलाही गैरव्यवहार झालेला नाही असे सांगून उपमुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, नियमाप्रमाणे कागदपत्रांची तांत्रिक तपासणी निविदा समिती करते आणि सर्वात कमी दराच्या निविदाकारला सुरक्षा अनामत रक्कम भरणा करून घेऊन कामाचे आदेश देण्यात येतात
No comments:
Post a Comment