बघून मन सुन्न झाले... आपल्या कल्याण पासून काही तासावर असलेले शहापूर आणि तानसा धरण तलावतील खोल पाण्यातून तरफ्याने नदी ओलांडून रोज फक्त शिक्षणासाठी शाळेत जातात... अशा परिस्थितीत राहणारे आदिवासी शाळकरी विद्यार्थ्यांसाठी सर्व शिक्षा अभियान अंतर्गत गावातच २०० पेक्षा जास्त कुटुंबाला शाळेची गरज आहे.
आपल्या स्वतंत्र भारतात या गावातील लोकांसाठी शाळा पोहोचण्याची गरज आहे...!
No comments:
Post a Comment