विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्यात
सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान
मुंबई, दि.२०: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सकाळी ९ वाजेपर्यंत राज्यात ६.६१ मतदान झाले आहे.
अहमदनगर - ५.९१ टक्के,
अकोला - ६.० टक्के,
अमरावती -६.६ टक्के,
औरंगाबाद-७.५ टक्के,
बीड -६.८८ टक्के,
भंडारा- ६.२१ टक्के,
बुलढाणा- ६.१६ टक्के,
चंद्रपूर-८.५ टक्के,
धुळे -६.७९ टक्के,
गडचिरोली-१२.३३ टक्के,
गोंदिया -७.९४ टक्के,
हिंगोली -६.४५ टक्के,
जळगाव - ५.८५ टक्के,
जालना- ७.५१ टक्के,
कोल्हापूर-७.३८ टक्के,
लातूर ५.९१ टक्के,
मुंबई शहर-६.२५ टक्के,
मुंबई उपनगर-७.८८ टक्के,
नागपूर -६.८६ टक्के,
नांदेड -५.४२ टक्के,
नंदुरबार-७.७६ टक्के,
नाशिक - ६.८९ टक्के,
उस्मानाबाद- ४.८५ टक्के,
पालघर-७.३० टक्के,
परभणी-६.५९ टक्के,
पुणे - ५.५३ टक्के,
रायगड - ७.५५ टक्के,
रत्नागिरी-९.३० टक्के,
सांगली - ६.१४ टक्के,
सातारा - ५.१४ टक्के,
सिंधुदुर्ग - ८.६१ टक्के,
सोलापूर - ५.७,
ठाणे ६.६६ टक्के,
वर्धा - ५.९३ टक्के,
वाशिम - ५.३३ टक्के,
यवतमाळ - ७.१७ टक्के मतदान
No comments:
Post a Comment