विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४
राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंत १८.१४ टक्के मतदान
मुंबई, दि. २० : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सकाळी ११ वाजेपर्यंत राज्यात सरासरी १८.१४ टक्के मतदान झाले आहे.
राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढील प्रमाणे आहे...
अहमदनगर - १८.२४ टक्के,
अकोला - १६.३५ टक्के,
अमरावती - १७.४५ टक्के,
औरंगाबाद- १८.९८ टक्के,
बीड - १७.४१ टक्के,
भंडारा- १९.४४ टक्के,
बुलढाणा- १९.२३ टक्के,
चंद्रपूर- २१.५० टक्के,
धुळे - २०.११ टक्के,
गडचिरोली-३० टक्के,
गोंदिया - २३.३२ टक्के,
हिंगोली -१९.२० टक्के,
जळगाव - १५.६२ टक्के,
जालना- २१.२९ टक्के,
कोल्हापूर- २०.५९ टक्के,
लातूर १८.५५ टक्के,
मुंबई शहर- १५.७८ टक्के,
मुंबई उपनगर- १७.९९ टक्के,
नागपूर - १८.९० टक्के,
नांदेड - १३.६७ टक्के,
नंदुरबार- २१.६० टक्के,
नाशिक - १८.७१ टक्के,
उस्मानाबाद- १७.०७ टक्के,
पालघर-१९ .४० टक्के,
परभणी-१८.४९ टक्के,
पुणे - १५.६४ टक्के,
रायगड - २०.४० टक्के,
रत्नागिरी-२२.९३ टक्के,
सांगली - १८.५५ टक्के,
सातारा -१८.७२ टक्के,
सिंधुदुर्ग - २०.९१ टक्के,
सोलापूर - १५.६४,
ठाणे १६.६३ टक्के,
वर्धा - १८.८६ टक्के,
वाशिम - १६.२२ टक्के,
यवतमाळ -१६.३८ टक्के मतदान झाले आहे.
0000
No comments:
Post a Comment