Wednesday, 20 November 2024

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी राज्यात दुपारी ३ वाजेपर्यंत ४५.५३ टक्के मतदान

 विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी

राज्यात दुपारी ३ वाजेपर्यंत ४५.५३  टक्के मतदान

 

           मुंबईदि. २० : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी ३ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ४५.५३ टक्के मतदान झाले आहे.

              राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :

अहमदनगर -  ४७.८५ टक्के,

अकोला - ४४.४५ टक्के,

अमरावती -४५.१३  टक्के,

औरंगाबाद- ४७.०५टक्के,

बीड - ४६.१५ टक्के,

भंडारा- ५१.३२ टक्के,

बुलढाणा-४७.४८  टक्के,

चंद्रपूर- ४९.८७ टक्के,

धुळे - ४७.६२ टक्के,

गडचिरोली-६२.९९ टक्के,

गोंदिया -५३.८८  टक्के,

हिंगोली - ४९.६४टक्के,

जळगाव - ४०.६२ टक्के,

जालना- ५०.१४ टक्के,

कोल्हापूर-  ५४.०६ टक्के,

लातूर ४८.३४ टक्के,

मुंबई शहर- ३९.३४ टक्के,

मुंबई उपनगर-४०.८९  टक्के,

नागपूर - ४४.४५ टक्के,

नांदेड -  ४२.८७ टक्के,

नंदुरबार- ५१.१६  टक्के,

नाशिक -४६.८६  टक्के,

उस्मानाबाद- ४५.८१ टक्के,

पालघर- ४६.८२ टक्के,

परभणी- ४८.८४ टक्के,

पुणे -  ४१.७० टक्के,

रायगड -  ४८.१३ टक्के,

रत्नागिरी- ५०.०४टक्के,

सांगली - ४८.३९ टक्के,

सातारा - ४९.८२टक्के,

सिंधुदुर्ग - ५१.०५ टक्के,

सोलापूर -४३.४९ टक्के,

ठाणे - ३८.९४ टक्के,

वर्धा -  ४९.६८ टक्के,

वाशिम -४३.६७  टक्के,

यवतमाळ - ४८.८१ टक्के मतदान झाले आहे.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi