Monday, 13 May 2024

मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत ३०.८५ टक्के मतदान

 लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात

 दुपारी १ वाजेपर्यंत ३०.८५ टक्के मतदान

 

            मुंबईदि. १३ :- राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३०.८५ टक्के मतदान झाले आहे.

 

चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :

 

नंदुरबार - ३७.३३ टक्के

जळगाव -  ३१.७० टक्के

रावेर - ३२.०२ टक्के

जालना - ३४.४२ टक्के

औरंगाबाद  -  ३२.३७ टक्के

मावळ - २७.१४ टक्के

पुणे - २६.४८ टक्के

शिरूर - २६.६२ टक्के

अहमदनगर - २९.४५ टक्के

शिर्डी - ३०.४९  टक्के

बीड - ३३.६५ टक्के

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi