Monday, 13 May 2024

सकाळी ९ वाजेपर्यंत ६.४५ टक्के मतदान

 राज्यात चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात

सकाळी ९ वाजेपर्यंत ६.४५ टक्के मतदान

 

            मुंबईदि.१३ : राज्यातील लोकसभा निवडणुकीसाठी चौथ्या टप्प्यात आज दि.१३ मे २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून मतदान सुरु झाले आहे. चौथ्या टप्प्यातील एकूण ११ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ६.४५ टक्के मतदान झाले आहे.

 

दुसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे...

नंदुरबार  - ८.४३ टक्के

जळगाव  - ६.१४ टक्के

रावेर    - ७.१४ टक्के

जालना   - ६.८८ टक्के

औरंगाबाद  -७.५२ टक्के

मावळ  - ५.३८ टक्के

पुणे  - ६.६१ टक्के

शिरूर - ४.९७ टक्के

अहमदनगर -५.१३ टक्के

शिर्डी  - ६.८३  टक्के

बीड  - ६.७२ टक्के

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi