राज्यात चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात
सकाळी ९ वाजेपर्यंत ६.४५ टक्के मतदान
मुंबई, दि.१३ : राज्यातील लोकसभा निवडणुकीसाठी चौथ्या टप्प्यात आज दि.१३ मे २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून मतदान सुरु झाले आहे. चौथ्या टप्प्यातील एकूण ११ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ६.४५ टक्के मतदान झाले आहे.
दुसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे...
नंदुरबार - ८.४३ टक्के
जळगाव - ६.१४ टक्के
रावेर - ७.१४ टक्के
जालना - ६.८८ टक्के
औरंगाबाद -७.५२ टक्के
मावळ - ५.३८ टक्के
पुणे - ६.६१ टक्के
शिरूर - ४.९७ टक्के
अहमदनगर -५.१३ टक्के
शिर्डी - ६.८३ टक्के
बीड - ६.७२ टक्के
No comments:
Post a Comment