Tuesday, 7 May 2024

निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील अकरा मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान

  निवडणुकीच्या तिसऱ्या  टप्प्यातील अकरा मतदारसंघात

सायंकाळी ५ वाजेपर्यंत  सरासरी  ५३.४० टक्के मतदान

 

            मुंबईदि. ७ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू असून अकरा मतदार संघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत  सरासरी  ५३.४० टक्के मतदान झाले आहे.

तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११  लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :-

लातूर - ५५.३८ टक्के

सांगली - ५२.५६  टक्के

बारामती - ४५.६८ टक्के

हातकणंगले - ६२.१८ टक्के

कोल्हापूर -  ६३.७१ टक्के

माढा - ५०.००  टक्के

उस्मानाबाद -  ५२.७८ टक्के

रायगड - ५०.३१ टक्के

रत्नागिरी -सिंधुदूर्ग-  ५३.७५ टक्के

सातारा -  ५४.११ टक्के

सोलापूर - ४९.१७   टक्के

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi