निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील अकरा मतदारसंघात
सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
मुंबई, दि. ७ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू असून अकरा मतदार संघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान झाले आहे.
तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :-
लातूर - ५५.३८ टक्के
सांगली - ५२.५६ टक्के
बारामती - ४५.६८ टक्के
हातकणंगले - ६२.१८ टक्के
कोल्हापूर - ६३.७१ टक्के
माढा - ५०.०० टक्के
उस्मानाबाद - ५२.७८ टक्के
रायगड - ५०.३१ टक्के
रत्नागिरी -सिंधुदूर्ग- ५३.७५ टक्के
सातारा - ५४.११ टक्के
सोलापूर - ४९.१७ टक्के
No comments:
Post a Comment