Tuesday, 7 May 2024

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील अकरा मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ६.६४ टक्के मतदान

 लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील अकरा मतदारसंघात

सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ६.६४ टक्के मतदान

 

            मुंबईदि.७ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.७ मे  २०२४ रोजी सकाळी ७.०० वाजल्या पासून सुरु झाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी  ६.६४  टक्के मतदान झाले आहे.

            तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११  लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे:

लातूर - ७.९१ टक्के

सांगली - ५.८१ टक्के

बारामती - ५.७७ टक्के

हातकणंगले - ७.५५ टक्के

कोल्हापूर -८.०४ टक्के

माढा -४.९९ टक्के

उस्मानाबाद -५.७९ टक्के

रायगड -६.८४ टक्के

रत्नागिरी -सिंधुदूर्ग-८.१७ टक्के

सातारा -७.०० टक्के

सोलापूर -५.९२ टक्के

0000

वंदना थोरात/विसंअ/

 


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi