Monday, 20 May 2024

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील 13 मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुमारे 48.66 टक्के मतदान

 राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील 13 मतदारसंघात

सायंकाळी वाजेपर्यंत सुमारे 48.66 टक्के मतदान

 

            मुंबईदि. 20 : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील एकूण 13 मतदारसंघात सायंकाळी वाजेपर्यंत सुमारे सरासरी 48.66 टक्के मतदान झाले आहे.

 

पाचव्या टप्प्यातील एकूण 13 लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :

 

धुळे-  48.81 टक्के

दिंडोरी - 57.06 टक्के

नाशिक - 51.16 टक्के

पालघर- 54.32 टक्के

भिवंडी- 48.89 टक्के

कल्याण - 41.70 टक्के

ठाणे - 45.38 टक्के

मुंबई उत्तर - 46.91 टक्के

मुंबई उत्तर मध्य - 47.32 टक्के

मुंबई उत्तर पूर्व - 48.67 टक्के

मुंबई उत्तर पश्चिम - 49.79 टक्के

मुंबई दक्षिण - 44.22 टक्के

मुंबई दक्षिण मध्य- 48.26 टक्के

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi