Monday, 20 May 2024

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील 13 मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत सुमारे 38.77 टक्के मतदान

 राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील 13 मतदारसंघात

दुपारी वाजेपर्यंत सुमारे 38.77 टक्के मतदान

 

            मुंबईदि. 20 : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात एकूण 13 मतदारसंघात दुपारी वाजेपर्यंत सुमारे सरासरी 38.77 टक्के मतदान झाले आहे.

 

पाचव्या टप्प्यातील एकूण 13 लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :

 

धुळे-  39.97 टक्के

दिंडोरी- 45.95 टक्के

नाशिक - 39.41 टक्के

पालघर- 42.48 टक्के

भिवंडी- 37.06 टक्के

कल्याण - 32.43 टक्के

ठाणे - 36.07 टक्के

मुंबई उत्तर - 39.33 टक्के

मुंबई उत्तर मध्य - 37.66 टक्के

मुंबई उत्तर पूर्व - 39.15 टक्के

मुंबई उत्तर पश्चिम - 39.91 टक्के

मुंबई दक्षिण - 36.64 टक्के

मुंबई दक्षिण मध्य- 38.77 टक्के

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi