पावसात अडकलेल्यांसाठी ‘एसटी’ आली धावूनरेल्वे स्थानकापासून निवासी भागापर्यंत
प्रवाशांना मोफत सेवा देण्याचे नियोजन
मुंबई, दि. 19 : दिवसभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रेल्वेची वाहतूक काही ठिकाणी खंडित झाली होती, तर काही ठिकाणी संथपणे सुरू होती. अशावेळी कार्यालयातून अथवा आपल्या कामावरुन घरी निघालेल्या मुंबईच्या चाकरमान्यांना लवकरात लवकर सुरक्षित घरी पोहोचता यावे, त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुख्यमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी एसटीला मुख्य रेल्वे स्थानकाजवळ आपल्या बसेस तैनात करण्यास सांगितले.
तसेच त्या बसेस द्वारे रेल्वेस्थानकात अडकलेल्या प्रवाशांची मोफत सोय करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार ‘एसटी’च्या मुंबई आणि ठाणे विभागाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, कुर्ला ठाणे, कल्याण इत्यादी महत्त्वाच्या रेल्वेस्थानकावर आपल्या १०० पेक्षा जास्त बसेस लावून तेथून प्रवाशांची त्यांच्या निवासी क्षेत्रापर्यंत मोफत वाहतूक करण्याचे नियोजन केले आहे.
०००
बारिश में फंसे यात्रियों को रेलवे स्टेशन से लेकर
रिहायशी इलाकों तक एस टी द्वारा मुफ्त सेवा देने की योजना
मुंबई १९ जुलाई :- मूसलाधार बारिश के कारण विभिन्न स्थानों पर रेलवे सेवा बाधित हुई. कही स्थानों पर पूरे दिन प्रभावित रही, जबकि अन्य स्थानों पर ट्रेन बहुत धीमी गति से चलाई जा रही थी. ऐसी परिस्थिति में मुंबई में कई यात्री विभिन्न रेलवे स्टेशन पर फंस गए. यह सुनिश्चित करने के लिए कि वे सुरक्षित रूप से अपने घरों तक पहुंचें और उन्हें किसी भी असुविधा का सामना न करना पड़े, मुख्यमंत्री और एस टी बोर्ड के प्रमुख श्री एकनाथ शिंदे ने राज्य परिवहन की बसों को मुख्य रेलवे स्टेशन से बसे तैनात कर सेवा देने के आदेश दिए.
मुख्यमंत्री श्री शिंदे ने बसों द्वारा रेलवे स्टेशन से यात्रियों को मुफ्त सेवा देने के निर्देश दिये. एस टी के मुंबई और ठाणे विभाग ने छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, कुर्ला, ठाणे, कल्याण और अन्य महत्वपूर्ण रेलवे स्टेशनों पर १०० से अधिक बसें सेवा में लगा दीं और रेलवे स्टेशनों से यात्रियों को लेजाकर आवासीय क्षेत्र में छोड़ने की योजना बनायी जिससे इन यात्रियों को काफी रहत मिली और वे सुरक्षित घर पहुचे.
००००
Plan for free service to passengers stuck in the rain
from railway station to residential areas
Mumbai, July 19: The railway service was obstructed at various places because of the incessant rain, the day long. At some places it was disconnected whereas at other places it was going at very slow pace. In such circumstances, many commuters from Mumbai were stranded at various places. In order to ensure that they reach their homes safely and do not face any inconvenience, Chief Minister and Chief of ST Board Mr Eknath Shinde ordered buses of State transportation to discharge services from the main railway stations.
The Chief Minister also directed that the buses should provide free service to the passengers stuck at the railway stations. Accordingly, the Mumbai and Thane division of ST department pressed more than 100 buses into service at the Chhatrapati Shivaji Maharaj Terminus, Dadar, Kurla, Thane, Kalyan and other important railway stations and made a plan to lift the passengers from the railway stations and drop them in the residential areas. The stuck commuters hived a sigh of relief an
d reached home safely.
0000
No comments:
Post a Comment