: कुणाच्या नजरेत आपण चांगले आहोत तर कुणाच्या नजरेत आपण वाईट आहोत. खरं तर हे आहे की, ज्याला जशी गरज आहे, त्याच्यासाठी आपण तसे आहोत!
सुप्रभात
*निर्जीव मोबाईल मिस कॉल देऊन शोधता येतो....*
*किती बरे झाले असते "शब्दांना" मिस कॉल देता आले असते तर.*
*बंद पडत चाललेले "संवाद" पुन्हा सुरू करता आले असते आणि "अबोल" झालेली "नाती" पुन्हा "बोलकी" झाली असती...!*
* *स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात...*
*संयम" आणि "माफ करण्याची ताकत" मनुष्यामध्ये असली की, सर्व काही साध्य होते*
*आनंदी दिसणाऱ्या व्यक्तींना दुःख नसतेच असे नाही*.
*✍❣फक्त त्यांना दुःखाशी दोन हात करण्याची कला जमलेली असते...*
❤️🙏🏾🙏🏾❤️
No comments:
Post a Comment