Sunday, 25 September 2022

विचार

 *कुणी ओंजळभर प्रेम दिलं की आपण दोन्ही हात पसारुन द्यायचं...! बंधने नात्यांची नसतात, संवेदनांची असतात...! सुख म्हणजे तेच असतं...!!!*

 *तव्यावरची भाकरी जोपर्यंत उलटसुलट करून*

*भाजत नाही तोपर्यंत ती फुलत नाही*

*तसेचं आयुष्याचे आहे सुखदुःखाचे चटके* 

*जोपर्यंत बसत नाही तोपर्यंत*

*आयुष्य खुलत नाही..!*

 ________❤️_______

        

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi