*कुणी ओंजळभर प्रेम दिलं की आपण दोन्ही हात पसारुन द्यायचं...! बंधने नात्यांची नसतात, संवेदनांची असतात...! सुख म्हणजे तेच असतं...!!!*
*तव्यावरची भाकरी जोपर्यंत उलटसुलट करून*
*भाजत नाही तोपर्यंत ती फुलत नाही*
*तसेचं आयुष्याचे आहे सुखदुःखाचे चटके*
*जोपर्यंत बसत नाही तोपर्यंत*
*आयुष्य खुलत नाही..!*
________❤️_______
No comments:
Post a Comment