*जिद्दीच्या प्रवासात शांतता अन संयम खुप महत्वाचा असतो. शत्रू मिळवणंही वाटतं तेवढं सोपं नसतं, त्यासाठी खूप चांगली कामं करावी लागतात...*_. *बोलून दाखवायचं नाही, बस लक्षात ठेवायचं. कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणं केव्हाही चांगलं. कारण लोक खोटे बोलून माणसं जिंकतात तर आपण खरं बोलून सगळ्यापासून दूर राहतो.*_
_*चुकीचे वागल्यावरचं शिक्षा मिळते असे काही नाही, कधी कधी गरजेपेक्षा जास्त चांगले वागण्याची पण किंमत मोजावी लागते...!!
❤️🌹शुभ सकाळ 🌹❤️
No comments:
Post a Comment