शुभ सकाळ ...
*चिक्कूची बी फळात राहूनही, फळ पक्व झालं की त्यातून अलगद बाहेर पडते, अगदी स्वच्छपणे.*
*आंब्याची कोय मात्र, आंब्याच्या रसात इतकी गुरफटून जाते, फळ पिकले तरी, रसातून अलग होत नाही. परिणाम तिलाही लोक पूर्ण चोखल्याशिवाय फेकत नाहीत.*
*म्हणून, चिकूच्या बी सारखं वागावं, सगळ्या मोहजालात राहूनही योग्य वेळी करकरीत बाहेर पडावं. कोयीसारखं माया रूपी रसात गुरफटून रहाल, तर लोक मात्र पिळून फेकल्याशिवाय राहणार नाहीत, पिळायच्या आधीच बाहेर पडावं!*
*आयुष्यात कधीच हा विचार करत बसु नका कि कोण कसा कधी कुठे आणि का बदलला, फक्त हे बघा कि तो तुम्हाला काय शिकवून गेला.*
शुभसकाळ

No comments:
Post a Comment