अग्रणी नदीवरील हरवलेला धरणाचा पाट!
(भवतालाच्या गोष्टी २९)
तुम्ही वाळूचे धरण पाहिलेय का?.. दरवर्षी बांधले जाणारे धरण तरी पाहिलेय का?.. जेव्हा नद्या वर्षभर वाहत होत्या आणि त्यांच्या पात्रात काठोकाठ वाळू होती, त्या काळातील ही व्यवस्था. ती अग्रणी नदीत जागोजागी दिसायची. पात्रातच वाळूचा बांध घालायचा. तुंबलेले पाणी पात्राबाहेर वळवायचे आणि हे पाटाने लांबपर्यंत फिरवायचे. पुढच्या पावसाळ्यात धरण वाहून जायचे. मग नव्या पावसाळ्यात नवे धरण! अतिशय साधी, पण अत्यंत उपयुक्त व्यवस्था. शिवाय बिनखर्चाची. पण काळ बदलला आणि ही व्यवस्था हरवून गेली. दु:ख एवढंच की आधीच्या पिढ्यांना पूर्वापार साथ करणारी ही व्यवस्था कदाचित पुन्हा कधीच पाहायला मिळणार नाही...
संपूर्ण वाचण्यासाठी लिंक-
https://www.bhavatal.com/
(भवताल वेबसाईटच्या वाचकांसाठी खास भवतालाच्या गोष्टी या सदरातील ही २९ वी गोष्ट)
भवतालाविषयी दर्जेदार वाचण्यासाठी - bhavatal.com
(इतरांसोबतही शेअर करा.)
(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
9545350862 / bhavatal@gmail.com

No comments:
Post a Comment