वटवृक्षांची तोड आणि पिकांचे नुकसान,यांचा संबंध दाखवणारी गोष्ट!
(भवतालाच्या गोष्टी १९)
गेल्या १० - १५ वर्षांमध्ये रस्त्या रुंदीकरण आणि विकासकामे यांच्यासाठी सर्वाधिक बळी गेला तो झाडांचा, विशेषत: पाऊणशे-शंभर वर्षांहूनही जुन्या वडाच्या झाडांचा. ही झाडे तोडल्यामुळे नेमके काय घडले? याचा अभ्यास केल्यावर असे लक्षात येते की ही झाडे कमी होत गेली, तसे वटवाघुळांचे फळबागांवरील हल्ले कित्येक पटीने वाढले आहेत. ही परिस्थिती कमीअधिक प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळते… वडाची झाडांची तोड आणि पिकांचे होणारे नुकसान, यांचा संबंध दाखवून देणारी ही गोष्ट.
भवताल वेबसाईटच्या वाचकांसाठी ‘भवतालाच्या गोष्टी’ या खास मालिकेतील ही एकोणिसावी गोष्ट.
संपूर्ण वाचण्यासाठी लिंक-
https://www.bhavatal.com/Tree-Cutting-Bat-Attacksl
भवतालाविषयी दर्जेदार वाचण्यासाठी एक पर्याय- bhavatal.com
(इतरांसोबतही शेअर करा)
भवताल
(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)
९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com
Bhavatal
(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
9545350862 / bhavatal@gmail.com

No comments:
Post a Comment