*मिळालंच सुख तर उपभोगायचं, ते मिरवत नाही बसायचं..*
*झालंच दुःख तर पचवायचं, ते गिरवत नाही बसायचं..*
*आल्याच अडचणी तर लढायचं, पळून नाही जायचं..*
*मिळालंच प्रेम तर जवळ करायचं, त्याचा हिशेब नाही मांडत बसायचं..*
*दिलंच आहे जीवन तर जगायचं, उगाच दिवस नाही ढकलंत बसायचं....*
💧 *सुखासाठी धडपड हवी पण त्या सुखाला कुठेतरी समाधानाची सीमा असावी ..*
🙏🏻🙏🏻
No comments:
Post a Comment