Sunday, 26 December 2021

 *मिळालंच सुख तर उपभोगायचं, ते मिरवत नाही बसायचं..*

*झालंच दुःख तर पचवायचं, ते गिरवत नाही बसायचं..*

*आल्याच अडचणी तर लढायचं, पळून नाही जायचं..*

*मिळालंच प्रेम तर जवळ करायचं, त्याचा हिशेब नाही मांडत बसायचं..*

*दिलंच आहे जीवन तर जगायचं, उगाच दिवस नाही ढकलंत बसायचं....*

   💧 *सुखासाठी धडपड हवी पण त्या सुखाला कुठेतरी समाधानाची सीमा असावी ..*

🙏🏻🙏🏻

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi