Sunday, 3 October 2021

Suprabhat

 Jai bharat,jai maharashtra: *चमत्कार अगदी शेवटच्या क्षणीही होऊ शकतो* 

*मग संकट कितीही मोठे असू घा...*

*फक्त आपण आपले प्रयत्न आणि विश्र्वास कायम ठेवा.,आयुष्यात चांगली माणसं नकळत मिळतात तोडणं हा क्षणाचा खेळ असतो,*

*पण जोडणं हा आयुष्याचा मेळ असतो....*

: *🌹"" कोणत्याही क्षेत्रात नेत्रुत्व करणे म्हणजे हुकुमत गाजवने नसून, जबाबदारी स्वीकारून लोकांना, योग्य दिशा दाखवून, सोबत घेवुन प्रगती करणे होय..."*

*माणसांचा संग्रह करणं इतकंही सोपं नसतं, जितकं पुस्तकांचा संग्रह करणं.*

        *कारण पुस्तकांचा संग्रह करण्यासाठी पैशांची गुंतवणूक करावी लागते तर माणसांचा संग्रह करण्यासाठी भावनांची कदर करावी लागते.*


        

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi