Jai bharat,jai maharashtra: *चमत्कार अगदी शेवटच्या क्षणीही होऊ शकतो*
*मग संकट कितीही मोठे असू घा...*
*फक्त आपण आपले प्रयत्न आणि विश्र्वास कायम ठेवा.,आयुष्यात चांगली माणसं नकळत मिळतात तोडणं हा क्षणाचा खेळ असतो,*
*पण जोडणं हा आयुष्याचा मेळ असतो....*
: *🌹"" कोणत्याही क्षेत्रात नेत्रुत्व करणे म्हणजे हुकुमत गाजवने नसून, जबाबदारी स्वीकारून लोकांना, योग्य दिशा दाखवून, सोबत घेवुन प्रगती करणे होय..."*
*माणसांचा संग्रह करणं इतकंही सोपं नसतं, जितकं पुस्तकांचा संग्रह करणं.*
*कारण पुस्तकांचा संग्रह करण्यासाठी पैशांची गुंतवणूक करावी लागते तर माणसांचा संग्रह करण्यासाठी भावनांची कदर करावी लागते.*
No comments:
Post a Comment