*|| सुविचार ||*
जगण्यातील वेदना कमी करायच्या असतील तर, तीन गोष्टी शिकल्या पाहिजेत,
*काहीही आपलं नाही, काही आपलं नव्हतं,*
आणि *काहीही आपलं राहणार नाही...*
[*आयुष्यात समाधान शोधत चला कारण,*
*सुखांची यादी कधी संपतच नाही..*
*सगळी दु:ख दूर झाल्यावर.*
*मन प्रसन्न होईल हा भ्रम आहे...*
*मन प्रसन्न करा..सगळी दु:खं दूर होतील...!*
सुप्रभात
No comments:
Post a Comment