Wednesday, 4 February 2026

में हरित ऊर्जा को प्राथमिकता दी जा रही है।

 मंत्री लोढ़ा ने कहा कि राज्य तेल एवं समन्वय विभाग द्वारा संचालित संरक्षण क्षमता महोत्सव अभियान का उद्देश्य जीवाश्म ईंधनों की बर्बादी को कम करनाविदेशी मुद्रा पर बढ़ते भार को रोकना तथा ग्रीनहाउस गैसों से होने वाले पर्यावरणीय नुकसान को कम करना है। आज विश्वभर में ऊर्जा की अत्यधिक मांग है और वैश्विक राजनीति तेल के इर्द-गिर्द केंद्रित है। ईंधन की बचत करना देश की प्रगति में योगदान देना है। सार्वजनिक परिवहन का अधिकाधिक उपयोग कर तेल की बचत की जा सकती है। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के नेतृत्व में राज्य में हरित ऊर्जा को प्राथमिकता दी जा रही है। यदि विद्यालय स्तर पर ही तेल संरक्षण का महत्व समझाया जाए तो भविष्य में इसका सकारात्मक प्रभाव दिखाई देगा। प्रत्येक व्यक्ति द्वारा किया गया छोटा सा योगदान भी देश की प्रगति में सहायक बन सकता हैऐसा मत मंत्री लोढ़ा ने व्यक्त किया।

राज्य में संरक्षण क्षमता महोत्सव लागू किया जाएगा

 राज्य में संरक्षण क्षमता महोत्सव लागू किया जाएगा

– उमेश कुलकर्णी

 

राज्य के पेट्रोलियम एवं प्राकृतिक गैस के राज्यस्तरीय समन्वयक उमेश कुलकर्णी ने कहा कि भारत सरकार की ऊर्जा सुरक्षासतत विकास एवं पर्यावरण संरक्षण की दृष्टि से महत्वपूर्ण सक्षम 2025-26 (संरक्षण क्षमता महोत्सव)’ राष्ट्रीय अभियान की आज से देशभर में शुरुआत हो रही है। 1 से 15 फरवरी 2026 के दौरान Conserve Oil & Gas, Go Green (तेल और गैस बचाएंहरित ऊर्जा अपनाएं) इस नारे के साथ यह अभियान पूरे देश में चलाया जाएगा। केंद्रीय पेट्रोलियम एवं प्राकृतिक गैस मंत्रालय के मार्गदर्शन में तथा संबंधित राज्य सरकारों के सहयोग से तेल उद्योग के राज्यस्तरीय समन्वयकों द्वारा विभिन्न जनजागरूकता कार्यक्रम आयोजित किए जा रहे हैं।

 


सक्षम अभियान के पखवाड़े के दौरान स्कूल और कॉलेज के विद्यार्थियों के लिए समूह चर्चा एवं वाद-विवादकॉलेजों में भित्तिचित्र एवं ग्रैफिटी प्रतियोगिताएंईंधन-कुशल वाहन चालक प्रतियोगितालेखन प्रतियोगिता तथा दूरदर्शन और रेडियो पर परिचर्चाओं का आयोजन किया जाएगा। इस अभियान के माध्यम से स्कूली विद्यार्थीयुवाएलपीजी उपभोक्तावाहन चालकउद्योग क्षेत्र के कर्मचारीकिसानआवासीय समितियांग्राम पंचायतें और स्वयंसेवी संस्थाओं तक पहुंचकर ईंधन संरक्षण के महत्वलाभ एवं उपायों के बारे में व्यापक जनजागरूकता फैलाई जाएगी। साथ ही ईंधन-कुशल तकनीकों और सतत पद्धतियों को अपनाने के लिए प्रोत्साहित किया जाएगायह जानकारी उन्होंने दी।

इस अवसर पर राज्य समन्वयक विभाग के मुख्य प्रबंधक दीपक वाघ ने ईंधन बचत की शपथ दिलाई। वहीं मायरा फाउंडेशन की ओर से ईंधन बचत पर आधारित पथनाट्य प्रस्तुत किया गया।

0000

मालमत्तेचे व्यवहार करताना तोतयांपासून सावधगिरी बाळगावी

 मालमत्तेचे व्यवहार करताना तोतयांपासून सावधगिरी बाळगावी

·         सह जिल्हा निबंधक कार्यालयाचे नागरिकांना आवाहन

 

मुंबई, दि. 2 : तोतया व्यक्तींना पुढे करून बनावट कागदपत्रांच्या आधारे दस्त नोंदणी करण्याचे प्रकार घडत असून, या पार्श्वभूमीवर जनसामान्यांनी मालमत्तेच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार करतांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे सह जिल्हा निबंधक यांनी केले आहे.

 

एका तोतया व्यक्तीने स्वतःला मूळ मालक म्हणून दर्शवत बनावट कागदपत्रांच्या आधारे दस्तनोंदणी केल्याचा गंभीर प्रकार अंधेरी येथील सह दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयात 29 जानेवारी रोजी उघडकीस आला आहे. या प्रकरणी स्वतःला सलाउद्दीन आदम नाईक या मूळ मालकाच्या जागेवर भासवणारे मोहम्मद रफीक मोहम्मद इलियास यांच्याविरुद्ध जूहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सह जिल्हा निबंधक कार्यालयात मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री, गहाणखत, बक्षीसपत्र हक्कसोडपत्र, पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी, करारनामे, विकसन करारनामे आदी सामान्य नागरिकांची कामे नियमित स्वरूपात मोठ्या प्रमाणात केली जातात. भविष्यात अशा प्रकारच्या फसवणुकीद्वारे मूळ मालकांची फसवणूक होऊ नये यासाठी नागरिकांनी कोणतेही व्यवहार करतांना जागरुकता बाळगण्याचे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे सह जिल्हा निबंधक रमेश पगार यांनी केले आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी एआयला केंद्रस्थान; अजितदादांचे स्वप्न पुर्ण करण्याकडे भर.!

 केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी एआयला केंद्रस्थान;

अजितदादांचे स्वप्न पुर्ण करण्याकडे भर.!

-कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

 

शेती व संलग्न क्षेत्रांसाठी भरीव तरतुदीशेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीला चालना

 

मुंबईदि.१केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या २०२६-२७ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात शेती आणि शेतकरी हे केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहेत. केंद्र सरकारतर्फे मांडण्यात आलेला हा अर्थसंकल्प शेती व शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवणारा ठरेलअसा विश्वास वाटतो. कृषी बजेट वाढवून सुमारे १.५ लाख कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे संकेत देण्यात आले असून ही बाब महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी निश्चितच आनंदाची आहे. कृषी व संलग्न क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा करताना देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढवणे आणि शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे यावर विशेष भर देण्यात आला आहे अशी प्रतिक्रिया कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केली.

मोठ्या शहरांसह छोट्या शहरांमध्ये पायाभूत सुविधा वाढवण्यात

 मोठ्या शहरांसह छोट्या शहरांमध्ये पायाभूत सुविधा वाढवण्यात येणार आहेत. देशभरात सात  हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर तयार करण्यात येणार असून यात मुंबई आणि पुणे ही जोडण्यात येणार असल्याने महाराष्ट्रातील व्यापारी आणि शेतकऱ्यांनाही त्याचा लाभ होणार आहे. तसेच तरुणांना  रोजगाराच्या संधी सह एमएसएमई (MSME) क्षेत्राला जागतिक स्तरावर अग्रणी बनवण्यासाठी सहा धोरणात्मक क्षेत्रांमध्ये मोठा बदल करण्याची घोषणा करण्यात आली आहे.  प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी यांच्या शाश्वत विकासाच्या दूरदृष्टीने परिपूर्ण असा अर्थसंकल्प अर्थमंत्री श्रीमती सीतारामन यांनी मांडला असून  भारताला विकसित राष्ट्र बनवण्यात योगदान देणारा हा अर्थसंकल्प आहे.

नव्या विद्यापीठासह तीन आयुर्वेदिक महाविद्यालये स्थापन करण्यात येणार आहेत. या निमित्ताने भारतीय आयुर्वेद शास्त्र

  अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रावर ही भर देण्यात आला असून पाच नव्या विद्यापीठासह तीन आयुर्वेदिक महाविद्यालये स्थापन करण्यात येणार आहेत. या निमित्ताने भारतीय आयुर्वेद शास्त्र जगातल्या कानाकोपऱ्यात पोहचवले जाणार आहे. या घोषणेसह डिजिटल आणि क्रिएटिव्ह स्किल्स वाढवण्यासाठी सरकारने एबीजीसी कंटेंट क्रिएटर लॅब सुरु करण्याची योजना आखली आहे.या अनुषंगाने १५ हजार माध्यमिक शाळा आणि ५०० महाविद्यालयात कंटेंट क्रिएटर लॅबची सुरुवात होणार आहे. ज्यामुळे डिजिटल तंत्रज्ञान कौशल्य शिक्षण विद्यार्थ्यांना मिळणार आहे. तसेच उच्च शिक्षण संस्थांसाठी प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी वसतिगृहे बांधण्याची घोषणा देखील  केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केली आहे.

आत्मनिर्भर नवा भारत घडवण्याच्या प्रक्रियेतील मैलाचा दगड ठरणारा अर्थसंकल्प

  

आत्मनिर्भर नवा भारत घडवण्याच्या प्रक्रियेतील मैलाचा दगड ठरणारा अर्थसंकल्प  

-मंत्री मंगल प्रभात लोढा

 

मुंबईदि.१: प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात आत्मनिर्भर नवा भारत घडवण्याच्या प्रक्रियेतील मैलाचा दगड ठरणारा अर्थसंकल्प आज केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी सादर केला आहे. जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था निर्माण होण्याच्या दृष्टीने पावलं पुढं पडत असून ७.४ टक्के विकास दराचे उद्दिष्ठ गाठण्याचा या २०२६-२७ या अर्थसंकल्पीय वर्षात प्रयत्न होणार आहे अशी प्रतिक्रिया कौशल्य,रोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केली.

मंत्री श्री लोढा म्हणाले की,देशातील मध्यमवर्गगरीब आणि शेतकऱ्यांना समृध्द करणारा हा अर्थसंकल्प आर्थिक प्रगतीचे शिखर गाठणारा ठरणार आहे. शेतकऱ्यांसाठी बहुभाषिक AI तंत्रज्ञान विकसित करून अत्याधुनिक शेतीसाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. बायो फार्मा मिशनऔषधांच्या केवळ किमती कमी करणारे नाही तरजागतिक औषध बाजारपेठेत भारत एक औषध निर्मितीचे ग्लोबल हब होणार आहे.

Featured post

Lakshvedhi