Saturday, 31 January 2026

राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना दिली उपमुख्यमंत्री पदाची शपथ




  

राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना दिली उपमुख्यमंत्री पदाची शपथ

 

मुंबईदि. 31 : महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज सुनेत्रा अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली.

लोकभवन येथे साधेपणाने आयोजित या शपथविधीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेविधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकरविधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेविधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेमंत्रिमंडळातील सदस्यलोकप्रतिनिधीमुख्य सचिव राजेश अग्रवालवरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यासह सुनेत्रा पवार यांचे कुटुंबीय आणि निमंत्रित मान्यवर उपस्थित होते.

किसानों के हित के लिए सरकार प्रतिबद्ध

 किसानों के हित के लिए सरकार प्रतिबद्ध

मुख्यमंत्री फडणवीस ने कहा कि सरकार किसानों के हितों के लिए पूरी तरह प्रतिबद्ध है और संकट के समय किसानों को भरपूर सहायता प्रदान की गई है। अगले चरण में सूखामुक्त महाराष्ट्र के निर्माण हेतु नदी जोड़ परियोजनाओं के माध्यम से राज्य के कोने-कोने तक पानी पहुंचाया जाएगा। उन्होंने बताया कि बुनियादी ढांचे के क्षेत्र में महाराष्ट्र नए कीर्तिमान स्थापित कर रहा है। मुंबई महानगर क्षेत्र के बुनियादी ढांचा प्रकल्पसमृद्धि महामार्ग और शक्तिपीठ महामार्ग जैसे प्रोजेक्ट राज्य के विकास को गति दे रहे हैं।


भारत एक महत्वपूर्ण वैश्विक शक्ति और अर्थव्यवस्था के रूप में स्थापित

 भारत एक महत्वपूर्ण वैश्विक शक्ति और अर्थव्यवस्था के रूप में स्थापित

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नेतृत्व में आज भारत को एक महत्वपूर्ण वैश्विक शक्ति और अर्थव्यवस्था के रूप में देखा जा रहा है। मुख्यमंत्री फडणवीस ने कहा कि यह सफलता संविधान द्वारा प्रदत्त लोकतांत्रिक व्यवस्था के कारण ही संभव हुई है। महाराष्ट्र संतों और वीरों की भूमि है तथा छत्रपति शिवाजी महाराज द्वारा दिए गए स्वाभिमान के मूल्यों पर राज्य की प्रगति आधारित है। उन्होंने कहा कि विदर्भमराठवाड़ाउत्तर महाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रकोकण और मुंबई सहित राज्य के सभी क्षेत्रों में निवेश और रोजगार सृजन हो रहा है।

स्वतंत्रता, समानता और बंधुत्व भारतीय संस्कृति में निहित

 स्वतंत्रतासमानता और बंधुत्व भारतीय संस्कृति में निहित

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर को श्रद्धांजलि अर्पित करते हुए संविधान निर्माण में उनके तथा संविधान समिति के सदस्यों के अमूल्य योगदान के प्रति कृतज्ञता व्यक्त की। उन्होंने कहा कि स्वतंत्रतासमानता और बंधुत्व जैसे मूल्य भारतीय संस्कृति में गहराई से रचे-बसे हैं और उनका प्रभावी प्रतिबिंब भारतीय संविधान में दिखाई देता है। भगवान गौतम बुद्ध द्वारा प्रतिपादित बंधुत्व की भावना संविधान के केंद्र में हैऐसा भी उन्होंने उल्लेख किया।

दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात महाराष्ट्र सागरी मंडळ अव्वल

 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात महाराष्ट्र सागरी मंडळ अव्वल

-मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्याकडून अभिनंदन

  • 200 पैकी 198.75 गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांकाची कामगिरी

मुंबईदि. 26  : राज्याच्या 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमा अंतर्गत राज्यातील एकूण 97 शासकीय संस्थामंडळे व कंपन्यांचे मूल्यमापन करण्यात आले. त्यामध्ये महाराष्ट्र सागरी मंडळ (MMB) यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सामान्यीकृत 200 गुणांपैकी 198.75 गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

प्रशासन अधिक पारदर्शकगतिमान आणि नागरिकाभिमुख करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेला 150 दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम राज्यातील डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने एक महत्त्वाकांक्षी पाऊल ठरत आहे.

या कार्यक्रमा अंतर्गत महाराष्ट्र सागरी मंडळाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजेराज्यातील सर्व प्रवर्गांमध्ये (Generalised Categories) महाराष्ट्र सागरी मंडळाने ही सर्वोच्च कामगिरी नोंदवली आहे. ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून कागदविरहित प्रशासनवेळबद्ध सेवापारदर्शक निर्णयप्रक्रिया आणि तंत्रज्ञानाधिष्ठित कार्यपद्धती यांची प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे हे यश मिळाले आहे.

150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स या कार्यक्रमाअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल बंदरे मंत्री  नितेश राणे यांनी महाराष्ट्र सागरी मंडळ व विभागात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.


व्हिंटेज ‘टर्न टेबल शिडी’ वाहनाचे अग्निशमन सेवेतील पुनरागमन गौरवास्पद

 व्हिंटेज टर्न टेबल शिडी’ वाहनाचे

अग्निशमन सेवेतील पुनरागमन गौरवास्पद

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·         बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय येथे अनावरण

मुंबई दि २६:- ऐतिहासिक वारसा लाभलेले १९३७ मधील टर्न टेबल शिडी अग्निशमन वाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दल सेवेत पुन्हा दाखल होत आहे ही बाब मुंबईकरांसाठी गौरवास्पद असल्याचे उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय येथे 'टर्न टेबल शिडीअग्निशमन वाहनाचे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण झाले.

यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक  भूषण गगराणीअतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ.  अश्विनी जोशीमुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र आंबुलगेकरउद्योजक  गौतम सिंघानिया व मान्यवर उपस्थित होते.

सन १९३७ मध्ये निर्मित आणि सन १९४४ मध्ये मुंबई बंदरातील (मुंबई डॉक) मालवाहू जहाजाला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी मोलाची भूमिका बजावणाऱ्या ऐतिहासिक टर्न टेबल शिडी’ असलेल्या वाहनाचे मुंबई अग्निशमन दलाकडून पुनर्जतन (Restoration) करण्यात आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या व्हिंटेज अग्निशमन सेवा वाहनाची औत्सुक्याने पाहणी करुन या वाहनाच्या जतन व संवर्धनाबद्दल गौरवोद्गार काढले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेमुंबई अग्निशमन दल देशातच नव्हे तर जगातही सर्वात कार्यक्षम अग्निशमन सेवा दल आहे. मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळोवेळी बलिदान देऊन नागरिकांचे प्राण वाचवले आहेत. या ऐतिहासिक वाहनाच्या मदतीने अनेक अग्निशमन मोहीमा पार पाडल्या. आज हे वाहन नव्या स्वरूपात दाखल होत आहे ही बाब बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलासाठी तसेच मुंबईकरांसाठीही गौरवास्पद आहे. अशा जुन्या व ऐतिहासिक  विविध वारशांचे जतन व संवर्धन करणे गरजेचे असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

नॅशनल सोसायटी ऑन the friend of The trees



 

Featured post

Lakshvedhi