Monday, 19 May 2025

Operation Sindoor's Success Reflects the Strength of Atmanirbhar Bharat: CM Devendra Fadnavis

 Operation Sindoor's Success Reflects the Strength of Atmanirbhar Bharat: CM Devendra Fadnavis

Tricolour Rally Held in Khaparkheda

 

Nagpur, May 18: While successfully executing Operation Sindoor, the Indian Army ensured that not a single attack by Pakistan succeeded. Using indigenously developed weapons to win this battle has shown India’s strength and offered a glimpse of Prime Minister Narendra Modi’s vision of a self-reliant (Atmanirbhar) India to the world. This is a moment of immense pride for us, said Chief Minister Devendra Fadnavis today.

 

He was speaking at a Tricolour Rally organized in Khaparkheda (Nagpur) to mark the success of Operation Sindoor. Also present at the event were State Revenue Minister and Guardian Minister Chandrashekhar Bawankule, MLA Ashish Deshmukh, and Charansingh Thakur.

 

CM Fadnavis stated that the rally aimed to ignite patriotism in every citizen’s heart and express gratitude to our brave soldiers. He said that Operation Sindoor, executed under the leadership of Prime Minister Modi, was a fitting reply to Pakistan — the mastermind behind the terrorist attack in Pahalgam. Going forward, no attack on India will be tolerated and will be met with an immediate and strong response, he declared. The Tricolour Rally is a way to express our gratitude to the valiant soldiers who ensured the success of this operation, he added.

 

Paying homage to the martyred soldiers and assuring their families of the nation’s unwavering support, CM Fadnavis said India carried out aggressive action to destroy the terrorist bases in Pakistan. The outcome of this war led to Pakistan calling for a ceasefire — a clear victory for the entire nation.

 

Minister Bawankule said the rally reflected national unity and religious harmony, expressing collective pride and gratitude for the courage shown by Indian soldiers.

 

The Tricolour Rally, held from the Anna Mod area to the railway crossing, witnessed massive public participation.

0000

आत्मनिर्भर भारताच्या ताकदीची ऑपरेशन सिंदूरच्या यशातून प्रचीती - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खापरखेड्यात तिरंगा यात्रेचे आयोजन

 आत्मनिर्भर भारताच्या ताकदीची

ऑपरेशन सिंदूरच्या यशातून प्रचीती

            - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

      

 खापरखेड्यात तिरंगा यात्रेचे आयोजन

 

नागपूर दि.18: ऑपरेशन सिंदूर यशस्वी करताना भारतीय सैन्याने पाकिस्तानचा एकही हल्ला सफल होऊ दिला नाही. देशातच निर्माण केलेली शस्त्रे वापरून जिंकलेल्या या युद्धाने भारताची ताकद व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 'आत्मनिर्भर भारता'ची झलक संपूर्ण जगाला दिसली आहे. ही आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.

 

ऑपरेशन सिंदूर मोहिमेच्या यशानिमित्त खापरखेडा (नागपूर) येथे आयोजित तिरंगा रॅलीप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेआमदार आशिष देशमुखचरणसिंग ठाकूर यावेळी उपस्थित होते.

 

प्रत्येकाच्या हृदयात राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करण्यासाठी व आपल्या वीर जवानांप्रती कृतज्ञता प्रतीत व्हावी यासाठी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेपहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असणाऱ्या पाकिस्तानला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ऑपरेशन सिंदूर राबवून चोख उत्तर देण्यात आले आहे. देशावरील कोणताही हल्ला यापुढे सहन केला जाणार नाही. त्याला तात्काळ कडक उत्तर दिले जाईलहा संदेश या निमित्ताने आपण दिला आहे. ही  मोहीम यशस्वी करण्यासाठी शौर्य गाजवणाऱ्या आपल्या वीर जवानांप्रती तिरंगा यात्रेच्या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त करूयाअसे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

 

युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना मानवंदना देत व संपूर्ण देश त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,  दहशतवाद्यांचे पाकिस्तानातील अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी भारताने अत्यंत आक्रमक कारवाई केल्याने या युद्धाची परिणीती पाकिस्तानने केलेल्या युद्धबंदीच्या मागणीने झाली. हा संपूर्ण देशाचा विजय आहे.

 

श्री बावनकुळे म्हणालेया यात्रेच्या माध्यमातून सर्वधर्मसमभाव व देशाच्या एकतेचे दर्शन होत आहे. ही यात्रा आपल्या सैनिकांनी दाखवलेल्या कर्तृत्वाप्रती कृतज्ञता आणि अभिमान दर्शवत आहे.

 

अण्णा मोड परिसर ते रेल्वे क्रॉसिंग मार्गावर निघालेल्या या तिरंगा यात्रेत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.

Water Supply Projects in Shirol Constituency Should Be Expedited

 Water Supply Projects in Shirol Constituency Should Be Expedited

- Water Supply and Sanitation Minister Gulabrao Patil

 

Mumbai, May 13 : Water Supply and Sanitation Minister Gulabrao Patil has directed that various water supply projects in the Shirol Assembly Constituency of Kolhapur district should be completed in a planned and time-bound manner.

He was speaking at a review meeting held in the Ministry regarding the water supply projects of Shirol Assembly Constituency. The meeting was attended by MLA Rajendra Patil-Yadravkar, Principal Secretary of the Water Supply Department Sanjay Khandare, Mission Director's representative Sushma Satpute, Chief Engineer Prashant Bhamre, and other officials connected to the water supply projects in the constituency.

Minister Patil stated that considering the delays caused by some contractors in the ongoing water supply works under the Jal Jeevan Mission, immediate action should be taken against such contractors. He emphasized that ongoing works should be further expedited so that the benefits can reach citizens at the earliest.

He also mentioned that the use of solar energy in all water supply schemes of the constituency is under consideration.

0000

शिरोळ विधानसभा क्षेत्र की जलापूर्ति योजनाओं में तेजी लाई जाए

 शिरोळ विधानसभा क्षेत्र की जलापूर्ति योजनाओं में तेजी लाई जाए

- जलापूर्ति एवं स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटिल

 

मुंबई, 13 मई : जलापूर्ति एवं स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटिल ने कोल्हापुर जिले के शिरोळ विधानसभा क्षेत्र की विभिन्न जलापूर्ति योजनाएं सुनियोजित और समयबद्ध तरीके से पूरी करने के निर्देश दिए हैं।

वे मंत्रालय में शिरोळ विधानसभा क्षेत्र की जलापूर्ति योजनाओं के संबंध में आयोजित समीक्षा बैठक में बोल रहे थे। इस बैठक में विधायक राजेंद्र पाटिल-यड्रावकरजलापूर्ति विभाग के प्रधान सचिव संजय खंदारेअभियान संचालक प्रतिनिधि सुषमा सातपुतेमुख्य अभियंता प्रशांत भामरे और क्षेत्र से संबंधित जलापूर्ति परियोजनाओं के अन्य अधिकारी उपस्थित थे।

मंत्री पाटिल ने कहा कि जल जीवन मिशन के तहत चल रहे जलापूर्ति कार्यों में कुछ ठेकेदारों द्वारा की जा रही देरी को देखते हुएऐसे ठेकेदारों पर तुरंत कार्रवाई की जाए। साथ ही वर्तमान में प्रगति पर चल रहे कार्यों में और अधिक तेजी लाई जाएताकि नागरिकों को जल्द से जल्द इसका लाभ मिल सके।

उन्होंने यह भी बताया कि क्षेत्र की सभी जलापूर्ति योजनाओं में सौर ऊर्जा के उपयोग पर विचार किया जा रहा है।

लोक न्यायालयात ७०४ कोटींची प्रकरणे तडजोडीने निकाली

 लोक न्यायालयात ७०४ कोटींची प्रकरणे तडजोडीने निकाली

मुंबईदि. १३ : नगर दिवाणी व सत्र न्यायालयमुख्य न्याय दंडाधिकारी न्यायालय मुंबईसहकारी अपिलीय न्यायालयडीआरटी कुलाबा व मोटार अपघात दावा प्राधिकरणमुंबई येथे राष्ट्रीय लोक न्यायालयाचे १० मे रोजी आयोजन करण्यात आले होते. या लोक न्यायालयात ७५ पॅनल नेमण्यात आली होती. ज्यामध्ये ९०२२ प्रलंबित प्रकरणे व ४२७४ दाखल पूर्व प्रकरणे अशी एकूण १३२९६ प्रकरणे निकाली काढण्यात आली. या सर्व निकाली प्रकरणाचे एकूण मूल्य ७०४ कोटी रुपये आहे.

राष्ट्रीय लोक न्यायालयाची सुरूवात नगर दिवाणी व सत्र न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश अनिल सुब्रमण्यममुंबई वकील संघाचे सचिव ॲड आसिफ नकवीपक्षकार व विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी यांच्या हस्ते वृक्षला जल अर्पण करुन करण्यात आली. यावेळी विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांनी नुकतेच प्रकाशित केलेल्या मराठी गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे ५ मे ते ९ मे या काळात राबविण्यात आलेल्या विशेष अभियानात मुंबई मुख्य न्याय दंडाधिकारी एम.आर.ए. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतील सर्व न्यायदंडाधिकारी न्यायालयातील एकूण ४२०६ प्रलंबित खटले निकाली काढण्यात आली. लोकन्यायालय यशस्वी करण्याकरिता सर्व न्यायालयातील न्यायिक अधिकारीमुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव अनंत देशमुख व न्यायालयातील कर्मचारी यांनी प्रयत्न 

Sunday, 18 May 2025

रस्त्यावर राहणाऱ्या मुलांसाठी फिरते पथक योजना, समाज व शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणार

 रस्त्यावर राहणाऱ्या मुलांसाठी फिरते पथक योजना,

समाज व शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणार

 

रस्त्यावर राहणाऱ्या मुलांच्या पुनर्वसनासाठी फिरते पथक’ ही सर्वंकष योजना राज्यात नियमित स्वरूपात राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या निर्णयामुळे राज्यातील रस्त्यावर राहणाऱ्या हजारो बालकांना शिक्षणआरोग्यसंरक्षण आणि नवजीवनाची संधी मिळणार असून ही योजना बालहक्कांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.

राज्यातील २९ महानगरपालिकेत प्रत्येकी एक व मुंबई महानगरपालिकेमध्ये पुर्व व पश्चिम उपनगरांसाठी प्रत्येकी एक अशी एकूण ३१ फिरती पथके सुरू करण्यात येणार असूनआगामी काळात याची व्याप्ती राज्यात वाढविण्यात येणार आहे.

या योजनेचा उद्देश रस्त्यावर राहणाऱ्याएकलअनाथ व दुर्लक्षित बालकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणेत्यांना शिक्षणाची गोडी लावणेवैद्यकीय सेवा पुरवणे आणि त्यांच्या सर्वांगीण पुनर्वसनासाठी आवश्यक त्या शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे आहे.

सुरुवातीला मिशन वात्सल्य अंतर्गत मुंबई शहरमुंबई उपनगरठाणेपुणेनागपूरनाशिक अशा सहा जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर ही योजना सुरू करण्यात आली होती. याला मिळालेला सकारात्मक प्रतिसाद लक्षात घेऊन ही योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली.

या योजनेंतर्गत निवडण्यात आलेल्या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून विशेषतः बाल स्नेही बस/व्हॅनद्वारे ही सेवा दिली जाणार आहे. या व्हॅनमध्ये समुपदेशकशिक्षकमहिला कर्मचारीवाहनचालक व काळजीवाहक अशी चार जणांचे पथक असणार असून बसमध्ये जीपीएस ट्रॅकिंग व सीसीटीव्ही कॅमेरा देखील असणार आहे. मुलांचे सामाजिक अन्वेषण अहवाल तयार करून त्यानुसार त्यांच्या गरजांनुसार वैयक्तिक पुनर्वसन आराखडा तयार केला जाईल.

मुलांना वयाप्रमाणे अंगणवाडीतशाळांमध्ये प्रवेश मिळवून देणेत्यांच्या आरोग्याची तपासणी करून लसीकरणपोषण आहारऔषधोपचारस्वच्छतेच्या सवयी आणि व्यसनमुक्तीसाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. त्याचबरोबर त्यांना विविध कला व शिक्षणावरील उपक्रमांत गुंतवले जाणार आहे.

या योजनेंतर्गत दरमहा किमान २० टक्के मुलांना शाळेत प्रवेश मिळवून देणे बंधनकारक आहे. योजनेंतर्गत संस्थांना त्रैमासिक निधी वितरित केला जाणार आहे आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांकडून नियमित आढावा घेतला जाणार आहे.

-----०-----

भारतीय सेना के जूते की दास्तान*

 .

 *भारतीय सेना के जूते की दास्तान*



    जयपुर की कंपनी सेना के लिए 

              जूते बनाती है,

  फिर वह जूते इजराइल को बेचते थे,


       फिर इजराइल वही जूते 

        भारत को बेचता था.

 और फिर वे जूते भारतीय सैनिकों को 

            नसीब होते थे.


         भारत एक नग जूते के 

       Rs. 25,000/- देता था, 

  और यही सिलसिला काँग्रेस द्वारा 

     कई सालों से चल रहा था.


जैसे ही पूर्व रक्षामंत्री मनोहर पर्रिकर को 

      यह पता चला, वो चौंके और

           आग बबूला हो गए.

      और तुरंत जयपुर कंपनी के 

     CEO को मिले, कारण पूछा, तो ...


जवाब मिला : 

*भारत को डायरेक्ट जूते बेचने पर*

*भारत का सरकारी तंत्र सालों तक*

         *पेमेंट नहीं देता था.*

 इसलिए 

हम दूसरे देशों में एक्सपोर्ट करने लगे.


        मनोहर पर्रिकर ने कहा : 

    *एक दिन, सिर्फ एक दिन भी*

  *पेमेंट लेट होता है, तो आप मुझे*

        *तुरंत कॉल कीजिए.*

         बस .... आपको हमें 

       डायरेक्ट जूते बेचना है, 

          आप प्राइस बताएं.


   और इस तरह आखिर पर्रिकर ने 

    वही जूते सिर्फ *2200/-* में 

           फाइनल किया !!


सोचिए ... जूते के *25,000/-* देकर 

                 काँग्रेस ने सालों तक  

            कितनी लूट मचा रखी थी !! 


        विश्वास नहीं हुआ ना ?? 

              कोई बात नहीं.

           RTI लगाइए या 

        Google खँगालिये.


😎     Google सर्च पर बस 

               इतना लिखिए  👇🏽

 *भारतीय सेना के जूते की दास्तान* 

               सच सामने होगा.

Featured post

Lakshvedhi