Sunday, 16 March 2025

Commitment to Democratic Values is Essential

 Commitment to Democratic Values is Essential

– Vice President Jagdeep Dhankhar

Mumbai, March 6: A perpetual confrontational approach contradicts the fundamental principles of democracy. This eternal principle should serve as a guiding doctrine for governance, providing direction to both current and future leaders. If India remains committed to democratic values, it will achieve the highest levels of prestige and success, said Vice President Jagdeep Dhankhar.

He was speaking at the inauguration of the Murli Deora Memorial Dialogues, an event organized in memory of former Union Minister Murli Deora. The event was attended by Governor C.P. Radhakrishnan, Vice President’s wife Dr. Sudesh Dhankhar, Deputy Chief Minister Eknath Shinde, Members of Parliament Milind Deora and Ashok Chavan, Amruta Fadnavis, Hema Deora, Raghavendra Singh from Kotak Bank, and other distinguished dignitaries.

The Murli Deora Memorial Dialogues aim to encourage discussions on crucial topics such as public policy, social justice, and economic development, with this year's central theme being "Leadership and Good Governance." Speaking on leadership and governance, Vice President Dhankhar emphasized that citizens must hold their elected representatives accountable, as awareness is key to a functioning democracy. He highlighted that governance is the responsibility of the executive branch, which is answerable to both the people and the legislature. Leadership, he stressed, is not merely defined by a position but by vision and purpose. Citing the Upanishads, he stated that true happiness comes from sacrifice and that leaders must embrace this philosophy. He also reiterated the principle of "Satyameva Jayate" (Truth Alone Triumphs) from the Mundaka Upanishad, emphasizing that Vedic wisdom encourages collective action for the greater good.

Deputy Chief Minister Eknath Shinde paid tribute to Murli Deora, describing him as a leader who maintained dialogue with all and worked his way up from a municipal corporator to a Union Minister through positive and dedicated efforts. He lauded the Memorial Dialogues for focusing on leadership and governance, stressing that Chhatrapati Shivaji Maharaj’s leadership serves as an inspiration for governance today. He further stated that the government is dedicated to serving the common people and credited Prime Minister Narendra Modi for enhancing India's global reputation through good governance.

The event’s introductory remarks were delivered by MP Milind Deora, setting the stage for insightful discussions on leadership and democratic governance

– Vice President Jagdeep Dhankhar

Mumbai, March 6: A perpetual confrontational approach contradicts the fundamental principles of democracy. This eternal principle should serve as a guiding doctrine for governance, providing direction to both current and future leaders. If India remains committed to democratic values, it will achieve the highest levels of prestige and success, said Vice President Jagdeep Dhankhar.

He was speaking at the inauguration of the Murli Deora Memorial Dialogues, an event organized in memory of former Union Minister Murli Deora. The event was attended by Governor C.P. Radhakrishnan, Vice President’s wife Dr. Sudesh Dhankhar, Deputy Chief Minister Eknath Shinde, Members of Parliament Milind Deora and Ashok Chavan, Amruta Fadnavis, Hema Deora, Raghavendra Singh from Kotak Bank, and other distinguished dignitaries.

The Murli Deora Memorial Dialogues aim to encourage discussions on crucial topics such as public policy, social justice, and economic development, with this year's central theme being "Leadership and Good Governance." Speaking on leadership and governance, Vice President Dhankhar emphasized that citizens must hold their elected representatives accountable, as awareness is key to a functioning democracy. He highlighted that governance is the responsibility of the executive branch, which is answerable to both the people and the legislature. Leadership, he stressed, is not merely defined by a position but by vision and purpose. Citing the Upanishads, he stated that true happiness comes from sacrifice and that leaders must embrace this philosophy. He also reiterated the principle of "Satyameva Jayate" (Truth Alone Triumphs) from the Mundaka Upanishad, emphasizing that Vedic wisdom encourages collective action for the greater good.

Deputy Chief Minister Eknath Shinde paid tribute to Murli Deora, describing him as a leader who maintained dialogue with all and worked his way up from a municipal corporator to a Union Minister through positive and dedicated efforts. He lauded the Memorial Dialogues for focusing on leadership and governance, stressing that Chhatrapati Shivaji Maharaj’s leadership serves as an inspiration for governance today. He further stated that the government is dedicated to serving the common people and credited Prime Minister Narendra Modi for enhancing India's global reputation through good governance.

The event’s introductory remarks were delivered by MP Milind Deora, setting the stage for insightful discussions on leadership and democratic governance

एआई और स्पेस टेक के उपयोग से राज्य को आगे बढ़ाएंगे

 एआई और स्पेस टेक के उपयोग से राज्य को आगे बढ़ाएंगे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ठाणे, 06 मार्च (जिमाका): आने वाला समय स्पेस टेक्नोलॉजी का हैऔर एआई तथा स्पेस टेक के संयुक्त उपयोग से महाराष्ट्र को प्रगति के पथ पर आगे ले जाया जाएगाऐसा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने व्यक्त किया।

"स्पेस-टेक फॉर गुड गवर्नेंस" राष्ट्रीय सम्मेलन का आयोजन रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीउत्तन में किया गया। यह कार्यक्रम रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी और स्पेस टेक के संयुक्त प्रयास से आयोजित किया गया था।

मुख्य बिंदु:

प्रमुख उपस्थित अतिथि: लेफ्टिनेंट जनरल विनोद खंडारे (सेवानिवृत्त)डॉ. प्रकाश चव्हाण और पूर्व राज्यसभा सांसद डॉ. विनय सहस्त्रबुद्धे।

स्पेस टेक्नोलॉजी का उपयोग रिमोट सोर्सिंगड्रोन जीपीएस निगरानी और पारदर्शी प्रशासन में किया जा रहा है।

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने स्पेस टेक्नोलॉजी की महत्ता को समझते हुए नीति निर्माण कियाजिससे निजी क्षेत्र की भागीदारी सुनिश्चित हो सके।

गतिशक्ति प्लेटफॉर्म के माध्यम से स्पेस टेक का उपयोगजिससे परियोजनाओं की समय-सीमा में कमी आई है। भविष्य मेंडिजिटल स्पेस टेक प्रणाली अपनाने से लगभग ₹2,500 करोड़ की बचत होगी।

जल संरक्षण योजना "जलयुक्त शिवार" में 20,000 गांवों में स्पेस टेक्नोलॉजी के माध्यम से जल संसाधनों की योजना बनाई गई।

भूस्खलनबाढ़ और भूकंप जैसी आपदाओं के दौरान स्पेस टेक आपदा प्रबंधन में सहायक होगी।

अगले तीन महीनों में "स्पेस टेक पॉलिसी" लागू की जाएगीजिससे स्टार्टअप और नवाचार को बढ़ावा मिलेगा।

भू-स्थानिक (Geospatial) तकनीक ग्राम पंचायत विकास योजना (GPDP) के निर्माण में प्रभावी होगी।

इस कार्यक्रम में उपग्रह चित्रण और भू-स्थानिक उपकरणों के माध्यम से ग्रामीण चुनौतियों का समाधान खोजने पर चर्चा की गई। इससे सरकारउद्योग और तकनीकी संस्थानों के बीच सहयोग बढ़ेगाजिससे नवाचार को गति मिलेगी और सार्वजनिक सेवाएं मजबूत होंगी।

इस उद्घाटन सत्र में डॉ. जयंत कुलकर्णी (कार्यकारी निदेशकरामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी) ने प्रस्तावना प्रस्तुत कीजबकि डॉ. विनय सहस्त्रबुद्धे ने अपने विचार साझा किए। इस पूरी परिषद का संचालन गीता कुलकर्णी ने किया।

000


Saturday, 15 March 2025

स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी कायद्यात आवश्यक सुधारणा करणार

 स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी कायद्यात आवश्यक सुधारणा करणार

सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

 

मुंबईदि. १२ :- स्त्री भ्रूणहत्या करणाऱ्यांवर कठोर  कारवाई करण्यासाठी  कायद्यात आवश्यक सुधारणा करून त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाईलअसे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासावेळी सांगितले.

राज्यात अवैध गर्भपात रोखण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत सदस्य श्वेता महाले यांनी उपस्थ‍ित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री श्री. आबिटकर बोलत होते. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य रोहित पवार व रणधीर सावरकर यांनी सहभाग घेतला.

सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री. आबिटकर म्हणालेराज्यात मुलींच्या जन्मदरात वाढ व्हावी यासाठी शासनाने ठोस पावले उचलली आहेत.  स्त्रीभ्रूण हत्येसारख्या गुन्ह्यांवर पिसिपीएनडीटी कायद्याद्वारे कठोर कारवाई केली जात आहे. पोलिस महानिरीक्षकजिल्हाधिकारीजिल्हा पोलीस प्रमुखआणि जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या  अध्यक्षतेखाली  समित्या स्थापन  करण्यात आल्या आहेत. या समित्या प्रत्येक जिल्ह्यात सक्रिय असून स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी त्या कार्य करीत आहेत.

स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी बनावट (डिकॉय) प्रकरणा मधील महिलेला एक लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची अंमलबजावणी सुरू झाली असल्याचेही सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री. आबिटकर यांनी यावेळी सांगितले. अवैधरित्या होत असल्या स्त्रीभ्रूणहत्या याची माहिती देण्यासाठी 104 हा क्रमांक  कार्यरत असून तो अधिक सक्षम केला जाईल.

अवैद्यरित्या  गर्भलिंग तपासणीसाठी

            पर राज्यातील टोळ्यांवर छापा मारणेचौकशी करणे व त्यांच्यावर कठोर कारवाईसाठी  आदेश देण्यात आले असून  जिल्हा पोलीस प्रमुख आणि जिल्हाधिकारीस्तरावर विशेष मोहीम हाती घेण्यात येईलअसेही त्यांनी आपल्या 

स्मार्ट प्रकल्प आणि तंत्रशिक्षणासाठी निधी ,नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा विस्तार

 स्मार्ट प्रकल्प आणि तंत्रशिक्षणासाठी निधी

            कोकणातील शेतकऱ्यांसाठी स्मार्ट प्रकल्पांतर्गत 63 योजनांना प्राथमिक आणि 52 योजनांना अंतिम मंजुरी देण्यात आली आहे. तसेचजागतिक बँकेच्या साहाय्याने राबवल्या जाणाऱ्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पासाठी ₹2,100 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे.

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा विस्तार

            या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ₹16,000 कोटी मंजूर झाले असून, 7,201 गावे या योजनेत समाविष्ट करण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.


पीक विमा योजनांमधील सुधारणा आणि कारवाई

 पीक विमा योजनांमधील सुधारणा आणि कारवाई

            राज्य शासनाने ₹1 पीक विमा योजना लागू केली असून, 2023 मध्ये 1.71 लाख आणि 2024 मध्ये 17 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला. राज्य सरकारने विमा हप्त्यासाठी 2023 मध्ये ₹6,048 कोटी आणि 2024 मध्ये ₹5,841 कोटी भरले आहेत.

            दरम्यानपीक विमा योजनेंतर्गत काही ठिकाणी गैरव्यवहार आढळून आल्याने 2,55,468 अर्ज 2023 मध्ये आणि 4,30,443 अर्ज 2024 मध्ये रद्द करण्यात आले आहेत. तसेच, 130 सीएससी केंद्रांचे परवाने रद्द करण्यात आले असून, 24 सीएससी चालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सेल्को फाउंडेशन' के सहयोग से 18 जिलों के प्राथमिक स्वास्थ्य केंद्रों का सौर ऊर्जा से विद्युतीकरण

 सेल्को फाउंडेशनके सहयोग से 18 जिलों के

प्राथमिक स्वास्थ्य केंद्रों का सौर ऊर्जा से विद्युतीकरण

सौर ऊर्जा के उपयोग से गुणवत्तापूर्ण

 स्वास्थ्य सुविधाओं की उपलब्धता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबई15 मार्च: पारंपरिक ऊर्जा स्रोत सीमित होने के कारण भविष्य में नवीकरणीय ऊर्जा स्रोतों पर अधिक ध्यान देना आवश्यक होगा। सरकार नवीकरणीय ऊर्जा क्षेत्र को बढ़ावा देने और अधिक ऊर्जा उत्पादन करने के लिए प्रतिबद्ध है। महाराष्ट्र में नवीकरणीय ऊर्जा के उपयोग को बढ़ावा देने के लिए सेल्को फाउंडेशन कार्यरत है।

फाउंडेशन के सहयोग से राज्य के 18 जिलों के प्राथमिक स्वास्थ्य केंद्रों का सौर ऊर्जा से विद्युतीकरण किया जा रहा है। इनमें से आठ जिलों में प्राथमिक स्वास्थ्य केंद्रों का सौर विद्युतीकरण पूरा हो चुका हैजबकि दस अन्य जिलों में यह परियोजना जारी है। यह सौर ऊर्जा परियोजना दो चरणों में पूरी की जाएगी। पहले चरण में 250 प्राथमिक स्वास्थ्य केंद्रों का सौर ऊर्जा से विद्युतीकरण पूरा कर लिया गया है और जून 2026 तक 2,000 प्राथमिक स्वास्थ्य केंद्रों को सौर ऊर्जा से संचालित किया जाएगा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने विश्वास व्यक्त किया कि सौर ऊर्जा के उपयोग से राज्य में गुणवत्तापूर्ण स्वास्थ्य सेवाओं की उपलब्धता सुनिश्चित होगी।

राज्य के नासिकअहिल्यानगरजलगांवबुलढाणागढ़चिरौलीनागपुरलातूर और वर्धा जिलों के प्राथमिक स्वास्थ्य केंद्रों का सौर विद्युतीकरण पूरा हो चुका है। इसके अलावादस अन्य जिलों के प्राथमिक स्वास्थ्य केंद्रों को भी फाउंडेशन के सहयोग से सौर ऊर्जा से संचालित किया जाएगाजिससे वे ऊर्जा के मामले में आत्मनिर्भर बनेंगे। इस पहल से बिजली बिल में भी भारी बचत होगी। इस सौर ऊर्जा परियोजना के तहत प्राथमिक स्वास्थ्य केंद्रों को 24 घंटे निर्बाध बिजली आपूर्ति मिलेगीजिससे स्वास्थ्य सेवाएं और मजबूत होंगीऐसा मुख्यमंत्री फडणवीस ने कहा।

मुख्यमंत्री ने आगे कहा कि सौर ऊर्जा के उपयोग से स्थानीय स्तर पर पर्यावरणीय जागरूकता बढ़ेगी और रोगियों को मिलने वाली सेवाओं की गुणवत्ता में भी सुधार होगा। सौर ऊर्जा के उपयोग से कार्बन उत्सर्जन में कमी आएगी और प्रदूषण नियंत्रित करने में मदद मिलेगी। सेल्को फाउंडेशन एक अग्रणी संगठन है जो नवीकरणीय ऊर्जा के क्षेत्र में कार्य कर रहा है। इससे पहलेआईकिया कंपनी के सहयोग सेफाउंडेशन ने आठ जिलों के प्राथमिक स्वास्थ्य केंद्रों का सौर ऊर्जा से विद्युतीकरण सफलतापूर्वक पूरा किया था ताकि स्वास्थ्य सेवाओं में सुधार किया जा सके और सतत ऊर्जा समाधान को बढ़ावा दिया जा सके।

इस परियोजना के लिए सेल्को फाउंडेशन और आईकिया कंपनी राज्य सरकार को 50 करोड़ रुपये की वित्तीय सहायता प्रदान करेंगे। इसके अलावाप्राथमिक स्वास्थ्य केंद्रों के कर्मचारियों को सौर ऊर्जा प्रणाली के उपयोग और रखरखाव के लिए प्रशिक्षण भी दिया जाएगाऐसा मुख्यमंत्री फडणवीस ने बताया।

0000

सेल्को फाउंडेशन'च्या सहकार्याने १८ जिल्ह्यांत प्राथमिक आरोग्य केंद्रांचे सौर ऊर्जीकरण सौर ऊर्जेच्या वापरामुळे दर्जेदार आरोग्य सुविधांची उपलब्धता

 सेल्को फाउंडेशन'च्या सहकार्याने १८ जिल्ह्यांत

प्राथमिक आरोग्य केंद्रांचे सौर ऊर्जीकरण

सौर ऊर्जेच्या वापरामुळे दर्जेदार आरोग्य सुविधांची उपलब्धता

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

 

   मुंबईदि. १५ : पारंपरिक ऊर्जा स्त्रोत हे मर्यादीत असल्यामुळे यापुढील काळात अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांवरच अधिक भर द्यावा लागणार आहे. अपारंपरिक ऊर्जा क्षेत्राला प्रोत्साहन देऊन अधिकाधिक ऊर्जा निर्मिती करण्याची शासनाची भूमिका आहे. राज्यात अपारंपरिक ऊर्जेच्या उपयोगासाठी सेल्को फाउंडेशन कार्यरत आहे. फाउंडेशनच्या सहकार्याने राज्यातील १८ जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे सौरऊर्जीकरण करण्यात येणार असून सध्या आठ जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे सौरऊर्जीकरण पूर्णत्वास आले आहे. तरदहा जिल्ह्यात सौरऊर्जीकरण प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार आहेत. सौरऊर्जीकरणाचे काम दोन टप्प्यात होणार असून पहिल्या टप्प्यात २५० प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम पूर्णत्वास आले असून दोन हजार प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम जून २०२६ पर्यंत पूर्ण होईल. सौर ऊर्जेच्या उपयोगामुळे राज्यात दर्जेदार आरोग्य सुविधांची उपलब्धता निर्माण होईलअसा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

राज्यात नाशिकअहिल्यानगरजळगावबुलढाणागडचिरोलीनागपूरलातूर आणि वर्धा या आठ जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे सौरऊर्जीकरण पूर्णत्वास आले आहे. तसेच आणखी दहा जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे सौरऊर्जीकरण फाउंडेशनच्या सहकार्याने पूर्ण करण्यात येणार असून प्राथमिक आरोग्य केंद्र ऊर्जेबाबत स्वावलंबी होणार आहेत. यामुळे विजेच्या देयकांमध्ये मध्ये मोठी  बचत होणार आहे. या सौर प्रकल्पामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राची २४ तास अखंड वीज पुरवठ्याची गरज पूर्ण होणार असून यामुळे आरोग्य सेवा अधिक बळकट होणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

 मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेसौर ऊर्जेच्या उपयोगामुळे स्थानिक पातळीवर पर्यावरणीय जागरूकता वाढेल आणि रुग्णसेवेच्या गुणवत्तेतही सुधारणा होईल. सौरऊर्जेचा वापर केल्याने कार्बन उत्सर्जन कमी होणार असून प्रदूषण कमी होण्यास निश्चितच मदत मिळणार आहे. सेल्को फाउंडेशन ही अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात काम करणारी कंपनी आहे. सेल्को फाउंडेशनने यापूर्वी आरोग्य सेवा सुधारण्यासाठी आणि शाश्वत ऊर्जेच्या प्रचारासाठी एक महत्त्वाचे पाऊल म्हणून आयकिया कंपनीच्या सहकार्याने ८ जिल्ह्यांतील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे सौरऊर्जीकरण पूर्ण केले आहे. सेल्को फाउंडेशन आणि आयकिया कंपनी या प्रकल्पासाठी ५० कोटीची मदत राज्य शासनाला करणार आहे.

 या प्रकल्पात आरोग्य कर्मचाऱ्यांना सौरऊर्जा प्रणाली वापर आणि देखभालीसाठी प्रशिक्षण सेल्को फाउंडेशन मार्फत देण्यात येणार आहेअसेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले आहे.

000

Featured post

Lakshvedhi