Sunday, 23 June 2024

हळद व कोमट पाणि पिण्याचे फायदे*

 *हळद व कोमट पाणि पिण्याचे फायदे*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


जास्तीत जास्त लोक सकाळी उठताच गरम पाणी आणि लिंबू सेवन करतात. यामुळे त्यांचे पोट साफ राहते आणि पोटातील मळ बाहेर पडतो. लिंबू टाकून गरम पाणी पिण्याचे फायदे तर आपणा सर्वांनाच माहिती आहेत. परंतु जर याच मिश्रणामध्ये थोडीशी हळद मिक्स केली तर याचे गुण अजूनच वाढतील. चला तर मग आज आपण जाणुन घेऊया हे पाणी सकाळी सेवन केल्याने कोणते फायदे होतात आणि पाणी कसे तयार करावे.

साहित्य

अर्धा लिंबू, अर्धा टि स्पून हळद, गरम पाणी, थोडेसे मध (वैकल्पिक)

 

कृती


एक ग्लास गरम पाण्यात अर्धा लिंबू पिळून त्यामध्ये हळद आणि गरम पाणी मिसळा.यानंतर त्यामध्ये चवीनुसार मध मिसळा. हे मिश्रण तुम्ही हलवत राहा. यामुळे हळद खाली बसणार नाही.


घ्या हळदीचे पाणी पिण्याचे 8 आरोग्य फायदे... हे फायदे वाचल्यावर तुम्ही नियमित हळदीचे पाणी पिणे सुरु कराल...


*शरीराची सूज कमी करते* - शरीरावर कितीही सूज आलेली असेल तर हळदीचे पाणी घेतल्यावर सूज कमी होऊन जाईल. यामध्ये करक्यूमिन नामक एक रसायन असते. जे औषधाच्या रुपात काम करते.


*मेंदूला सुरक्षित ठेवते* - नियमित हळदीचे पाणी पिऊन विसरण्याचा आजार जसे की, डिमेंशिया आणि अल्जाइमरला दूर केले जाऊ शकते. हळद मेंदूसाठी खुप चांगली असते.


*अँटी कँसर गुण*- करक्यूमिन असल्यामुळे हळद एक खुप चांगले अँटीऑक्सींडेंट असते. हे कँसर निर्माण करणा-या कोशिकांसोबत लढते.

पोटाच्या समस्या- एका संशोधनाप्रमाणे नियमित हळदी खाल्ल्याने पित्त जास्त बनते. यामुळे जेवण सहज पचन होते.


*हृदय सुरक्षित ठेवते*- हळदीचे पाणी पिल्याने रक्त जमा होत नाही. यासोबतच धमन्यांमध्ये रक्त साचत नाही.


*अर्थराइट्सचे लक्षण दूर*- यामध्ये करक्यूमिन असल्यामुळे हे जॉइंट पेन आणि सूज दूर करण्यासाठी फायदेशीर असते. हे या रोगावर एका औषधी प्रमाणे काम करते

*वय कमी करते*- नियमित हळदीचे पाणी पिल्याने फ्री रॅडिकल्ससोबत लढण्यात मदत मिळते. ज्यामुळे शरीरावर होणारा वयाचा परिणाम धिम्या गतिने होतो.


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


*(कॉपी पेस्ट)*

*आरोग्य आणि समर्थ social foundation च्या मधुमेह मुक्ति व व्यसनमुक्ती कार्याची नवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आजच जॉईन व्हा आम्हाला🙂*

*join होण्यासाठी 9529872840 /9657815835  ह्या नंबर वर  Join Me असा what's up मेसेज करा* 

किंवा लिंकला टच करा व join 


https://chat.whatsapp.com/KKIg7Ln1rOXKRJyb1DjEGA

पोट वेळच्या वेळी साफ होण्यासाठी करावयाचे काही उपाय !!*

 *पोट वेळच्या वेळी साफ होण्यासाठी करावयाचे काही उपाय !!* 


सकाळी उठल्या उठल्या पोट साफ होणं ही नैसर्गिक गोष्ट आहे. पोट साफ झालं की आपल्यालाही फ्रेश वाटतं. शरीरातील अनावश्यक घटक शरीराबाहेर टाकणं ही आपलं आरोग्य उत्तम राहण्यासाठी अतिशय महत्त्वाची क्रिया असते.


पण सकाळी उठल्यावर पोट साफ झालं नाही की आपल्याला दिवसभर अस्वस्थ आणि आळसावल्यासारखं होत राहतं. बद्धकोष्ठता, पाणी कमी पिणे, आहाराच्या चुकीच्या पद्धती, ताणतणाव यांसारख्या गोष्टींमुळे पोट साफ होण्यात अडथळे येतात. मग कधी आपण घरगुती उपाय करतो नाहीतर डॉक्टरांकडे जाऊन औषधे घेतो. पोट वेळच्या वेळी साफ होण्यासाठी कोणते उपाय करायचे याविषयी अतिशय महत्त्वाची माहिती.


*१. दही आणि जवस :* 

दह्यामध्ये असलेले प्रोबायोटीक घटक असतात, पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी हे घटक अतिशय महत्त्वाचे असतात. त्यामुळे पोट साफ होत नसेल तर दह्याचा आहारात अवश्य समावेश करायला हवा. तर जवसामध्ये सोल्यूबल फायबर असते जे पाण्यात विरघळते आणि विष्ठा मऊ करण्याचे काम करते. त्यामुळे जवसाची चटणी, लाडू या गोष्टींचाही आहारात समावेश असावा.


*२. आवळा ज्यूस :* 

३० मिलीग्रॅम आवळ्याचा रस पाण्यात मिक्स करुन सकाळी उठल्या उठल्या घेतला तर पोट साफ होण्यास त्याचा चांगला उपयोग होतो.


*३. दूध आणि तूप :* 

तूप हे शरीरात वंगणासारखे काम करते. त्यामुळे पोटात साठलेले अनावश्यक घटक शरीरातून बाहेर पडण्यास मदत होते. म्हणून रात्री झोपताना कपभर गरम दुधात १ चमचा तूप घालून घेतल्यास पोट साफ होण्यास मदत होते.


*४. पालेभाज्या :* 

पालक, ब्रोकोली किंवा इतर पालेभाज्यांमध्ये फक्त फायबरचे प्रमाण जास्त असते असे नाही. तर या भाज्यांमध्ये फोलेट, व्हिटॅमिन सी आणि के हे घटक योग्य प्रमाणात असतात. या घटकांमुळेही पचनक्रिया सुरळीत होते आणि पोट साफ होण्याची क्रिया सोपी होते. म्हणून आहारात पालेभाज्यांचा अवश्य समावेश करा.


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

*डॉ. प्रमोद ढेरे, पिंपरी-चिंचवड, पुणे.* 

*आरोग्यविषयक व्याख्याते व लेखक* 

*संपर्क - ९२ ७१ ६६९ ६६९*


(अशी आरोग्यविषयक माहिती नियमितपणे आपल्या वॉट्स्ॲपवर हवी असल्यास 'Arogya' असे टाईप करुन ९२ ७१ ६६९ ६६९ या नंबरवर वॉट्स्ॲप मेसेज करावा. आपणास आमच्या 'आरोग्य माहीती घ्या' या ग्रुपमध्ये समाविष्ट करण्यात येईल)


*संजीवनी आर्टलाईफ वेलनेस सेंटरला भेट देण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.* 


https://sanjeevani-artlife-wellness.business.site

या कवितेत किती मुलींची नावे आहेत सांगा पाहू ?? 🤔

 या कवितेत किती मुलींची नावे आहेत सांगा पाहू ??

🤔

कवितेला मी माध्यम बनवून

एकच अर्चना माझी जाणून

कोणासमोर आणू दर्शना

प्रकट करतोय माझी भावना.

प्रेरणा कुठे दिसत नाही

स्वप्नासाठी जगतोय

मीच माझी प्रतिमा पाहून

जगी स्नेहाची ओळख देतोय

रेशमाचे जुने नाते 

पण ह्रुदयात ममता राहते

अभिलाषा मनात आणते

आठवून ती निवेदिता

प्रचिती रसिका येते

प्रीतिने मज फूल द्यावे

तृप्तीने नयनात झुलावे

कोमल सरोज सुन्दर असुनही

प्राजक्ताला जवळ घ्यावे

कल्पना कल्पिता मानसी

चांदण्यात कृतिका हसली

संगीताशी इतकं नातं जुळलं

की सीमा सोडावी लागली

विणाने वेडं केलं

*मैफिली*त शोभा आली

मग मेघाने घोळ घातला

आणि ऋचा निघून गेली

श्रद्धा आलो घेउन

ओढ़ लागली भक्तीची

मनात माझ्या पूजा ठेवून

वाट पाहिली आरतीची

अमृताचा शोध घेतांना

संजीवनी जीवनी आली

समृद्धीच्या नादात

शांती विसरावी लागली

आधी विद्या मग किर्ती

निशानंतर उषा जाशी

आधी माया मग मोहिनी

छायानंतर ज्योति जशी...

शेवटी चंद्राजवळ रोहीणी.

💃

👆🏻 

नक्की सांगा बरं..😎

वाट बघतोय..😜😀

हळद व कोमट पाणि पिण्याचे फायदे*

 *हळद व कोमट पाणि पिण्याचे फायदे*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


जास्तीत जास्त लोक सकाळी उठताच गरम पाणी आणि लिंबू सेवन करतात. यामुळे त्यांचे पोट साफ राहते आणि पोटातील मळ बाहेर पडतो. लिंबू टाकून गरम पाणी पिण्याचे फायदे तर आपणा सर्वांनाच माहिती आहेत. परंतु जर याच मिश्रणामध्ये थोडीशी हळद मिक्स केली तर याचे गुण अजूनच वाढतील. चला तर मग आज आपण जाणुन घेऊया हे पाणी सकाळी सेवन केल्याने कोणते फायदे होतात आणि पाणी कसे तयार करावे.

साहित्य

अर्धा लिंबू, अर्धा टि स्पून हळद, गरम पाणी, थोडेसे मध (वैकल्पिक)

 

कृती


एक ग्लास गरम पाण्यात अर्धा लिंबू पिळून त्यामध्ये हळद आणि गरम पाणी मिसळा.यानंतर त्यामध्ये चवीनुसार मध मिसळा. हे मिश्रण तुम्ही हलवत राहा. यामुळे हळद खाली बसणार नाही.


घ्या हळदीचे पाणी पिण्याचे 8 आरोग्य फायदे... हे फायदे वाचल्यावर तुम्ही नियमित हळदीचे पाणी पिणे सुरु कराल...


*शरीराची सूज कमी करते* - शरीरावर कितीही सूज आलेली असेल तर हळदीचे पाणी घेतल्यावर सूज कमी होऊन जाईल. यामध्ये करक्यूमिन नामक एक रसायन असते. जे औषधाच्या रुपात काम करते.


*मेंदूला सुरक्षित ठेवते* - नियमित हळदीचे पाणी पिऊन विसरण्याचा आजार जसे की, डिमेंशिया आणि अल्जाइमरला दूर केले जाऊ शकते. हळद मेंदूसाठी खुप चांगली असते.


*अँटी कँसर गुण*- करक्यूमिन असल्यामुळे हळद एक खुप चांगले अँटीऑक्सींडेंट असते. हे कँसर निर्माण करणा-या कोशिकांसोबत लढते.

पोटाच्या समस्या- एका संशोधनाप्रमाणे नियमित हळदी खाल्ल्याने पित्त जास्त बनते. यामुळे जेवण सहज पचन होते.


*हृदय सुरक्षित ठेवते*- हळदीचे पाणी पिल्याने रक्त जमा होत नाही. यासोबतच धमन्यांमध्ये रक्त साचत नाही.


*अर्थराइट्सचे लक्षण दूर*- यामध्ये करक्यूमिन असल्यामुळे हे जॉइंट पेन आणि सूज दूर करण्यासाठी फायदेशीर असते. हे या रोगावर एका औषधी प्रमाणे काम करते

*वय कमी करते*- नियमित हळदीचे पाणी पिल्याने फ्री रॅडिकल्ससोबत लढण्यात मदत मिळते. ज्यामुळे शरीरावर होणारा वयाचा परिणाम धिम्या गतिने होतो.


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


*(कॉपी पेस्ट)*

*आरोग्य आणि समर्थ social foundation च्या मधुमेह मुक्ति व व्यसनमुक्ती कार्याची नवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आजच जॉईन व्हा आम्हाला🙂*

*

घरगुती उपाय

 वंदना बेलसरे क्यू ३०८

खोकल्याचे हैराण झाल्यावर काही सुचत नाही झोप येत नाही त्यावर

घरगुती उपाय 

पहिला उपाय लसूणाचे फूल पापड

भाजणा च्या जाळीवर भाजणे व खाणे लसणाचे फूल‌ म्हणजे संपूर्ण 

लसणाची कुडी भाजल्यावर सहज खाता येते 

दुसरा उपाय   पांढरा‌ कांदा ,किसायचा त्याच्यात दोन 

चमचे पाणी घालायचे हाताने 

पिळून रस काढायचा तो रस थोडा 

थोडा चमच्याने थोड्या थोड्या अंतराने घेणे

तिसरा उपाय 

आल्याचे काप करावेत ते तव्यावर

फ्राय करावेत त्यावर हळद थोडी घालून फ्राय करावे तोंडांत ठेवून 

चावावे गिळू नये

नक्की फरक पडतो

*माणुसकीचं नातं, नाती म्हणजे ना ती

 *माणुसकीचं नातं...* 😭😊😍


मी अंथरुणातून उठलो,तर अचानक छातीमध्ये दुखू लागले. मला हार्टचा त्रास आहे का?या विचारांमधे मी बैठकीच्या खोलीमध्ये गेलो.*मी पाहिलं,तर माझा पूर्ण परिवार मोबाईल बघण्यामधे व्यस्त होता.*


मी माझ्या पत्नीकडे बघून म्हणालो,*"माझ्या छातीमध्ये आज,रोजच्यापेक्षा थोडं जास्त दुखतं आहे,मी जाऊन डॉक्टरांना दाखवून येतो."*


*“हो,पण सांभाळून जा,गरज पडली तर फोन करा.”* मोबाईल मध्ये बघता बघताच बायको म्हणाली.*बाकी सर्व  मंडळी याबाबतीत तर बेखबरच होती.*


मी ऍक्टिवाची चावी घेऊन पार्किंगमध्ये पोहोचलो.मला खूप घाम येत होता आणि ऍक्टिवा स्टार्ट होत नव्हती.त्याच वेळी आमच्या घरी काम करणारा,ध्रुव सायकल घेऊन आला. सायकलला कुलूप लावल्यानंतर मला समोर बघून तो म्हणाला, "काय साहेब,ऍक्टिवा चालू होत नाही का?"


मी म्हणालो,"नाही...!!”


*"साहेब,तुमची तब्येत ठीक दिसत नाही.इतका घाम का येतो आहे?साहेब,या परिस्थितीमध्ये ऍक्टिवाला किक मारू नका,मी किक मारून चालू करून देतो."* ध्रुवने एकच किक मारून ऍक्टिवा चालू करून दिली.त्याबरोबरच विचारले,"साहेब,एकटेच जात आहात का?" 


मी म्हणालो, "हो."

 

तो म्हणाला,"अशा परिस्थितीमध्ये एकटे जाऊ नका.चला,माझ्या मागे बसा." 


मी म्हणालो,"तुला ऍक्टिवा चालवता येते का ?"


"साहेब,माझ्याकडे मोठ्या गाडीचं देखील लायसेंस आहे,काळजी करू नका आणि मागं बसा."आम्ही जवळच्याच एका हॉस्पिटलमध्ये पोहोचलो.ध्रुव पळतच आत गेला आणि व्हीलचेअर घेऊन बाहेर आला, *“साहेब,पायी  चालू नका,या खुर्चीवर बसा."* 


ध्रुवच्या मोबाईलवर सतत रिंग वाजत होती.मी समजून गेलो की, फ्लॅटमधील सगळ्यांचे फोन येत असतील,की तो अजूनपर्यंत का नाही आला?शेवटी कंटाळून ध्रुव कोणाला तरी म्हणाला की,*"मी आज येऊ शकत नाही."*


ध्रुव,डॉक्टरांबरोबर ज्या प्रकारे चर्चा करत होता त्यावरून त्याला न सांगताच समजलं होतं,की साहेबांना हार्टचा त्रास आहे. लिफ्ट मधून तो व्हील चेअर ICU कडे घेऊन गेला.माझ्या त्रासाबद्दल ऐकल्यानंतर, डॉक्टरांची टीम तयारच होती. सगळ्या टेस्ट ताबडतोब केल्या.


डॉक्टर म्हणाले,*"तुम्ही वेळेवर पोहोचलात आणि त्यातून तुम्ही व्हिलचेअरचा उपयोग करून अधिकच समजूतदारपणाचे काम केले आहेत.आता कोणाचीही वाट बघणं,हे तुमच्यासाठी हानिकारक आहे,यामुळे वेळ न घालवता आम्हाला हार्टच ऑपरेशन करून तुमचे ब्लॉकेजेस लवकरच दूर करावे लागतील.या फॉर्मवर तुमच्या नातेवाईकाच्या हस्ताक्षराची गरज आहे."* डॉक्टरांनी ध्रुवकडे बघितल.


मी म्हणालो,"बेटा,तुला सही करता येते का?" 


तो म्हणाला,*"साहेब,इतकी मोठी जबाबदारी माझ्यावर टाकू नका."*


*"बेटा,तुझी काहीही जबाबदारी नाही.तुझ्याबरोबर भले रक्ताचा संबंध नाही,तरीही तू काहीही न सांगता आपली जबाबदारी पूर्ण केलीस.खरंतर,ही माझ्या कुटुंबियांची जबाबदारी होती.एक अजून जबाबदारी पूर्ण कर बेटा.मी खाली हस्ताक्षर करून लिहून देईन,की मला काही झालं,तर ही  जबाबदारी माझी आहे.* ध्रुवने फक्त माझ्या सांगण्यावरून हस्ताक्षर केलं आहे.कृपा करून आता सही कर... आणि हो,घरी फोन करून सांगून दे."


त्याचवेळी माझ्या पत्नीचा फोन ध्रुवच्या मोबाईलवर आला.ती काय म्हणत होती,ते त्याने शांतपणे ऐकून घेतले .


थोड्या वेळाने ध्रुव म्हणाला, *"मॅडम,तुम्हाला माझा पगार कट करायचा असेल,तर कट करा, मला काढून टाकायचं असेल तर काढून टाका,परंतु,आत्ता ऑपरेशन सुरु होण्या आधी हाॅस्पिटलमधे पोहचून जा.हो मॅडम,मी साहेबांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो आहे.डॉक्टरांनी ऑपरेशनची तयारी केली आहे आणि त्यांनी सांगितले आहे,की आता वेळ घालवून चालणार नाही."*


मी विचारलं,"बेटा घरून फोन होता का?" 


"होय साहेब."


मी मनात पत्नीविषयी विचार केला... अगं,तू कोणाचा पगार कट करण्याची गोष्ट करत आहेस आणि कोणाला काढून टाकण्याची गोष्ट करत आहेस? अश्रूपूर्ण डोळ्यांनी,मी ध्रुवच्या खांद्यांवर हात ठेवून म्हणालो, *"बेटा काळजी करू नकोस.मी ज्या संस्थेमध्ये सेवा देतो,तिथे वृद्ध लोकांना आसरा देतात आणि तिथे तुझ्यासारख्या व्यक्तींची गरज आहे.तुझं काम भांडी धुणे... कपडे धुणे... हे नाही.तर तुझं काम समाजसेवा करण्याचे आहे.बेटा,तुला पगारही मिळेल, त्याबद्दल चिंता बिलकुल करू नकोस."*


ऑपरेशन नंतर मी शुद्धीवर आलो.माझ्यासमोर माझे सर्व कुटुंबीय मान खाली घालून उभे होते.मी पाणावलेल्या डोळ्यांनी विचारले,"ध्रुव कोठे आहे?"


पत्नी म्हणाली,"तो आताच सुट्टी घेऊन गावी गेला.म्हणत होता,की *त्याच्या वडीलांचे हार्टअटॅक ने निधन झाले आहे.पंधरा दिवसानंतर तो परत येईल."* 

*आता मला समजलं,की त्याला माझ्यामध्ये आपले वडिल दिसत असावेत.हे देवा! त्याला हिम्मत दे.*


*संपूर्ण कुटुंबीय हात जोडून, शांतपणे,मान खाली घालून माझी माफी मागत होते.मोबाईलचं व्यसन,एका व्यक्तीला आपल्या हृदयापासून,आपल्या परिवारापासून,आपल्या अस्तित्वापासून किती दूर घेऊन जाते.*


डॉक्टरांनी येऊन विचारलं, "सगळ्यात प्रथम मला हे सांगा, ध्रुव तुमचे कोण लागतात?"


*मी म्हणालो,"डॉक्टर साहेब, काही नात्यांच्या संबंधाविषयी किंवा त्यांची खोली न मोजणं हे केंव्हाही चांगलं.अशामुळे त्या नात्याचे मोठेपण तसचं राहील,फक्त मी इतकंच म्हणेन,की तो माझ्या अडचणीच्या काळात माझ्यासाठी देवदूत बनून आला होता."*


पिंटू म्हणाला,"आम्हांला माफ करा बाबा.जे आमचं कर्तव्य होतं, ते ध्रुवने पूर्ण केलं,ही आमच्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे.इथूनं पुढे अशी चूक भविष्यामध्ये कधीही होणार नाही."


“बेटा,आम्ही सर्वजण आज टेक्नॉलॉजीमध्ये इतके गर्क झालो आहोत,की *आपल्या आसपासच्या लोकांचा त्रास देखील आपल्याला जाणवत नाही.एका निर्जीव खेळण्याने जिवंत माणसाला गुलाम बनवून ठेवलं आहे.आता वेळ आली आहे,की त्याचा उपयोग मर्यादित स्वरूपात करावा. नाहीतर...  परिवार,समाज आणि राष्ट्रालाच नाही तर संपूर्ण विश्वाला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील आणि त्याची किंमत चुकविण्यासाठी तयार रहावे लागेल."*

                


*"स्वतःला सत्याबरोबर जोडा, आणि जे असत्य आहे,ते आपोआपच गळून पडेल .”


*Good Morning*

Saturday, 22 June 2024

चित्रपट हे व्यक्तिमत्व घडविण्याचे एक प्रभावी शक्तिकेंद्र

 चित्रपट हे व्यक्तिमत्व घडविण्याचे एक प्रभावी शक्तिकेंद्र

 चित्रपट हे व्यक्तिमत्व घडविण्याचे एक प्रभावी शक्तिकेंद्र


मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता

 

            मुंबईदि. २२: चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून व्यक्तिमत्व घडविण्याचे ते एक प्रभावी शक्तिकेंद्र आहे आणि चित्रपटसृष्टीतील कलाकार हे या देशाचे खरे कोहीनूर हिरे आहेत असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे केले. 

            मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या सांगता समारंभात ते बोलत होते. मंत्री श्री.मुनगंटीवार म्हणाले कीचित्रपट हा समाजाचा आरसा असतो. जे समाजात सुरू आहेते चित्रपटात दिसते. भारतातला पहिला चित्रपट राजा हऱिश्चंद्र होता. भारतीय चित्रपट सृष्टीची सुरूवात महाराष्ट्रातून झालीएका मराठी माणसाने केली याचा आपल्याला अभिमान वाटतोअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

            मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, चित्रपटांचा मनुष्याच्या जडणघडणीवरमानसिकतेवर मोठा प्रभाव पडतो. मनुष्याचे जीवन घडविण्याचेव्यक्तिमत्त्व घडविण्याचे सामर्थ्य चित्रपट या माध्यमात आहेएखाद्या चित्रपटातील एखादा संवादएखादे गीत किंवा गीताचे एखादे कडवेही एखाद्या व्यक्तीला जीवनाचा मार्ग दाखवून जातात अशी उदाहरणे आपण पाहतो. हे घडविणारे चित्रपट सृष्टीतील निर्मातेदिग्दर्शकपटकथाकारकलाकार व पडद्यामागचे कलाकार हे सर्वच या देशाचे खरे कोहीनूर आहेत. म्हणून चित्रपट सृष्टीने या सामर्थ्याची जाणीव ठेवली पाहिजे. आपण सर्वांनी मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून परत जाताना या चित्रपट सृष्टीच्या माध्यमातून देशाभिमान आणि आपल्या संस्कृतीचा अभिमान जागविण्याचा संकल्प करूया असे आवाहन त्यांनी यावेळी केले. मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून एक चांगले आयोजन केल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. 

            यावेळी मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते चित्रपट सृष्टीतील शेखर सुमनशाजी करूणसुब्बय्या नल्लमुथूपूनम धिल्लनछाया कदमॲमी बारुआअक्षय ऑबेरॉय आणि विशाल आदी दिग्गजांचा सन्मान करण्यात आला. 

            यावेळी मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे ज्यूरी प्रमुख भारत बाला, मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे राष्ट्रीय ज्युरी प्रमुख अपूर्व बक्षी यांनी देखील यावेळी आपली मते मांडली.

            यावेळी मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय माहितीपटासाठीचा सुवर्ण शंख पुरस्कार निष्ठा जैन दिग्दर्शित "गौल्डन थ्रेड" या माहितीपटाला देण्यात आला. तर रौप्य शंख पुरस्कार सर्वोत्कृष्ट लघुपट ठरलेल्या "द सोअर मिल्क" या इस्टोनियन लघुपटास देण्यात आला. सर्वोत्कृष्ट ॲनिमेशन फिल्मसाठीचा रौप्य शंख पुरस्कार पोलंडच्या "झीमा" या ॲनिमेशनपटाने पटकावला. आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील ज्युरींचा विशेष पुरस्कार मॅट वेल्डेक यांच्या "लव्हली जॅक्सन" या लघुपटाने मिळवला तर सर्वोत्कृष्ट ध्वनी संयोजनाचा तांत्रिक पुरस्कार नीरज गेरा आणि अभिजीत सरकार यांना विभागून देण्यात आला. सर्वोत्कृष्ट चित्रपट संपादनाचा पुरस्कार विघ्नेश कुमुलाई आणि इरीन दार मलिक यांना विभागून देण्यात आला. सर्वोत्कृष्ट चित्रिकरणाचा पुरस्कार (सिनेमॅटोग्रीफी) बाबीन दुलाल आणि सूरज ठाकूर यांना विभागून देण्यात आला. सर्वोत्कृष्ट प्रायोगिक चित्रपटासाठीचा प्रमोद पाटी पुरस्कार जपानी चित्रपट "द यंग ओल्ड क्रो" या चित्रपटास देण्यात आला. 

            सर्वोत्कृष्ट भारतीय माहितीपटासाठीचा रौप्य शंख पुरस्कार "6-ए आकाशगंगा" या माहितीपटास तर सर्वोत्कृष्ट भारतीय लघुपटासाठीचा रौप्य शंख पुरस्कार "‍सॉल्ट" या लघुपटास देण्यात आला. सर्वोत्कृष्ट भारतीय ॲनिमेशन फिल्मसाठीचा रौप्य शंक पुरस्कार "निर्जरा" या चित्रपटाने पटकावला. तर राष्ट्रीय स्पर्धेतील ज्युरींचा विशेष पुरस्कार "‍अ कोकोनट ट्री" या चित्रपटास देण्यात आला.

            २०२४ मधील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकीय पदार्पणासाठीचा दादासाहेब फाळके चित्रनगरी पुरस्कार श्रीमोयी सिंग यांना "टूवर्डस हॅप्पी अल्येज" या चित्रपटासाठी देण्यात आला. याच चित्रपटाला आंतरराष्ट्रीय ज्यूरी समिक्षणाच


Featured post

Lakshvedhi