सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Saturday, 3 June 2023
अपूर्ण झोप वजन, लठ्ठपणा वाढण्यास कारणीभूत ठरू शकते हे तुम्हांला माहिती आहे का
*अपूर्ण झोप वजन, लठ्ठपणा वाढण्यास कारणीभूत ठरू शकते हे तुम्हांला माहिती आहे का ?*
तुम्हाला अपरात्री मध्येच भूक लागते का? मध्यरात्री खाणे ही आजकाल सामान्य सवय दिसू लागली आहे, पण ही सवय चांगली नाही.आपल्या रात्रीच्या जेवणाच्या आणि सकाळच्या नाष्ट्याच्या वेळेत खूप अंतर असते, पण म्हणून मध्यरात्री उठून खाणे योग्य नाही व ते टाळले पाहिजे. मध्यरात्री खाण्यासाठी आपण नेहमी फ्रिजमध्ये काही मिळते का बघतो जे आपण पटकन खाऊ शकतो आणि ज्यानी आपली भूक पण भागू शकेल. असे करताना हमखास शिल्लक राहिलेले किंवा शिळे पदार्थ खातो किंवा काही तरी गोड पदार्थ जे कायम फ्रिजमध्ये ठेवलेले असते असे खातो.
एका नव्या सर्वेक्षणानुसार मध्यरात्री खाणे, अपूर्ण झोप आणि लठ्ठपणा यात दुवा असल्याचे दिसून आले. हा अभ्यास ऍरिझोना विद्यापीठात केला गेला. यात असे दिसून आले की, ज्यांना रात्री झोप लागत नाही अशा लोकांना मध्यरात्री भूक लागते आणि अशा वेळी जंक फूड खाण्याकडे कल जास्ती असतो. हे असे धोकादायक खाण्यामुळे वजन आणि लठ्ठपणा वाढतो.
या सर्वेक्षणात असे निदर्शनास आले की, अपूर्ण झोपेमुळे जंक फूड खाण्याची भूक वाढते आणि अशा धोकादायक आणि अवेळी खाण्यामुळे लठ्ठपणा, मधुमेह आणि असे अजून शारिरीक आजार निर्माण होतात. शास्त्रज्ञांच्या मते, झोपेचा देखील आपल्या चयापचयवर कशा प्रकारे प्रभाव पडतो हे दर्शविण्याचा हा एक महत्वाचा मार्ग आहे.
मध्यरात्री खाणे टाळण्याचे मार्ग, रात्रीचे जेवण झाले की साधारण अर्ध्या तासाने दात घासा, दात घासून झाल्यावर काही खाण्याची इच्छा होत नाही कारण नंतर परत दात घासायचा कंटाळा येतो.
जर का तुम्हाला वेळेवर झोप लागत नसेल, तर मोबाईल, टीव्ही, संगणक, लॅपटॉप यासारख्या स्क्रिन्सपासून झोपण्यापूर्वी किमान एक तास लांब राहावे. अशा स्क्रीन्स मधून येणाऱ्या किरणांमुळे झोप लागत नाही.
अगदी थोडे पाणी प्या, बऱ्याच वेळा आपण आपली भूक पाणी पिऊन देखील शमवू शकतो.
शक्यतो अशी भूक मानसिक असते. कटाक्षाने खाणे टाळा. प्रयत्नपूर्वक काहीही न खाण्याची सवय लावा. सवय लागतेच.
आपल्या आयुष्यातील ताण कमी करा, यासाठी ध्यानधारणा, प्राणायाम आणि श्वसनाचे व्यायाम प्रकार करा. यामुळे तुम्हाला रात्री शांत झोप लागेल.
दिवसा व्यवस्थितपणे खाल्याने, तुम्हाला अवेळी खाण्याची इच्छा होणार नाही. सकाळचे आणि रात्रीच्या जेवणाची वेळ, जेवण कधीही चुकवू नका.
आता तुम्हाला समजले असेल कशाप्रकारे आपण शांत झोप मिळवू शकतो. तसे प्रयत्न करून किमान सहा ते आठ तास झोपा आणि मध्यरात्री उठून जंक फूड खाणे टाळा!
*संकलन-*
डॉ. प्रमोद ढेरे,
*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*
🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺
खास स्त्रियांसाठी
*👩🦰खास स्त्रियांसाठी*
----------------------------
मध्यरात्री दोनच्या सुमारास घराची बेल वाजली…
*ताईआम्ही आलोय गं* ! बाहेरून आवाज आल्याने संगीता जागी झाली. ताई असा आवाज आल्याने आपल्या माहेरचंच कोणीतरी आलं असावं याची खात्री संगीताला पटली. तिने आयव्होलमधून पाहिले. तिघेजण पावसात भिजल्याने कुडकुडत उभे होते. तिने पटकन दार उघडून तिघांनाही आत घेतले.
एवढ्या रात्री कोठं गेला होतात? तिने विचारले. आमच्या कामधंद्याची हीच वेळ असते त्यातील *टोपीवाला बोलला*. मी तुम्हाला ओळखलं नाही पण तुम्ही माहेरच्या नावाने हाक मारली म्हणून दरवाजा उघडला संगीताने खुलासा केला. तुमचा *धाकटा भाऊ मन्या*, जलसंपदा खात्यात नोकरीला असणारा. आमचा लई जिगरी दोस्त आहे. तसेच तुमचा थोरला भाऊ सुधीर. जातेगावला शिक्षक असणारा, आम्ही लहानपणी एकत्रित खेळलोय. बागडलोय.. शिवाय तुमची धाकटी बहीण *सुषमा*…
एका दाढीवाल्याने एवढी माहिती दिल्यावर संगीताचा त्यांच्यावर विश्वास बसला.
ती त्यांना चहा करायला किचनमध्ये गेली. चहाचे कप त्यांच्या हातात दिल्यावर ती म्हणाली, तुम्ही माझ्या माहेरची सगळी माहिती बरोबर सांगितली पण गावात तुम्हाला मी कधी पाहिलं नाही! संगीताने आश्चयनि म्हटले. आम्ही एका जागेवर कशाला राहतोय? आमचा येरवड्याला इंग्रजाच्या काळातला मोठा वाडा आहे. आम्ही वर्षातील सात-आठ महिने तिथं काढतो. तिथं आमचं गणगोत बी लई मोठं हाये, तेथून बाहेर पडल्यावर राज्यभर बिझनेससाठी फिरतीवर असतो. :- *टोपीवाल्याने माहिती दिली*
माझे पती नेमके आज सकाळीच परगावी गेले आहेत संगीताने सांगितले. आम्हाला माहिती आहे. कंपनीच्या कामासाठी ते कोल्हापूरला स्विफ्ट या मोटारीने गेले आहेत. त्याच्या गाडीचा नंबरही आम्हाला पाठ आहे. परवा रात्री नऊ वाजेपर्यंत ते घरी येणार आहेत *टोपीवाल्याने माहिती पुरवली.*
माझ्या सासूबाईंनी तुम्हाला ओळखलं असतं. त्यांचं पण माहेर आमचंच गाव आहे. पण नेमक्या त्याही आज घरी नाहीत संगीताने माहिती पुरवली. शिरूरला तुमच्या नणंदेकडे त्या गेल्या आहेत. नणंदेचं दुसरं बाळंतपण गेल्याच आठवड्यात झालंय. त्यांची चिमुकली परी फार गोंडस आहे *दाढीवाल्याने म्हटले.*
तुम्हाला एवढी अपडेट माहिती कशी काय? संगीताने आश्चर्यानं विचारले. अशा माहितीच्या जोरावरच तर आमच्या बिझनेसची बिल्डिंग उभी आहे… *दाढीवाल्याने* हसत उत्तर दिले. असं म्हणून त्याने सुषमाच्या गळ्याला चाकू लावला.
घरात जेवढी रोकड आणि दागिने असतील, तेवढे मुकाट्याने आणून दे! *दाढीवाल्याने* असं म्हटल्यावर तिला घाम फुटला. तिने पैसे आणि दागिने त्यांच्या हातात दिले. तुझ्या वाढदिवसाला नवऱ्याने दिलेला हिऱ्याचा हार कोठंय? तो दे ! *टोपीवाल्याने* दरडावून म्हटले. त्यानंतर तिने तोही दिला. तुझ्या धाकट्या भावाने रक्षाबंधनाला दिलेला *'आयफोन- १३'* दे! दाढीवाल्याने म्हटले. संगीताने तो फोनही देऊन टाकला.
या दागिन्यांमध्ये राणीहार दिसत नाही. वटपौर्णिमेच्या दिवशी तो घातला होता. तो कोठाय? तिसऱ्याने आवाज चढवत विचारले. संगीताने कपाटातून काढून तोही दिला. जेजुरीला जाताना पंचवीस हजारांची पैठणी नेसली होतीस. ती पण दे! टोपीवाल्याने दरडावले. ती दिल्यानंतर संगीताला रडू यायला लागलं. सासूबाई आणि नणंदेला अंधारात ठेवून, एवढ्या वर्षात आपण दागदागिने व मौल्यवान वस्तू करून ठेवल्या होत्या. एका क्षणात त्याचं होत्याचं नव्हतं झालं होतं.
माझ्याकडचा सगळा पैसा अडका, सोनं नाणं तुम्ही लुटलंत पण माझ्या घरातील एवढी सविस्तर माहिती तुम्ही कशी मिळवलीत? संगीताने विचारलं. तायडे, आम्ही सगळे तुझे फेसबुक फ्रेंड आहोत… आणि दागिने/पैठणी /जेजुरीस 25 हजाराची पैठणी नेसून जाणं/ आम्ही स्वीफ्ट गाडी घेतली...... वगैरे वगैरे वगैरे संबंधी तूच तुझ्या facebook friends ना जाहीर माहिती देत असायचीस आणि आम्हीही ती वाचायचो......तिघांनीही एका सुरात उत्तर दिले.
* व्हाट्सअप किवा फेसबुक चा अती नाद सोडा आपले किंमती फोटो टाकणे जरा बंदच करा व आपल्या घरातील माहित टाकणे जरा बंद करा.जरुर बोध घ्यावा*
*अत्यंत महत्त्वाचे कृपया आपल्या आया बहिणीसाठी ईतर गृपमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा.
आणि शहाणे व्हा*
पांढरी किंवा पिवळी कावीळ वरील उपाय : केळीतील अतिशय सोपे औषध घरगुती उपाय
पांढरी किंवा पिवळी कावीळ वरील उपाय : केळीतील अतिशय सोपे औषध घरगुती उपाय !
आरोय टीप्स
पांढरी किंवा पिवळी कावीळ वर उपाय केळीतील अतिशय सोपे औषध घरगुती उपाय !
मेडिकल सायन्सने कितीही जरी प्रगती केलेली असली तरी कावीळ हा रोग आहे तो आयुर्वेदिक उपायाने जेवढ्या लवकर बरा होतो तेवढ्या लवकर दवाखान्यामध्ये तो कधीही बरा होत नाही.
कावीळ साठी तुम्हाला माहीत असेल की ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे औषध तुम्हाला दिली जातात काही ठिकाणी नाका मध्ये ड्रॉप टाकले जातात काही ठिकाणी तुम्हाला दह्यामध्ये औषध दिल जात तर काही ठिकाणी केळीमध्ये औषध दिलं जातं.
तर हे केळी मधल औषध आहे ते तुम्हाला सांगणार आहे केळी मधलं औषधे सगळ्यात सोप आहे आणि सर्वांना करता येईल अस आहे आणि सहज उपलब्ध होणार आहे म्हणून हा उपाय कोण घेणार आहोत
पावसाळ्याचे दिवस आहेत तर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कावीळ होण्याचं जास्त प्रमाणामध्ये जाणवते. कारण कावीळ पाण्यामधून जास्त प्रमाणामध्ये होत असते. रक्तामधील बिलिरुबिन पातळी वाढली तर आपली त्वचा रंग बदलून ती पिवळसर दिसायला लागते आणि आपण त्याला कावीळ झाली असे म्हणतो.
कावीळ ही ही दोन प्रकारची असते. एक पांढरी कावीळ आणि दुसरी पिवळी कावीळ. कोणतीही कावीळ असू देत या औषधाने ती सहज रित्या निघून जाते.
त्याची लक्षणे काय असतात तर खूप अशक्तपणा जाणवतो डोकेदुखी ताप भूक कमी होणे बद्धकोष्ठतेचा त्रास होणे मळमळ होणे त्याचबरोबर तुमचे डोळे आणि तुमची जीभ पिवळसर रंगाची होणे ही काविळीची सामान्य लक्षण असतात. पित्तरस रक्तामध्ये मिसळला तर आपल्या त्वचेला जास्त पिवळा रंग येत असतो आणि जीवाणूंचा संसर्ग होऊन यकृताला सूज येते आणि तेव्हा आपल्याला या आजाराचे स्वरूप आहे ते गंभीर होत असत.
त्याला इंग्रजीमध्ये हिपॅटायटीस असं म्हणतात टायफाईड होऊन या आजारामुळे त्याला बाधा होऊन कावीळ होऊ शकते. तर कावीळ एक सामान्य आजार आहे सर्वांना होऊ शकतो त्याचा वेळेवर जर उपाय केला तर कावीळ कुठल्याही प्रकारची असली तरी ती सहजपणे बरी होते.
कावेळीसाठी केळीमध्ये दिले जाणारे औषध सर्वत्र प्रसिद्ध औषध असते. हे औषध कसं करायचं आपल्याला कोणी सांगत नाही. आपल्याला औषध दिलं जातं औषध देणारा कडे जातो आणि हे औषध काय आहे ते दोन-तीन दिवस आपण घेऊन येतो केळीमध्ये आणि आपण खात असतो तर हे इतकं सामान्य औषध आहे की तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की एवढ्या सामान्य गोष्टींमधून कावीळ आहे सहजपणे बरी होते.
या उपायासाठी आपल्याला फक्त अर्ध केळ लागणार आहे. केळीच्या बऱ्याच जाती आहेत गावठी आणि जवारी. त्याच्यामध्ये कुठलीही केळीची जात या उपायासाठी चालते तुम्हाला जर गावठी केळी असेल तर अतिउत्तम. तरी त्यासाठी आपल्याला फक्त अर्ध केळ लागणार आहे. हे केळ पिकलेले असावा
या उपायासाठी आपण अर्ध केळी घेऊया तुम्ही पाहिले असेल ज्या ठिकाणी तुम्ही हे औषध घेतलेल आहे त्या ठिकाणीसुद्धा तुम्हाला अर्ध्या केळीमध्ये औषध दिलं जातं. तर अर्धी केळी आपल्याला मधून कापून घ्यायचे आहे यामध्ये एक ग्रॅम चुना घालायचा आहे एक ग्राम म्हणजे एका गव्हाच्या धान्यात दाण्या एवढा घालायचा आहे.
केळ सोलून ते मधोमध कापून त्यामध्ये चुना लावल्यानंतर याची चव असते ती थोडीशी कडसर लागते. तेव्हा आपल्याला ते चांगल्या पद्धतीने असो मिक्स करून घ्यायचा आहे आणि ज्या माणसाला काविळ झालेली आहे त्या माणसाला उपाशी सकाळी उपाशीपोटी खायला द्यायच आहे.
अशा पद्धतीने तुम्ही औषधे घेतलेल असेल. केळीमध्ये दिलं जाणारं कावीळचे औषध सलग जर तुम्ही पाच दिवस घ्यायचं आहे हे उपाय उपाशीपोटी करायचा आहे तर कितीही प्रमाणात तुम्हाला कावीळ झालेली असेल तर ती सहजरीत्या उतरते.
कावीळ झाली असेल तर सलग पाच दिवसांमध्ये या पद्धतीने औषध तुम्ही घेऊन पहा. तुम्ही एखाद्या ठिकाणी केळी मध्ये दिलेले औषध पाहिला असेल तर या पद्धतीने तुम्ही कावीळ वर उपाय करा. कावीळ सहजरीत्या उतरून जाते. हे सहज रित्या उपलब्ध होणार आणि सर्वांना करता येणारा साध सोप औषध आहे. तुम्हाला पहिल्या दिवसापासून याचा फरक जाणवेल
यासाठी तुम्हाला काही पथ्य पाळायची आहेत. तुम्हाला पूर्ण विश्रांती घ्यायची आहे आणि विश्रांती घेत असताना तुम्हाला तिखट वगैरे पदार्थ तेलकट आहे तूपकट हे पदार्थ खायच टाळायचे आहे. दारू पूर्णपणे टाळायची. त्याचबरोबर मांसाहार करणे पूर्णपणे टाळायच आहे. जरी कावीळ पाच दिवसांमध्ये उतरली तरी21 दिवसांपर्यंत तुम्हाला हे पथ्य पाळायचे आहेत.
कोणत्याही प्रकारची काय वेळ झाली असेल तर अर्धा केळी मध्ये चुना घालून सलग पाच दिवस हा उपाय केला तर कावीळ सहजरित्या उतरून जाईल. तर हा उपाय अवश्य करून बघा आणि याची माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना नातेवाईकांना जरूर द्या.
.. अतिशय मौल्यवान माहिती.. 👆
छत्रपती शिवाजी महाराज ने स्वराज्य का विजन दिया
छत्रपती शिवाजी महाराज ने स्वराज्य का विजन दिया
- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
रायगढ़ में शिवसृष्टि के निर्माण के लिए 50 करोड़ रुपये निधि दिया जाएगा
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
रायगढ़ पर 350 वां शिवराज्याभिषेक वर्ष समारोह बड़े धूमधाम से मनाया गया
मुंबई, दि. 2 : किले रायगढ़ के तलहरी में 45 एकड़ में शिवसृष्टि के निर्माण के लिए राज्य सरकार की ओर से 50 करोड़ रुपये निधि दिया जाएगा, यह घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने रायगढ़ पर हुए 350 वें शिवराज्याभिषेक वर्ष समारोह में की. छत्रपति शिवाजी महाराज ने स्वराज्य का विजन दिया है, इन शब्दो में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने छत्रपति शिवाजी महाराज के पराक्रमों एवं कार्य का गौरव अपने संदेश में किया.
छत्रपति शिवाजी महाराज के 350 वे राज्याभिषेक वर्ष के औचित्य पर राज्य सरकार की ओर से रायगढ़ पर आयोजित भव्य वर्ष समारोह में मुख्यमंत्री बोल रहे थे. इस समारोह में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के संदेश का प्रसारण किया गया.
समारोह में उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री उदय सामंत, उच्च व तकनीक शिक्षा मंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षा मंत्री दीपक केसरकर, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, बंदरगाह व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, सांसद छत्रपति उदयनराजे भोसले, सांसद सुनील तटकरे, सांसद सदाशिव लोखंडे, सांसद डॉ.श्रीकांत शिंदे, विधायक भरत गोगावले, लोकप्रतिनिधि, मान्यवर एवं नागरिक बडी संख्या में उपस्थित थे.
मुख्यमंत्री श्री. शिंदे ने कहा कि छत्रपति शिवाजी महाराज का राज्य गरीब-वंचित जनता का राज्य था. उन्होंने जातिभेद नहीं किया. शिवाजी महाराज ने महिलाओं को आगे आने के लिए अवसर दिए. महाराज उनके राज्यकारभार की पद्धति से लोकप्रिय थे. वे जनता का ध्यान रखनेवाले राजे थे. छत्रपति शिवाजी महाराज के आदर्शो को पर हम कामकाज कर रहे है और इस बात का हमे गर्व है. राज्य सरकार ने किसानो को 1 रुपए में पीक बीमा देने की योजना की है. केंद्र सरकार की योजना की तरह राज्य सरकार ने भी ‘नमो शेतकरी सन्मान निधि’ योजना शुरू की है. सिंचन वृद्धि के लिए सरकार ने अनेक निर्णय लिए है और जलयुक्त शिवार योजना फिर से शुरू की है. प्रतापगढ के संवर्धन के लिए सांसद उदयनराजे भोसले की अध्यक्षता में राज्य सरकार प्राधिकरण निर्माण करेगी. मुंबई के कोस्टल रोड को छत्रपति संभाजी महाराज का नाम दिए जाने की बात भी मुख्यमंत्री श्री. शिंदे ने इस अवसर पर कही.
छत्रपती शिवाजी महाराज ने स्वराज्य का विजन दिया - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
“छत्रपति शिवाजी महाराज ने सुशासन, राष्ट्रकल्याण, लोककल्याण की राह दिखाई. महाराज ने स्वराज्य का सपना पूरा किया. कठीण समय में जनता में आत्मविश्वास पैदा किया. सैन्य नेतृत्व के गुण उन्होंने दिए. राष्ट्र निर्माण का विजन दिया. महाराज के जीवन के अनेक पहलू है. उन्होंने समुद्री नौदल (आरमार) के महत्त्व को भी समझा. उन्होंने जलदुर्ग का निर्माण किया. आज भी उनके जलदुर्ग डटकर खडे है. महाराज ने एकता और अखंडता को प्राथमिकता दी. आज शिवाजी महाराज के विचारों का प्रतिबिंब 'एक भारत - श्रेष्ठ भारत' इस संकल्पना में दिखाई देता है. छत्रपति शिवाजी महाराज के राज्याभिषेक दिनने नई चेतना, नई ऊर्जा दी है. महाराज का राज्याभिषेक यह उस समय का एक अद्भुत और विशेष अध्याय है. महाराज ने आक्रमकों के खिलाफ ही लडाई नहीं लढी, स्वराज्य का निर्माण संभव है, यह विश्वास जनता के मन में पैदा किया. उनका व्यक्तिमत्व अद्भुत था. उन्होंने स्वराज्य का के साथ-साथ सुराज्य का भी निर्माण किया. उन्होंने राष्ट्र के निर्माण में व्यापक दृष्टिकोन रखा. हम सभी के समक्ष आदर्श निर्माण करनेवाले छत्रपति शिवाजी महाराज को ‘मानाचा मुजरा” इन शब्दों में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने अपने वीडियो संदेश से छत्रपति शिवाजी महाराज के पराक्रमों को याद किया.
नई दिल्ली में छत्रपति के राष्ट्रीय स्मारक के निर्माण की मांग
प्रतापगड के संवर्धन के लिए प्रधिकरण का
निर्माण राज्य शासन की ओर से किया जाएगा
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने इस अवसर पर कहा कि यह हमारा सौभाग्य है की, हम शिवराज्याभिषेक समारोह का अनुभव ले रहे है. महाराष्ट्र के निर्माण की शुरुआत स्वराज्य के निर्माण से ही हुई. राज्य कैसे करना चाहिए, यह शिवराय ने विश्व को बताया है. शिवराय न्यायप्रिय राजे के रूप में अजरामर है. दिल्ली में छत्रपती शिवाजी महाराज का भव्य स्मारक का निर्माण होना चाहिए, यह मांग राज्य की ओर से प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की ओर किए जाने की बात उन्होंने कही. छत्रपति शिवाजी महाराज ने साढेतीनसौ साल पहले किया हुआ कार्य आज भी हमारे लिए आदर्शवत है. उनके राज्याभिषेक से नए सिक्के तैयार किए गये है. गढकिलो को नया अस्तित्व मिला है.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस ने बताया कि छत्रपति की राजमुद्रा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने नौदल के ध्वज पर लायी है. अब छत्रपति शिवाजी महाराज का राष्ट्रीय स्मारक राजधानी नई दिल्ली में होना चाहिए, और इसकी मांग प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की ओर राज्य की ओर से की जाएगी.
छत्रपती शिवाजी महाराज के विचार सर्वदूर पहुंचाने का संकल्प
- सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
इस अवसर पर मंत्री श्री. मुनगंटीवार ने कहा कि छत्रपति शिवाजी महाराज के विचार घरघर में पहुंचाने का संकल्प हमने किया है. भविष्य में किले रायगढ पर मनाये जानेवाले शिवराज्याभिषेक समारोह के लिए राज्य सरकार खंबीरता से शिवराज्याभिषेक समिती के साथ रहेगी. छत्रपति शिवाजी महाराज के समय की ‘जगदंब तलवार’ देश में लाने का प्रयास भी हम कर रहे है. महाराज के जीवन पर गॅजेटीयर आज सांस्कृतिक कार्य विभाग की ओर से प्रकाशित हो रहा है. इसके अलावा तंजावर में छत्रपति शिवाजी महाराज का स्मारक बनाने के लिए भी प्रयास जारी है. नई दिल्ली स्थित जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय में छत्रपति शिवाजी महाराज के विचारों पर अध्ययन के लिए पांच करोड रुपए दिये जाने की जानकारी भी उन्होंने इस दौरान दी.
इस अवसर पर सांसद छत्रपति उदयनराजे भोसले ने कहा कि छत्रपति शिवाजी महाराज ने जनता के राज्य का निर्माण किया. उनका आदर्श विश्वभर के लोकशाही माननेवाले देशो ने लिया है.
शिवराज्याभिषेक दिन के 350 वें वर्ष समारोह के औचित्य पर सालभर समुचे राज्य में विविध कार्यक्रम होंगे और इसकी शुरुआत 1 जून से की गई है.
००००
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...
