Sunday, 19 March 2023

अर्धगिनी ऑर्डर

 *प्रिय पतीदेव !*

               *"उद्यापासून तुम्ही दररोजच्या स्वयंपाकाचे बघत चला. दिवसभर तुमच्या दृष्टीने किरकोळ असलेली घरातली कामे करायचा सराव करा."*""""'

    *लग्न कार्ये ,वगैरे, बाहेरगावी जाणे हे आता मी अटेंड करत जाईन . बाहेरगावी जाणे आता मलाच करावे लागेल .आपले पैसेही वाचतील आणि तुम्हाला घरातल्या जबाबदाऱ्या काय असतात ? हे ही कळेल .*

   *आता सर्व अर्धांगिनिंना अर्धे तिकीट लागणार आहे , त्यामुळे हा निर्णय घेतला आहे.*

  तुमचीच                                                        *अर्धांगिनी*


अर्धे तिकीट...🤣🤣🤣😜

जलरेसिपी स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद

 





जलरेसिपी स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद

जलसंपदा विभाग विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ व भारतीय जल संसाधन संस्था

नागपूर केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जलजागृती सप्ताहातील कमी

पाण्यातील जल रेशमी स्पर्धा शनीवार दि. १८ मार्च रोजी रामदास पेठ मधील

सुप्रसिद्ध सेफ विष्णू मनोहर यांच्या रसोई मध्ये संपन्न झाल ७ गटातून ५०

महिला स्पर्घकांनी यात भाग घेतला होता. व्यवसायिक गट, डॉक्टर गट, शिक्षक

गट, अभियंता गट, कलाकार गट, , राजकीय गट व कर्मचारी गट असे गट होते.


कार्यक्रमाची सुरुवात जलजागृती विषयी माहिती देवून जल अभ्यासक डॉ. प्रवीण

महाजन यांनी जल रेसिपी स्पर्धेतून वर्षभर आप आपल्या किचनमध्ये कमी

पाण्यातील स्वयंपाक केला तर ख-या अर्थाने आजची जल रेसिपी स्पर्धतून आपण

सर्वजणी जलदूत गृहीणी व्हाल. पाण्याचे नियोजन सर्वात चांगले करता येत

असेल तर ते महीलांनाच करता येते, फक्त त्यासाठी निश्चय करावा लागेल व तो

आज पासून माझ्या सर्व भगिनी महीला करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त

केला.

जल रेसिपी स्पर्धेसाठी विशेष उपस्थिती प्रसिद्ध शेफ श्री विष्णू मनोहर

यांची होती तर परीक्षक म्हणून सौ. मिनल कशाळकर, सौ. हवालदार व सौ. राधा

सहस्रभोजनी यांचे स्वागत गोबीचे फुल देवून डॉ. प्रवीण महाजन, इजि. राजेश

ढुमणे, इजि. प्रवीण झोड यांनी केले.


कलाकार गट.

धनश्री पाटील

रचना कन्हेर

शोभाताई कउटकर

मंजुषा कउटकर

निमा बोडखे


राजकीय गट

प्रगती पाटील

वृंदा महाजन

राजश्री ढुमणे

प्रीती भुजाडे


 व्यवसाईक गट

मीरा जथे

विशाखा पवार

पूजा कोकर्डीकर

अनुराधा हवालदार


 शिक्षक गट

ममता काळे

वीणा पांढरे

रंजना शेखदार

बेबीताई चौधरी

मंजुषा बालपांडे


डॉक्टर गट

डॉ रुपाली झोड

डॉ प्रियंका देशमुख

डॉ कुंदा तायडे

डॉ श्रद्धा महल्ले

डॉ उर्वशी गुप्ता


कर्मचारी गट

अस्मिता खांडेकर

शुभांगी खेडेकर

आरती नेहारे

ज्योति शेंद्रे

चित्रा बनोले


अभियंता गट

 विजयश्री बोराडे

वृषाली पवार

सरला फरकाडे

सोनाली

उषा पोईली


या सर्व स्पर्धकांनी आपापली पाकला सादर करून कमी पाण्यात स्वयंपाक अति

उत्तम कसा केला जातो त्याचा आदर्श आज प्रस्थापित करण्यात आला सर्वांनी

अत्यंत चांगल्या प्रकारे केलेल्या पदार्थाचे डिश सजावटीसह जज आमच्या समोर

सादर केल्या कार्यक्रमाचे संचलन विजय जथे यांनी तर आभार प्रदर्शन

इंजिनियर राजेश ढोमणे यांनी केले


St concession?brilliant idea

 


सूचना,pl शेअर

 तुमची बँक/एनबीएफसी/ई-वॉलेट द्वारे 30 दिवसांच्या आत तक्रारीचे समाधान केले गेले नाही/ मिळालेल्या उत्तराशी संतुष्ट नाही? तर https://cms.rbi.org.in वर आरबीआय लोकपालला संपर्क करा -RBI

*मन:शांती* हे औषध आहे.

 *मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध नसलेल्या औषधांचे प्रकार तुम्हाला माहीत आहेत का*_???


*व्यायाम* हे औषध आहे.


*सकाळ/संध्याकाळ चालणे* हे औषध आहे.


*उपवास* हे औषध आहे.


*कुटुंबासोबत जेवण* हे औषध आहे.


*हसणे आणि विनोद* हे देखील औषध आहे.


*गाढ झोप* हे औषध आहे.


*सर्वांशी मिळून वागणे* हे औषध आहे.


*आनंदी राहण्याचा निर्णय* हे औषध आहे.


*मनातील सकारात्मकता* हे औषध आहे.


  *प्रार्थना हा एक चांगला आध्यात्मिक व्यायाम आणि औषध आहे*

.

*सर्वांचे भले* हे औषध आहे.


*इतरांसाठी प्रार्थना* हे औषध आहे.


कधी कधी *मौन* हे औषध असते.


*प्रेम* हे औषध आहे.


*मन:शांती* हे औषध आहे.


_आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही सर्व औषधे पूर्णपणे मोफत आहेत_


आणि सर्व एकाच ठिकाणी कुठे मिळवायचे?


*प्रत्येक चांगला मित्र* हे एक परिपूर्ण *मेडिकल स्टोअर* आहे.



*निरोगी रहा आणि आनंदी रहा*

*शुभ सकाळ*

🌺❣️ *दिवसाचा आनंद घ्या* ❣️🌺

रक्ताची अशुध्दी-

 *रक्ताची अशुध्दी-*


आपण बऱ्याच ठिकाणी ऐकतो रक्तामध्ये दोष आहे, रक्त जाड आहे, विटामिन्स कमी आहे, रक्त पुरवठा कमी होत आहे, रक्तामध्ये महत्वाचे घटक कमी आहेत. या आणि अश्या अनेक कारणांमुळे अंगाला खाज येणे, डोके जड पडणे, मानसिक आजार होणे, एखादा मोठा आजार होणे, शारिरीक वाढ कमी होणे किंवा योग्य न होणे, हार्मोन्स ची कमी असणे, निरूत्साह होणे, सतत चिंताग्रस्त राहणे, चिडचिड होणे, राग येणे, अशक्तपणा अशी कारणे आपण ऐकतो, कारण जिवंत राहण्यासाठी जसा श्वासोच्छवास गरजेचा आहे तेवढेच महत्वाचे शरिरातील रक्त व रक्तप्रवाह.

तर आज काही विनाखर्चाचे घरगुती उपचार सुचवत आहे जे रोजच्या आहारातील आहेत जर ते योग्य प्रमाणात नियमित घेतल्यास भरपुर रोगांपासुन स्वताच स्वताचे रक्षण करू शकतो.


◼️दररोज किमान ३ खजुर खाणे.

◼️महिन्यातुन दोन वेळेस दुपारी सर्व भाज्यांचे सुप घेणे.

◼️आठवड्यातुन किमान एकवेळेस जेवणानंतर पान खावे. 

◼️दररोज किमान २० ग्रॅम बडीसौफ खाणे.

◼️सकाळी अनोश्यापोटी एक चमचा साजुक तुप घ्यावे त्यानंतर १ तासाने कोमट पाणी घ्यावे.

◼️टॅामेटो - गाजर - बीट इत्यादी सॅलाड दररोज दुपारी किमान एकवेळेस तरी घ्यावे.

◼️शिर्षासन ५ मीनीट व पायांच्या टाचेवर ५ मी. उभे राहावे.

◼️महिन्यातुन किमान एकदा १.५ लीटर कोमट पाण्यात मीठ टाकुन ते प्यावे व वमन करावे

◼️महिन्यातुन ७ दिवस रात्रीचे जेवण बंद करावे, सलाड व पाणी चालेल.

◼️महिन्यातुन २ वेळेस भेंडी व दोडक्याचे ज्युस करून त्यात काळी मिरी ची पावडर व काळे मीठ टाकुन ते कमीतकमी एक कपभर किंवा अर्धाग्लास तरी घ्यावे.

◼️पहाटे लवकर उठून १० मीनिट प्राणायाम करावा.

◼️ज्यांना वांग आहेत किंवा रक्ताचे इतर काही विकार आहेत, किंवा काही गुप्त त्रास आहेत त्यांनी बृहदहरिद्राखंड चुर्ण ३ महिने घ्यावे. ते कोठेही सहज उपलब्ध आहे. सकाळी व रात्री एक चमचा पाण्यासोबत.

◼️स्त्रियांनी मासिक पाळीनंतर व त्याआधीच्या त्रासासाठी दररोज दुपारी जेवणानंतर अर्धाग्लास कोमट पाण्यात काळे मीठ टाकुन नियमित घ्यावे. रक्ताची शुध्दी होतेच शिवाय शरिरातील विषतत्वे हि नाहिशी होतात.

◼️दररोज कमीत कमी २० मीनीट चालावे.

◼️कडधान्ये, पालेभाज्या, तूप, काळे मीठ, लिंबुचा रस याचे सेवनाने रक्त शुध्द होतेच शिवाय अशक्तपणा हि जातो.

◼️आठवड्यातुन किमान एकदा दोन्ही पाय कोमट पाण्यात बुडवुन अगदी थोडासा चुना टाकावा व २०/२५ मीनीट बसावे. रक्तातील विषाणु ओढले जातात. असे दररोज केल्यास उत्तमच.

◼️कोणत्याही आहारामध्ये थोडीशी सुंठ वापरावी.


वरील काही मोजके उपाचार सुचवले आहेत, याव्यतिरिक्त अनेक असे घरगुती उपाय आहेत ज्याने असाध्य रोगांवर मात करण्यास आपण आपल्या शरिराला मदत करू शकतो. परंतु ते सर्व लिहिणे शक्य नाही, तेव्हा वरील पैकी कोणतेही जे सहज शक्य असतील ते उपाय करून स्वताला व परिवाराला निरोगी करूया.


*संकलन-* 

*डॉ. प्रमोद ढेरे,*


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*




_*(कॉपी पेस्ट)*_

*_आरोग्य आणि समर्थ social foundation च्या मधुमेह मुक्ति व व्यसनमुक्ती कार्याची नवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आजच जॉईन व्हा आम्हाला_🙂*

*_join होण्यासाठी 7875481853 ह्या नंबर वर Join Me असा what's up मेसेज करा_*

*किंवा लिंक वरून join व्हा 👇🏼*


https://chat.whatsapp.com/JoUXUUkKL2YAw1pSuXJtlQ

सीता फळ

 *सिताफळ*


सिताफळ एक स्वादिष्ट फळ आहे. *सिताफळाचे सेवन केल्यामुळे त्वचा, केस, दृष्टी चांगली राहते.* तसेच हिमोग्लोबीनची पातळी सुधारते. परंतु या फळाबाबत अनेक गैरसमज आपल्या समाजात आहेत. या पोस्टच्या माध्यमातून ते दूर करूयात व तथ्य जाणून घेऊयात.

 

◼️सिताफळाचा ग्लायसेमिक इंडेक्स ५४ आहे. मधुमेहाच्या रुग्णांना ५५ किंवा त्याखालील ग्लायसेमिक इंडेक्स असलेली फळे खाण्यास सांगितली जातात. त्यामुळे सिताफळ खाणे मधुमेहाच्या रुग्णांना फायदेशीर आहे.

◼️सिताफळातील जीवनसत्व बी६ व लोहामुळे निराशा व थकवा दूर होण्यास मदत होते.

◼️सिताफळामधील पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम हृदयरोगांपासून संरक्षण करते. कॅल्शिअममुळे हाडे मजबूत राहतात.

◼️सिताफळ कॅरोटीनॉइड अँटिऑक्सिडेंट ल्यूटिनने समृद्ध आहे, ल्युटीन व जीवनसत्व ‘अ’ दृष्टी सुधारण्यास मदत करतात, त्वचेवर ओलसरपणा टिकवून ठेवतात, त्वचेतील लालसरपणा व जळजळ दूर करतात.

◼️सिताफळातील तांबे आणि फायबरमुळे पाचन प्रक्रिया सुधारते. पोट दीर्घकाळ भरून राहते.


_*(कॉपी पेस्ट)*_

*_आरोग्य आणि समर्थ social foundation च्या मधुमेह मुक्ति व व्यसनमुक्ती कार्याची नवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आजच जॉईन व्हा आम्हाला_🙂*

*_join होण्यासाठी 7875481853 ह्या नंबर वर Join Me असा what's up मेसेज करा_*

*किंवा लिंक वरून join व्हा 👇🏼*


https://chat.whatsapp.com/JoUXUUkKL2YAw1pSuXJtlQ

Featured post

Lakshvedhi