Sunday, 14 November 2021

 सर्व समाजघटकांच्या प्रगतीसाठी दर्जेदार विकासकामे करा

                                                     - उपमुख्यमंत्री अजित पवार

·        जामखेड तालुक्यातील विविध विकासकामांचे भूमिपूजन

 

            अहमदनगरदि.13 ( जिमाका )- सर्व समाजघटकांचा विचार करत शासन काम करत आहे. शेतकरी हिताचे अनेक निर्णय राज्याने घेतले आहेत. कोरोना व इतर अनेक नैसर्गिक संकटातही राज्यातील सर्व जिल्ह्यांना शासनाने जिल्हा नियोजनात शंभर टक्के निधी उपलब्ध करून दिला आहे. निधीचा योग्य विनियोग करून दर्जेदार विकासकामे करावीत असे निर्देश  उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिले.

            जामखेड शहर व तालुक्यातील विविध विकासकामांचे एकत्रित भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाणसर्वश्री आमदार रोहीत पवारलहू कानडेनिलेश लंकेसंग्राम जगताप उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणालेराज्यात केंद्र व राज्याच्या माध्यमातून रस्ते विकासाची अनेक कामे सुरू करण्यात आली आहेत. आमदार निधी 4 कोटी करण्यात आला आहे. जिल्हा नियोजन समितीस शंभर टक्के निधी देण्यात आला आहे. शेतकरी कर्जमाफीनैसर्गिक संकटात आपत्तीग्रस्तांना मदत,कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी भरघोस निधींच्या माध्यमातून राज्याने काम केले. शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत कर्ज शून्य टक्के व्याज दराने देण्याचा निर्णय घेण्यात आला. जनतेनेही शासनाला पाठबळ देण्याची गरज आहे. थकीत वीज बीले भरली पाहिजेतपाण्याचा अपव्यय टाळला पाहिजे.

           कोरोना संकटातून राज्य सावरत आहे. 10 कोटींच्या पेक्षा जास्त लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. मात्र पुन्हा तिसरी लाट येऊ नये. यासाठी प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळत कोरोना नियमावलीचे नियमितपणे पालन केले पाहिजे. असे आवाहनही श्री.पवार यांनी यावेळी केले.

             त्रिपुरामधील घटनेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणालेकाही समाजकंटक समाजात तेढ निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतात. अशा लोकांच्या भूलथापांना बळी पडू नका. अफवांवर विश्वास ठेवू नका. राज्याचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर जातीपातीच्या विचार न करता समाजाचा, माणूसकीचा विचार करा.

            श्री.पवार म्हणालेऊसाला जास्तीत जास्त भाव मिळावा यासाठी शासन साखर कारखानादारांशी चर्चा करत आहे. शेती उत्पादनाला चांगला भाव मिळण्यासाठी मार्केट कमिट्या मजबूत झाल्या पाहिजेत.

       एस.टी. कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. मात्र प्रवाशी हिताचा पण विचार झाला पाहिजे. असेही श्री.पवार यांनी सांगितले.

          खर्डा परिसरातील संत सिताराम गडसंत गीतेबाबाशिवपट्टण किल्लानिंबाळकर वाडाबारा ज्योतिर्लिंग या स्थळांचा पर्यटन विकास आराखडा तयार करण्यात येत असल्याची माहितीही श्री.पवार यांनी यावेळी दिली.

            सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री.अशोक चव्हाण म्हणालेकोरोना संकटात राज्याची आरोग्य सेवा बळकट करण्याचं काम शासनातर्फे करण्यात आले आहे. मागील दोन वर्षांत कर्जत-जामखेड मध्ये 98 कामांच्या माध्यमातून 637 कोटींची कामे मंजूर करण्यात आली. रस्ते कामासोबत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्यावर भर देण्यात आला.

कार्यक्रमापूर्वी चौंडी येथिल राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यास उपमुख्यमंत्री अजित पवार व उपस्थितांनी अभिवादन केले.

            जामखेड शासकीय विश्रामगृह विस्तारीकरणपंचायत समिती दुस-या मजल्याचे बांधकामअधिकारी-कर्मचा-यांच्या शासकीय निवासस्थानाचे बांधकामशहरांतर्गत सिमेंट काँक्रिट रस्ता नगरपरिषद प्रशासकीय इमारतीचे बांधकामनाना-नानी उद्यानसामाजिक सभागृहव्यापारी संकुलमुस्लिम दफनभूमी बांधकाम व सुशोभीकरण अर्थसंकल्प व विशेष दुरुस्ती कार्यक्रम अंतर्गत मंजूर 120 कि.मी लांबीचा रस्ता140 कोटींच्या पाणी पुरवठा योजना व जामखेड शहरातील विविध कामांचा लोकार्पण सोहळा यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाला. यावेळी जामखेड येथे कोरोना काळात उत्कृष्ट आरोग्य सेवा देणारे रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ.रवी व शोभा आरोळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.             

0000000


 *Relations Do Not Shine By Just Shaking Hands In The Best Time.*

*But*

*Relations Shine By Holding Hands, In Critical Times!!*

*Good morning 😊*

 *काही मंडळी १५ लाखांची वाट पहाताहेत पण हे बदल पैशात मोजताच येणार नाहीत.. 😊*


*आज भुसावळ ते गोवा जातांना रेल्वे मध्ये आलेला सुखद अनुभव..*


अचानक मित्राच्या 2 वर्षाच्या मुलाला ताप आला.. जवळ कसल्याही औषधी नाहीत.. डेस्टिनेशन मडगाव पोहचायला 7 तास अवधी.. विचार आला पुढच्या स्टेशनला उतरू आणि एकदा डॉक्टरला दाखवू मग पुढचा प्रवास बाय रोड करू.. सहज म्हणून ट्रेन मध्ये सामान विकणाऱ्याला म्हटलं आम्हाला काही औषधी हव्या आहेत.. पुढच्या स्टेशनला व्यवस्था करून दे, तुला खर्च पाण्याला 500 रुपये देतो.. तो विक्रेता म्हणाला काही गरज नाही TC ला भेटा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल.. TC ला लगेच भेटलो.. *सरकारी नोकरांची तत्परता उभ्या आयुष्यात मी इतकी कधीच अनुभवली नव्हती..* हातातलं काम सोडून त्याने समोर फोन लावला.. आमचा सीट नंबर आणि मेडिकल कंडिशन नोट केल्यात आणि आम्हाला सीट वर जायला सांगितलं...


 समाधानाची अपेक्षा नव्हती.. पुढच्या स्टेशन वर उतरून माझ्या मित्राच्या मुलाला दवाखान्यात दाखवून बाय रोड च आम्ही प्लॅन केलाच होता.. आम्हाला वाटलं एखादा मुलगा येईल पेपरमध्ये गुंडाळून गोळ्या देईल..

पण पुढच्या स्टेशनला अक्षरशहा डॉक्टर त्यांच्या असिस्टंट सोबत आमच्या सीट वर हजर.. सोबत TC सुद्धा होते.. तपासल्या नंतर लगेच त्यांनी Assistant ला आम्हाला काही सिरपच्या बॉटल द्यायला लावल्या.. कसं घ्यायचं हे सांगून लगेच TC ला सांगितलं कि ह्यांना पॅन्ट्री मधून मीठ पाठवा.. TC ने लगेच फोन लावला.. मिठाच्या पाण्याच्या पट्टी कपाळावर फिरवायला सांगितलं आणि निघून गेले..


 आम्ही आवाज देऊन किती पैसे झाले म्हणून विचारलं तर *हे सगळं विनामूल्य होतं..आश्चर्य च्या धक्क्यातच सीट वर पोहचलो तोपर्यंत पॅन्ट्रीवाला मीठ घेऊन हजर.. मेरा देश सहीमे बदल रहा है..*

काय करायचं राव त्या पेट्रोल ला काय पिऊन घ्यायचं का..

🙏🏻🙏🏻🙏🏻


अशी होत असलेले  सुधारणा हे मिडीया / पेपरवाले दाखवत नाही. बदल होत आहेत. आपण सुद्धा आपल्या नातेवाईकांना व मित्राना कळवावे. वेळ लागेल पण आपण झालेला व होत असलेला बदल अनुभवत आहोत.🙏👌😊

 🙈😂😂😂😜😜😜😜😛😛😛🙈

 

ग्राईप वॉटर ते व्हिस्की असा प्रवास करून

गुटगुटीत झालेल्या सर्व  बालकांना...

*बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.*

🌹


Saturday, 13 November 2021

 *तुलसी विवाह करण्याची प्रथा कशी सुरु झाली*🙏🌷

भगवान श्री कृष्णाची " तुला " करतांना एका पारड्यात भगवान श्री कृष्ण व दुसऱ्या पारड्यात त्यांच्या वजना इतके दागिने,मुद्रा,त्यांच्या सर्व पत्नीनी घातले तरी तुला पूर्ण होत नव्हती. त्यावेळेस सत्यभामाने एक तुळशीचे पान त्यावर ठेवले  त्याबरोबर अलंकाराचे ते पारडे झटकन खाली आले . *तुळशीच्या पवित्र व निष्काम प्रेमामुळे ती तुला पूर्ण होऊ शकली . तेव्हा आशिर्वाद म्हणून भगवान विष्णूने तिला पत्नी स्वरूपाचा मान दिला व प्रत्येक वर्षी लोकशिक्षणाच्या दृष्टीने आधी माझा विवाह तुझ्याशी ( तुळशी ) होईल व त्यानंतर इच्छित इतर वधू वरांचे विवाह होतील* असा आशिर्वाद दिला .


*त्याप्रमाणे आजपर्यंत ही प्रथा सुरू आहे*


       *. . .... मराठी संस्कृती मराठी अस्मिता दिंडोरी प्रणित ग्रंथ*🌷🙏

🙏 श्री स्वामी समर्थ🙏

 एसटी चा संप कायदेशीर आहे!


    भारतीय नागरिक असो कि नौकर त्याला त्याचा हक्क मिळवण्यासाठी आंदोलन करण्याचा आधिकार कायम केला आहे. त्यात संप ही सामाविष्ट आहे.पगारवाढ ,किंवा धोरणात्मक निर्णय घेणे किंवा विरोध करणे यात त्या त्या लाभार्थी आणि पिडितांचा हस्तक्षेप मुलभूत हक्कात मान्य आहे.

    एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करणे,खाजगीकरण रद्द करणे, परिवहन खात्यात महामंडळ विलीन करणे यात एसटी कर्मचाऱ्यांचा हस्तक्षेप मान्य आहे.Participaion of railway employees in management केंद्र सरकारने मान्य केलेले आहे.तेच तत्व एसटी महामंडळ किंवा सहकारी संस्था यात मान्य केलेले आहे.नोकरांना इतर व्यवस्थापनात हस्तक्षेप करता येणार नाही परंतु स्वताच्या नोकरीच्या व्यवस्थापात हस्तक्षेप करण्याचा आधिकार कायम  आहे.त्यासाठी पैसा व श्रम यांची इनव्हेस्टमेंट मानली जाते.

      एसटी मधे नवीन कर्मचारी भरती केले तरी आधीचे कर्मचारी नोकरीतून कमी करता येत नाहीत. संप पुकारल्यानंतरची कारवाई जसे निलंबन किंवा बडतर्फी करता येत नाही. निलंबन आणि बडतर्फी ही प्रशासकीय कामकाजातील अनियमितता बदल दिली जाणारी शिक्षा आहे. ती शिक्षा संप,आंदोलन काळात देता येत नाही. परिवहन मंत्री अनिल परब हे एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित करून घटनात्मक आधिकाराचे उल्लंघन करीत आहेत.मंत्री पदाचा गैरवापर करीत आहेत.तो दहशत पसरवण्याचा दुष्ट हेतू आहे.संप मोडित काढण्याऐवजी संपकरी कर्मचाऱ्यांना घेऊन वैधानिक स्तरावर चर्चा केली पाहिजे. निलंबन किंवा बडतर्फी चे  भय दाखवणे घटनात्मक आधिकाराची पायमल्ली करणे असते.

    आजरोजी एसटी कर्मचारी संपावर आहेत.आधीच आर्थिक अडचणीत आहेत.आणि दुसरीकडे परिवहनमंत्री भरगच्च मानधन घेऊन हुकुमत गाजवत आहे. हे चित्र लोकशाहीला मारक आहे.लोक ब्रेडसाठी रडत होते आणि निरो व्हायोलिन वाजवत होता.असाच प्रयत्न इंदिरा गांधींनी केला होता.तो अपयशी ठरला होता.त्यांनी चूक कबूल केली होती.जे  इंदिरा गांधींनी चुकीचे केले होते तेच अनिल परब  करीत आहेत.उद्वव ठाकरे करीत आहेत.

     संप काळात एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याबद्दल कोर्टात अनिल परब यांना विचारले जाईल तेंव्हा ते नाकबूल करतील. कि, मी असा आदेश कोणाही आधिकारी ला दिला नव्हता.का निलंबित केले,मला सांगता येणार नाही. तेंव्हा निलंबन करणारे आधिकारी दोषी ठरतील.म्हणून अनिल परब यांनी जो जो तोंडी आदेश महामंडळ आधिकाऱ्यांना दिला,त्याची लिखीत प्रत त्या त्या आधिकाऱ्यांनी २४ तासात प्राप्त करणे आवश्यक आहे. आधीचा आदेश लिखीत स्वरूपात प्राप्त होत नसेल तर पुढील आदेश पालन करणे बंधनकारक ठरत नाही.असा नियम आहे.(Law of responsibility and accountability )मंत्री ला खुष ठेवण्याच्या नादात अशी घोडचूक आधिकारी करीत आहेत. कोर्टाच्या आदेशाने ती घोडचूक करणाऱ्या आधिकाऱ्यांवर कारवाई होऊ शकते.

       संप करणे ही घटनात्मक व  कायदेशीर तरतूद असताना मनमानी करणे,हुकुमशाही गाजवणे चुकीचे ठरणार आहे.याकारणे राज्य सरकार वर गडांतर येऊ शकते.उद्धव ठाकरे यांनी मनमानी न करता सावध पवित्रा घेतला पाहिजे. कामगार विरूद्ध सरकार या लढाईत नेहमीच सरकार पराजित झाले आहे.कारण ठरले सत्तेचा माज.


....शिवराम पाटील.

9270963122

महाराष्ट्र जागृत जनमंच

Chubhn

 🙏🌹*चुभन*🌹🙏


पुरानी साड़ियों के बदले बर्तनों के लिए मोल भाव करती एक सम्पन्न घर की महिला ने अंततः दो साड़ियों के बदले एक टब पसंद किया . "नहीं दीदी ! बदले में तीन साड़ियों से कम तो नही लूँगा ." बर्तन वाले ने टब को वापस अपने हाथ में लेते हुए कहा .

अरे भैया ! एक एक बार की पहनी हुई तो हैं.. ! बिल्कुल नये जैसी . एक टब के बदले में तो ये दो भी ज्यादा हैं , मैं तो फिर भी दे रही हूँ . नहीं नहीं , तीन से कम में तो नहीं हो पायेगा ." वह फिर बोला .

एक दूसरे को अपनी पसंद के सौदे पर मनाने की इस प्रक्रिया के दौरान गृह स्वामिनी को घर के खुले दरवाजे पर देखकर सहसा गली से गुजरती अर्द्ध विक्षिप्त महिला ने वहाँ आकर खाना माँगा...

आदतन हिकारत से उठी महिला की नजरें उस महिला के कपडों पर गयी.... अलग अलग कतरनों को गाँठ बाँध कर बनायी गयी उसकी साड़ी उसके युवा शरीर को ढँकने का असफल प्रयास कर रही थी....

एकबारगी उस महिला ने मुँह बिचकाया . पर सुबह सुबह का याचक है सोचकर अंदर से रात की बची रोटियाँ मँगवायी . उसे रोटी देकर पलटते हुए उसने बर्तन वाले से कहा -

तो भैय्या ! क्या सोचा ? दो साड़ियों में दे रहे हो या मैं वापस रख लूँ ! "बर्तन वाले ने उसे इस बार चुपचाप टब पकड़ाया और दोनों पुरानी साड़ियाँ अपने गठ्ठर में बाँध कर बाहर निकला...

अपनी जीत पर मुस्कुराती हुई महिला दरवाजा बंद करने को उठी तो सामने नजर गयी... गली के मुहाने पर बर्तन वाला अपना गठ्ठर खोलकर उसकी दी हुई दोनों  साड़ियों में से एक साड़ी उस अर्ध विक्षिप्त महिला को तन ढँकने के लिए दे रहा था ! !!

हाथ में पकड़ा हुआ टब अब उसे चुभता हुआ सा महसूस हो रहा था....! बर्तन वाले के आगे अब वो खुद को हीन महसूस कर रही थी . कुछ हैसियत न होने के बावजूद बर्तन वाले ने उसे परास्त कर दिया था ! !! वह अब अच्छी तरह समझ चुकी थी कि बिना झिकझिक किये उसने मात्र दो ही साड़ियों में टब क्यों दे दिया था .

कुछ देने के लिए आदमी की हैसियत नहीं , दिल बड़ा होना चाहिए....!! आपके पास क्या है ? और कितना है ? यह कोई मायने नहीं रखता ! आपकी सोच व नियत सर्वोपरि होना आवश्यक है .

और ये वही समझता है जो इन परिस्थितियों से गुजरा हो.....! !!


 *उम्मीदें तैरती रहती है,*

*कस्तियाँ डुब जाती है,*

*कुछ घर सलामत रहते है*

*आँधिया जब भी आती है।।*

*बचा ले जो हर तूफान से,*

*उसे आस कहते है,*

*बड़ा मजबूत है ये धागा,*

*जिसे विस्वास कहते है।*

🙏🙏

Featured post

Lakshvedhi