Thursday, 9 April 2026

व्यापार, पर्यटन, शहरीकरण, पर्यावरण आणि तटीय संपर्क’ या महत्त्वाच्या विषयांवरही सखोल चर्चा होणार

 परिषदेत व्यापारपर्यटनशहरीकरणपर्यावरण आणि तटीय संपर्क’ या महत्त्वाच्या विषयांवरही सखोल चर्चा होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गुजरातमहाराष्ट्र आणि गोवा या तिन्ही राज्यांचा विस्तृत सागरी किनारा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून, ‘ब्लू इकॉनॉमी’ मजबूत करताना मच्छीमार समुदायाचा विकास आणि पर्यावरण संवर्धन यावर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच, ‘सर्क्युलर टुरिझम सर्किट’ सारख्या संयुक्त पर्यटन उपक्रमांमुळे राज्यांमध्ये आर्थिक सहकार्य वाढू शकतेअसेही त्यांनी नमूद केले. वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईअहमदाबाद आणि पणजी यांसारखी शहरे स्मार्ट’ बरोबरच संवेदनशील’ आणि 'पर्यावरणपूरकबनविणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi