Thursday, 2 April 2026

लाखो नागरिकांची प्रलंबित प्रकरणे त्वरीत निकाली काढण्यात

 मंत्रालयात झालेल्या या बैठकीस राज्यमंत्री योगेश कदमआमदार, अपर मुख्य सचिव विकास खारगेसंबंधित अधिकारी उपस्थित होते. दि ७ आणि १४ मार्च रोजी पार पडलेल्या या अभियानाचा पहिला टप्पा यशस्वी झाला असूनयाद्वारे लाखो नागरिकांची प्रलंबित प्रकरणे त्वरीत निकाली काढण्यात आली आहेत. महसूल विभागाशी संबंधित लोकांची केवळ किरकोळ स्वरूपाची नव्हे तर महत्वाच्या कामांचाही प्राधान्याने निपटारा होईल यादृष्टीने शिबिरांचे नियोजन करण्याचे निर्देश मंत्री डॉ. बावनकुळे यांनी यावेळी दिले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi