Thursday, 2 April 2026

५० किलो पेक्षा अधिक वजनाच्या गोण्या भरण्यात येऊ नयेत, त्यासंदर्भातील माथाडी कामगारांची वेळोवेळी

  ५० किलोपेक्षा जास्त वजन उचलावे लागू नये यासाठी कांदे - बटाट्याच्या ५० किलो पेक्षा अधिक वजनाच्या गोण्या भरण्यात येऊ नयेतत्यासंदर्भातील माथाडी कामगारांची वेळोवेळी मागणी होती. या मागणीच्या अनुषंगाने मंत्रालयात बुधवारी बैठक झाली. बैठकीस वन मंत्री गणेश नाईकआमदार शरद सोनवणेमाथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटीलपणन विभागाचे सहसचिव विजय लहानेसहसंचालक स्नेहा जोशीकामगार विभागाचे उपसचिव श्री.कापडणीसमुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव शरद जरेव्यापारी आणि माथाडी कामगारांचे प्रतिनिधीपणन आणि कामगार विभागाचे अधिकारी उपस्थित होते

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi