Sunday, 12 April 2026

अडचणी सोडवण्यासाठी दि. 8 एप्रिल रोजी भारतीय अन्न महामंडळाच्या जनरल मॅनेजर

 अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी दि. 8 एप्रिल रोजी भारतीय अन्न महामंडळाच्या जनरल मॅनेजर यांच्यासोबत विशेष बैठक घेण्यात आली. त्याच दिवशी सर्व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून एप्रिल ते जून या तीन महिन्यांचे अन्नधान्य दि. 30 एप्रिल 2026 पर्यंत उचलून वितरण पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.

वाहतूक व्यवस्थेलाही प्राधान्य देण्यात आले असून संबंधित कंत्राटदारांना पुरेशी वाहने उपलब्ध करून देण्याच्या सूचना दि. 8 एप्रिल रोजी देण्यात आल्या आहेत. त्यामुळे अन्नधान्याची उचल आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत वितरण सुलभ होणार आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi